खुशखबर..! मनपा करणार सातारा- देवळाई मध्ये नवीन पाच शाळा सुरू होणार

औरंगाबाद : महापालिकेने शहर हद्दीत समावेश झालेल्या सातारा- देवळाई भागात आता नवीन पाच शाळा सुरु करण्याचे ठरवले आहे. तेव्हा या शाळा सुरू केल्यास पूर्ण क्षमतेने विद्यार्थी मिळतील का, यासाठी महापालिकेडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणातून चांगला प्रतिसाद समोर आला की लगेच चालू आर्थिक वर्षांपासून शाळा सुरू करण्याचा पालिकेचा विचार असल्याच समोर आले आहे.  राज्य … Read more

CBSE 12 वी निकालाचा फॉर्म्यूला ठरला, जाणून घ्या नवा फॉर्म्यूला

नवी दिल्ली वृत्तसंस्था: करोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन रद्द करण्यात आल्या होत्या. CBSE 12 वी परीक्षेच्या संदर्भात निकाल प्रकरणी नियुक्त केलेल्या तेरा सदस्य समितीने गुरुवारी आपला अहवाल सादर केला आहे. या समितीने बारावीच्या गुणपत्रिका तयार करण्यावर अहवाल तयार केला आहे. या अहवालामध्ये खालील निकष निकालासाठी लावण्यात आले आहेत. CBSE told the Supreme … Read more

महाराष्ट्रात CET परीक्षा कधी? मंत्री उदय सामंतांनी दिली महत्त्वाची माहिती

uday samant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: इयत्ता बारावी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी महत्त्वाची असणारी सीईटी CET परीक्षेच्या बाबतीत मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा आयोजित केली जाऊ शकते अशी माहिती महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले. करोना … Read more

नविन मेडिकल कॉलेजला स्व. यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याचा एकमुखी ठराव

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा येथे सुरू होणाऱ्या मेडिकल कॉलेजला स्व. यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याचा ठराव सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. यावेळी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात नाना पाटील यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्वसाधारण सभेने मराठा आरक्षणाचाही ठराव मंजूर करून याबाबत शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी … Read more

खासगी शाळा चालकांनो शैक्षणिक शुल्काकरता गळचेपी कराल तर दखल घेवू : खा. छ. उदयनराजे

udayanraje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरोनाचा काळ लवकरच जाईल, याचा विचार खाजगी शाळा चालकांनी करुन केवळ शैक्षणिक फी किवा शैक्षणिक शुल्क दिले नाही म्हणून पाल्याची आणि पालकांची अडवणूक करु नये. पालकांनीही आपली परिस्थिती असेल तर ज्ञानदान करणा-यांना यथोचित सहकार्य करावे. मात्र जर का कोणी शाळाचालक कोरोना काळात पालकांची आणि पाल्यांची शैक्षणिक शुल्काकरता गळचेपी करत असेल … Read more

SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, ‘या’ महिन्यात होणार निकाल जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी दहावीच्या अंतर्गत लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा प्रकल्प आणि नववीच्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्याचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. शाळांना शासनाने ठरवून दिलेल्या माध्यमिक शाळांकडून काम सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र … Read more

१ सप्टेंबर पासून ‘या’ विभागाचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचे नियोजन, पहा कुठे आणि कधी कराल ऑनलाईन अर्ज

uday samant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये काही शाळा कॉलेजेस बंद ठेवण्यात आले होते. तर काही शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. मात्र आता 1 सप्टेंबर पासून व्यवसायिक अभ्यासक्रमाचा शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे नियोजन आहे. याबाबतची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. बारावीच्या निकालानंतर निर्णय याबाबत बोलताना ते म्हणाले बारावीनंतर ‘व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा … Read more

पाठ्यपुस्तकांबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम; मोफत पाठ्यपुस्तके शाळेकडून अजून वितरीत झाले नाहित

books

  औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष झालं संपूर्ण शिक्षण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. शैक्षणिक सत्र ही विस्कळीत होते की काय असा प्रश्न पालकांमध्ये निर्माण झाला आहे. शासनाकडून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून सर्व विषयाची क्रमिक पाठ्यपुस्तके मोफत पुरवली जातात. गेल्या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना सुद्धा विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके शाळेकडून … Read more

शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे : खा. श्रीनिवास पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातून परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘वॉक इन’ लसीकरणाची सुविधा प्राधान्याने देण्यात यावी अशी सूचना खा.श्रीनिवास पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना केली आहे. सातारा जिल्ह्यातून उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणारे विद्यार्थी, तसेच दुर्धर आजारावरील औषध उपचारासाठी अथवा नोकरीसाठी परदेशी जाणा-या येथील नागरिकांना लसीकरण सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी … Read more

12 वी ची परीक्षा अखेर रद्द; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

student exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अखेर जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत १२ वीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत माहिती देताना काल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यानी यापूर्वीच म्हंटल होत … Read more