Gk question Marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्या जातीचे आहेत? असेच महत्वाचे प्रश्न सविस्तर जाणून घ्या

Gk question Marathi : कोणताही व्यक्ती हा ज्ञानाशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे लोक वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या तुमच्याकडे सामान्य ज्ञान जेवढे जास्त असेल तेवढे ते तुमच्यासाठी फायद्याचे आहे. कारण सामान्य ज्ञानामुळे तुमची बुद्धी वाढते, व तुम्ही सरकारी परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला याचा खूप फायदा होतो. कारण चांगले सामान्य ज्ञान असल्याने … Read more

Gk question Marathi : खोटे बोलताना शरीराचा कोणता अंग गरम होतो?

Gk question Marathi : जर तुम्हाला मनोरंजक प्रश्न जाणून घ्यायला आवडत असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही मनोरंजक प्रश्न घेऊन आलो जे तुमचे सामान्य ज्ञान वाढवतील. कारण सामान्य ज्ञानामुळे तुमची बुद्धी वाढते, व तुम्ही सरकारी परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला याचा खूप फायदा होतो. दरम्यान, चांगले सामान्य … Read more

Gk question Marathi : कोणत्या देशाचा कायदा सर्वात कठोर आहे? असेच महत्वाचे प्रश्न सविस्तर जाणून घ्या

Gk question Marathi : सध्या तुमच्याकडे सामान्य ज्ञान जेवढे जास्त असेल तेवढे ते तुमच्यासाठी फायद्याचे आहे. कारण सामान्य ज्ञानामुळे तुमची बुद्धी वाढते, व तुम्ही सरकारी परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला याचा खूप फायदा होतो. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही महत्वाचे प्रश्न आणले आहेत जे तुमच्या ज्ञानात भर घालतील. दरम्यान, चांगले सामान्य ज्ञान असल्याने … Read more

Gk question Marathi : दररोज चहा पिल्याने कोणता आजार होतो?

Gk question Marathi : सध्या तुम्ह्याकडे सामान्य ज्ञान जेवढे जास्त असेल तेवढे ते तुमच्यासाठी फायद्याचे आहे. कारण सामान्य ज्ञानामुळे तुमची बुद्धी वाढते, व तुम्ही सरकारी परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला याचा खूप फायदा होतो. अनेकांना सामान्य ज्ञानाचे प्रश्न जाणून घेण्याची आवड असते. कारण चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू … Read more

Gk question Marathi: सर्वप्रथम इंटरनेटचा वापर कोणत्या देशाने केला होता? असेच मनोरंजक प्रश्न व उत्तरे सविस्तर जाणून घ्या

Interesting Gk question : सध्या तुम्ह्याकडे सामान्य ज्ञान जेवढे जास्त असेल तेवढे ते तुमच्यासाठी  फायद्याचे आहे. कारण सामान्य ज्ञानामुळे तुमची बुद्धी वाढते, व तुम्ही सरकारी परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला याचा खूप फायदा होतो. कारण चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका … Read more

Interesting Gk question : भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे?

Interesting Gk question : जर तुम्ही सरकारी नोकरीची करत असाल किंवा तुम्ही नवनवीन प्रश्न Marathi GK जाणून घेण्याची आवड असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही महत्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे हे तुमचे ज्ञान वाढवतील. कारण चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू … Read more

हीच ती शाळा.. जिथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं प्राथमिक शिक्षण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी आपण पाहिल्या आणि ऐकल्या असतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साताऱ्यातील ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले त्या शाळेबद्दल सांगायचं झालं तर ती शाळा आहे साताऱ्यातील. चला तर मग जाणून घेऊयात डॉ. बाबासाहेबांची साताऱ्यातील त्या लाडक्या शाळेबद्दल… भारतरत्न डॉ. … Read more

पुणे विद्यापीठाकडून सेट परीक्षेची तारीख जाहीर! ऑफलाइन पध्दतीने ही शेवटची परीक्षा

set exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| प्राध्यापक पदासाठी सर्वात आवश्यक असणारी सेट परीक्षा येत्या 7 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सेट परीक्षा घेतली जाईल. मुख्य म्हणजे, यावर्षी पारंपारिक पद्धतीने घेण्यात येणारी सेटची 39 वी परीक्षा शेवटची परीक्षा असणार आहे. यानंतर 40 वी सेट परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ही … Read more

मोठी बातमी! 5 वी ते 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 3 हजार रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती जाहीर

student

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शाळेतील मुलींची संख्या वाढावी आणि मुलींच्या शिक्षणाला सर्वात जास्त प्राधान्य देण्यात यावी यासाठी राज्य शासनाने पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती सुरू केली आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शाळकरी मुलींना 600 रुपयांपासून 3 हजारांपर्यंतची आर्थिक मदत सरकार करत आहे. त्यामुळे या योजनेचा अधिक मुलींनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात … Read more

10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेच्या पॅटर्नमध्ये होणार मोठे बदल

student

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता लवकरच इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पॅटर्नमध्ये मोठे बदल होणार आहेत. नव्या परीक्षा पॅटर्ननुसार, दिवाळीआधी एक सत्र, मार्चमध्ये दुसरे सत्र आणि अंतिम सत्र पूर्ण करण्यात येईल. या नवीन पद्धतीची अंमलबजावणी 2024-25 वा 25-26 अशा शैक्षणिक वर्षांमध्ये करण्यात येईल. याबाबतची … Read more