जमिनीच्या मशागतीसाठी उपयुक्त रोटावेटरची देखभाल कसे करायचे जाणून घेऊया 

Rotavater

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली सर्वच क्षेत्रात बऱ्याचशा कामांची जागा तंत्रज्ञानाने घेतली आहे. कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा शेतीचे बरीचशी कामे यंत्राच्या साह्याने केले जातात. काही यंत्र बैलचलीत काही स्वयंचलित आणि ट्रॅक्‍टरचलित यंत्रांचा यामध्ये समावेश आहे.  ट्रॅक्टर चलीत यंत्रांमध्ये रोटावेटर हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. जमिनीची नांगरट केल्यानंतर निघालेली ढेकूळ फोडण्यासाठी रोटावेटरचा वापर होतो हे सर्वांनाच ज्ञात आहे. रोटावेटरचा वापर … Read more

जमिनीच्या वादातून दोन गटात तुफान तलवारबाजी

land

औरंगाबाद। मोंढ्यातील आठ एकर जागेच्या कारणावरून जाफरगेट चौकात दोन गटात वाद झाला. त्यानंतर फिल्मी स्टाईलने तलवारी व लाठ्या-काठ्या घेउन समोरासमोर भिडल्याने आठवडी बाजारात एकच गोंधळ उडाला. मारहाणीत दोन महिलांसह आठ जण जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. मोंढ्यातील जाफर गेटजवळ कादर शहा अवलीया … Read more

बागायतदार शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मुख्यमंत्री सौरकृषी पंप योजनेत ७.५ अश्वशक्तीचा पर्याय उपलब्ध; अर्ज घेणे सुरू

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे शेतीसाठी विनाव्यत्यय, शाश्वत व भारनियमन मुक्त वीज पुरवठा व्हावा म्हणुन राज्यात मागील दोन वर्षापासुन सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सोलर पंप योजना महाराष्ट्र 2020 शेतकऱ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेत जिल्हानिहाय नियोजन करत आतापर्यंत ३ एचपी व ५ एचपी( अश्वशक्ती) चे पंप देण्यात येत होते. आता यात ७. ५ एचपी … Read more

जाणून घेऊया सीड्लेस इलॉगेटे्ड पर्पल सर्वोत्तम उत्पादन देणाऱ्या द्राक्षाच्या वाणाविषयी

seedless elongated grapes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। द्राक्षे हे मूळ आर्मेनियातील पीक आहे, पण भारतातही या पिकाची लोकप्रियता वाढू लागली असून लागवड क्षेत्रही वाढत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात द्राक्षांची लागवड केली जाते. नाशिक आणि सांगली हे द्राक्ष लागवडीसाठी प्रसिद्ध असलेले जिल्हे आहेत. राज्याच्या ५० टक्के द्राक्ष उत्पादन नाशिक मध्ये होते. भारतात द्राक्ष उत्पन्न करणाऱ्या राज्‍यांमध्‍ये आघाडीचे राज्य म्हणून महाराष्ट्र … Read more

राज्यातील विविध ठिकाणच्या धरणक्षेत्रात पाणीसाठ्यांमध्ये वाढ 

Dams

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राज्यात यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. राज्यातील मध्यम आणि मोठ्या मिळून एकूण ३२६७ प्रकल्पांमध्ये ११११ टीएमसी म्हणजेच ७६.९८ पाणीसाठा झाला आहे.  जून जुलै अखेर पुरेसा पाऊस न झाल्याने यंदा धरणे भरतील का नाही याची चिंता सतावत असताना धरणांचा पाणीसाठा वाढल्याने दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वत्र पाऊस झाल्यामुळे  धरणांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. … Read more

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा! राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार

 लातूर । नेहमी कोरड्या दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या मराठवाड्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस अनेक जिल्ह्यात झालाय. परिणामी अतिवृष्टी आणि पुरामुळे लाखो हेक्टर पिकांचेही नुकसान झालंय. त्यामुळे नुकसानीचा आढावा घेऊन सरकार लवकरच मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातला निर्णय घेईल असे कृषी मंत्री दादा भुसे यांनी लातूरमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे नुकसान झालेल्या मराठवाड्याचा … Read more

जाणून घेऊया सीताफळ लागवड आणि छाटणीचे तंत्र 

custard apple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतातील आंध्र प्रदेश कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र या राज्यांमध्ये सिताफळाची लागवड केली जाते. महाराष्ट्र सिताफळाच्या लागवडीत प्रथम क्रमांकावर आहे.  महाराष्ट्रामध्ये  जळगाव, दौलताबाद, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, यवतमाळ, वर्धा इत्यादी भागात सिताफळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सिताफळाचे औषधे आणि आयुर्वेदिक गुणधर्म मोलाचे आहेत. औषध कंपन्यांमध्ये कडवट औषध निर्माण करण्यासाठी सिताफळाच्या पानांचा वापर केला जातो. … Read more

जाणून घ्या डाळींब तडकण्याची कारणे 

pomegranate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्रातील काही भागातील विशेषतः कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी डाळींब पीक तसे वरदान ठरले आहे. मात्र या शेतीतही  मर रोग,  तेलकट डाग रोग, फळ तडकणे  यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. फळ तडकणे हे केवळ एकाच कारणामुळे न होता त्याची अनेक कारणे आहेत. पाण्याचे चुकीचे व्यवस्थापन, चुकीच्या जमिनीची निवड,  हमवामानातील बदल, तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव इत्यादी कारणांमुळे तसेच … Read more

राज्यात कृषी विधेयक लागू होणार नाही- अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसंबंधीत विधेयक आणि कामगार सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले आहे. या कायद्यांवरुन देशभरात आंदोलने सुरु करण्यात आली आहेत. काँग्रेस पक्षासह अनेक शेतकरी संघटना मोदी सरकारने आणलेल्या शेतीविषय़क कायद्यांचा विरोध करत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारही याला विरोध करत आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात शेतकरी विधेयक आणि कामगार सुधारणा विधेयक … Read more

शेतकऱ्यांना खतांवर सबसिडी द्या अशी कृषी मूल्य व किंमत आयोगाची मागणी 

farmers furtilizers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या खतांच्या सब्सिडीबाबतच्या  प्रक्रियेत बदल  करण्याचा विचार सरकार करत आहे. याच दरम्यान कृषी  मूल्य आणि किंमत आयोगाने शेतकऱ्यांना खतांवर सब्सिडी द्यावी. तसेच  शेतकऱ्यांना वर्षाला ५ हजार रुपयांची मदत केली जावी अशी मागणी केली आहे. शेतीच्या कामात बहुतांश रक्कम हि खतांवर खर्च होत असते. बऱ्याचदा ही रक्कम शेतकऱ्याला परवडत नाही. नाही. म्हणूनच शेतकऱ्यांच्या वरील आर्थिक … Read more