Sign in
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
Thursday, March 6, 2025
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Home ताज्या बातम्या PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो सावधान! या चुकीमुळे मिळणार नाहीत पीएम किसानचे...
  • ताज्या बातम्या
  • आर्थिक
  • शेती

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो सावधान! या चुकीमुळे मिळणार नाहीत पीएम किसानचे पैसे; अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा

By
Akshay Patil
-
Saturday, 8 July 2023, 2:37
0
1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Share on WhatsApp Share on Facebook Share on X (Twitter) Share on Telegram

PM Kisan Yojana : केंद्र सरकारने देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे केंद्र सरकार अशा शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत म्हणून पैसे दिले जातात. याचा फायदा करोडो शेतकऱ्यांना होत आहे.

आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 13 हप्ते पाठवण्यात आले असून, 14 व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 6 हजार रुपये पाठवले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दर 4 महिन्यांच्या अंतराने 3 हप्त्यांमध्ये वर्ग केली जाते. प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात.

ई-केवायसी करणे अनिवार्य –

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी असणे अनिवार्य आहे. तुम्ही अद्याप ई-केवायसी केले नसेल, तर तुम्ही पुढील हप्त्यापासून वंचित राहू शकता. पण तरीही तुम्हाला संधी आहे. पीएम किसान पोर्टलला भेट देऊन तुम्ही ई-केवायसी करू शकता. याशिवाय, तुम्ही सीएससी केंद्राला भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

अशा प्रकारे ई-केवायसी करा –

– ई-केवायसीसाठी, सर्वप्रथम पीएम किसानला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
– येथे तुम्हाला होम स्क्रीनवर eKYC च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
– यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकावा लागेल. नंतर सर्च वर क्लिक करा
– तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तुम्हाला Get OTP वर क्लिक करावे लागेल.
– तुमचा OTP टाकल्यानंतर सबमिट दाबा. आता तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण होईल.

हे दस्तऐवज पीएम किसान योजनेसाठी आवश्यक आहे –

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँक खाते असणे बंधनकारक आहे. यासोबतच जमिनीची कागदपत्रे, रहिवासी दाखलाही आवश्यक आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीची पडताळणी करणेही आवश्यक आहे. यापैकी कोणत्याही कागदपत्रांच्या अनुपस्थितीत, शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित राहू शकतो. तसेच, अर्ज करताना कोणतीही माहिती भरताना झालेली छोटीशी चूक तुम्हाला 14 व्या हप्त्यापासून वंचित ठेवू शकते.

  • TAGS
  • Aadhar Card
  • Bank Account
  • central government
  • e-KYC
  • PM Kisan Yojana
Previous articleITR Filing Process : ITR भरण्यासाठी 31 जुलैची अंतिम मुदत ठेवा लक्षात, घरी बसूनच करा हे काम! जाणून घ्या कसे?
Next articleजो सख्य्या काकांना सोडून गेला तो उद्या BJP सोबत विश्वासघात का करणार नाही?; 90 वर्षाच्या शालिनीताईंचा अजितदादांवर हल्लाबोल
Akshay Patil
Akshay Patil
https://hellomaharashtra.in/

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

BSNL Recharge Plans

BSNL Recharge Plans: BSNL ची होळी ऑफर!! 1 वर्षाची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड कॉलिंगसह OTT ऍक्सेस

Payal gaming

IND Vs AUS मॅचदरम्यान व्हायरल झालेल्या ‘सुंदरीची’ ओळख पटली; पहा कोण आहे ती?

epfo

EPFO: कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 15 मार्च पर्यंत करा ‘हे’ काम,अन्यथा मिळणार नाही लाभ

  • About Us
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info
  • Grievance Redressal
©
  • Home
  • YouTube
  • Follow
  • WhatsApp