डेड बॉडी आणायला चाललेल्या अँब्युलन्सला पुणे-बंगळूर महामार्गावर अपघात; कारखान्याच्या ट्रेक्टरमधून पडलेल्या मळीमुळे चालकाचा ताबा सुटला

कराड | डेड बॉडी आणायला निघालेल्या अँब्युलन्सला पुणे बंगळूर महामार्गावर अपघात झाला आहे. कराड शहरातील नटराज टॉकीजच्या समोर मंगळवारी संध्याकाळी ५:३० च्या दरम्यान हा अपघात झाला असून यामध्ये ऍम्ब्युलन्स ड्राइव्हर किरकोळ जखमी झाला आहे. महामार्गावर कारखान्याच्या ट्रेक्टॉरमधून पडलेल्या मळीमुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या … Read more

जनावरांच्या चारा छावणीत भ्रष्टाचार प्रकरणी दोघांना पोलिस कोठडी

Chara Chavani

सातारा | बिजवडी विकास सेवा सोसायटी संचलित जनावरांच्या चारा छावणीमधील भ्रष्टाचार प्रकरणातील दहिवडी पोलिसांच्या अटकेत असलेल्या दोघांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मे.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दहिवडी यांनी दिला आहे. या प्रकरणात पोलिस कोठडी सुनावण्यात आलेले चेअरमन यशवंत नामदेव शिनगारे व सचिव विकास दिनकर भोसले अशी दोघांची नांवे आहेत. माण तालुक्यातील चारा छावण्यांमध्ये भ्रष्टाचार झालेची शिवसेना … Read more

BREAKING NEWS : कृष्णा कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया जाहीर, 29 जूनला मतदान तर 1 जुलैला निकाल

Krishna Karad Rethre

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा, सांगली जिल्ह्यातील पाच तालुका कार्यक्षेत्र असलेल्या कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. उद्यापासून म्हणजेच २५ मे पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. २९ जून रोजी मतदान होणार असून १ जुलैला मतमोजणी प्रक्रिया होणार असल्याचा आदेश माहीती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण … Read more

वनविभागाची कारवाई : लाकडांची अवैध वाहतूकप्रकरणी दोन वाहनांसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा | शाहूपुरीजवळ आंबेदरे येथे वनविभागाच्या भरारी पथकाने छापा मारून लाकडांची विनापरवाना अवैध वाहतूकप्रकरणी दोन वाहनांसह सुमारे ८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दोघांविरुद्ध गुन्हा प्रल्हाद वसंतराव शेंडगे (रा. गडकर आळी, सातारा) आणि बाजीराव प्रकाश लोंढे (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. वन विभागाच्या भरारी पथकाचे प्रमुख … Read more

चचेगाव येथील केळी बागेच्या नुकसानीची आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून पाहणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना जरी धडकले असले तरी राज्यातील इतर भागात सुद्धा या चक्रीवादळाचा फटका बसलेला आहे. सातारा जिल्ह्यात सुद्धा काही भागात वादळाचा फटका बसला आहे. कराड तालुक्यातील चचेगाव येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या सात एकरातील केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची पाहणी करण्याकरिता … Read more

उरमोडीचे पाणी शिवारात पोहचल्यानेस्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साकार ः आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा तालुका सुजलाम सुफलाम व्हावा, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला हक्काचं पाणी मिळावं म्हणून स्व. भाऊसाहेब महाराजांनी उरमोडी धरण बांधून जलक्रांती घडवली. आज उरमोडी धरणाचे पाणी सातारा तालुक्यातील शेतकऱ्याच्या शिवारात पोहचले असून स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साकार झाले आहे. लवकरच काशीळ पर्यंत उरमोडीचे पाणी पोहचेल आणि संपूर्ण तालुक्याचा पाणीप्रश्न सुटेल असे आश्वासक … Read more

चंदन चोरांचा धुडगुस! चक्क घर मालकासमोर कापून नेले चंदनाचे झाड; हताश डॉक्टराने मोबाईलमध्ये शुट केला थरार (Video)

औरंगाबाद : चंदन चोरट्यांच्या हिम्मती बद्दल अनेक चर्चा ऐकायला मिळतात मात्र औरंगाबाद शहरात ती प्रत्यक्षात पाहायला देखील मिळाली आहे. एका डॉक्टरांच्या बंगल्यात घुसून तीन चोरट्यानी त्या डॉक्टरांसमोरच चंदनाचे झाड कापले व ते घेऊन पसार झाले. विशेष म्हणजे त्या चोरांना अनेक वेळा हाटकल्या नंतर देखील ते गेले नाहीत. शेवटी त्या हताश डॉक्टराने त्यांच्या समोर उभे राहून … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय ; खते जुन्या दरानेच देणार, खतांवरील अनुदानात तब्बल 140 टक्क्यांनी वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खतांच्या दरवाढीला झालेल्या विरोधापुढे केंद्र सरकारने नमते घेत खतांचे दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढलेल्या असतानाही सरकारनं शेतकऱ्यांना जुन्या दरानेच खतं उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे.केंद्र सरकारने डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खतावरील अंशदानात ५०० रुपयांहून १२०० रुपयांपर्यंत … Read more

रक्तरंजित लढाई लढू, पण उजनीचे पाणी जावू देणार नाही :- आ. शहाजी पाटील

सोलापूर | इंदापूर पाणी नेण्याचा निर्णय सोलापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून घेतलेला आहे. लोकप्रतिनिधी आणि सरकारचा समन्वय हवा होता. उजनी धरण सोडल तर सोलापूर जिल्ह्याला सिंचनसाठी पाणी नाही. अचानक 5 टीएमसी पाणी इंदापूरला वळविणे आणि अर्थमंत्र्यांनी 600 कोटी रूपये मंजूर करणे हे सोलापूर जिल्ह्यावर अन्यायकारक आहे. भरणे मामा हे पालकमंत्री आहेत, तेव्हा त्यांनी जिल्ह्याच्या … Read more

सातारा जिल्ह्यात सरासरी 22.53 मि.मी.पावसाची नोंद, महाबळेश्वर, जावली, कराड व पाटण तालुक्यात जोरदार हजेरी

सातारा | जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात सरासरी एकूण 22.53 मि. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. फलटण आणि माण तालुका वगळता जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलेली पहायला मिळाली. तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने व पावसाने मोठे नुकसान केले आहे. जिल्ह्यात सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे … Read more