संचारबंदीच्या काळात काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार? घ्या जाणून
टीम, हॅलो महाराष्ट्र । कोरोना व्हायरसचे वाढते संकट ध्यानात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यामुळे आता जीवनावश्यक गोष्टी वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. त्याचसोबत जिल्ह्याच्या सीमा सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. राज्यावर बिकट परिस्थिती आणायची नसेल तर सरकारचे निर्देश काटेकोरपणे ऐका असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. … Read more