श्रमिक रेल्वेत एकाही मजुराचा मृत्यू अन्न-पाणी न मिळाल्यानं झाला नाही; रेल्वेमंत्री पीयूष गोयलांचा दावा

नवी दिल्ली । केंद्रानं लॉकडाऊनमुळे देशातील विविध भागात अडकलेल्या मजुरांना घरी परतण्यासाठी सुरु केल्या श्रमिक स्पेशल रेल्वेतून प्रवास करताना अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. जवळपास ८० प्रवासी श्रमिक रेल्वेत मृत्यू झाला आहे. यांनतर श्रमिक रेल्वेत मजुरांचे होत असलेले हाल आणि प्रवासादरम्यान जेवण आणि पाणी न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. … Read more

मनावर दगड ठेवून मी ‘हा’ निर्णय घेत आहे- पंकजा मुंडे

मुंबई । भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ३ जूनचा परळी दौरा रद्द केला आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमास त्या उपस्थित राहणार होत्या. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर जाण्याऐवजी घरात राहूनच आपले वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करणार आहेत. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना ही माहिती दिली … Read more

पंतप्रधान मोदी सक्षम नेतृत्व, त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत; पण… – सामना

मुंबई । पंतप्रधान मोदी हे आजच्या काळातले सक्षम नेतृत्व आहे व त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत. त्यांना राष्ट्रकार्याची तळमळ आहे. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. अशा शब्दात आज शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीस्तुमने उधळण्यात आली आहेत. मात्र त्याचबरोबर साठ वर्षात चुका झाल्या तशा मागच्या सहा वर्षातही झाल्या असं म्हणत भाजप … Read more

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या बदलीची चर्चा

नवी दिल्ली । कोरोना विषाणूमुळे देशात मागील दोन महिन्यांपासून संचारबंदी लागू आहे. लॉकडाउनमुळे अनेक उद्योग धंदे बंद आहेत. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम पडला आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या कामावर पंतप्रधान मोदी खुश नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे सीतारामन यांची बदली होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. लॉकडाउनमुळे मंदावलेली अर्थव्यवस्था पूर्ववत करण्यात … Read more

अहो शेलार! मोदींच्या जन्माआधीपासून पॅसेंजर ट्रेन सबसिडीवरच चालतात- सचिन सावंत

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा ८५ टक्के खर्च केंद्र सरकार उचलत असल्याचा दावा भाजपनं केला होता. मात्र, मजुरांच्या तिकिटाचे पैसे राज्य सरकार देत असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितल्यानंतर भाजपची पंचाईत झाली. अशा वेळी राज्यातील सत्ताधारी भाजपला घरात आहेत. त्यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मैदानात उतरत शुक्रवारी बचाव करण्याचा … Read more

आकड्यांची लपवाछपवी महाराष्ट्र नव्हे गुजरात करतं; रोहित पवारांची भाजपवर टीका

पुणे । कोरोनाच्याबाबतीत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री ठाकरे सरकार चांगले काम करत आहेत. अशा संकट काळात विरोधकांकडून केवळ राजकारण करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनाबाबतचे आकडे लपवत नाही. मात्र, भाजपची सत्ता असलेले गुजरात सरकार कोरोनाबाबतची आकडेवारी लपवत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी करत राज्य सरकारवर आरोप करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतला. महाराष्ट्रात … Read more

मी मॅच्युर लिडर; उद्धव ठाकरेंना मला अपयशी ठरवायचे नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई । राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येचा आलेख उंचावतच असताना विरोधी पक्षीयांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या महाविकास आघाडी सरकार विरोधात आक्रमक झाले असून मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ते सडकून टीका करत आहेत. फडणवीस हे मुद्दामून सत्तेच्या हव्यासापोटी ठाकरे यांना अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका … Read more

संवेदनशून्य! श्रमिक ट्रेनध्ये झालेल्या मजुरांच्या मृत्यूला भाजपा नेता म्हणाला, ‘किरकोळ घटना’

कोलकाता ।  सोमवारपासून देशभरातील वेगवेगळ्या भागांमधून समोर आलेल्या बातम्यांनुसार श्रमिक विशेष ट्रेन निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ घेत असल्यानं, तसेच ट्रेन निश्चित ठिकाणी जाताना भरकटल्यामुळं या ट्रेनने प्रवास करणाऱ्या आतापर्यंत एकूण ९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. याचसंदर्भात बोलताना भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी एक वादग्रस्त … Read more

शाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Ajit Pawar

पुणे । राज्यात कोरोना विषाणूची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या पार्श्वभूमीवर जून महिन्यात मुलांच्या शाळा सुरु होणार का? त्यांचे वर्ग कसे भरणार? असे बरेच प्रश्न विद्यार्थी, पालक, शिक्षक याना पडले होते. या विषयावर सातत्याने चर्चा सुरु होत्या. आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून जून महिन्यात शाळा सुरु केल्या जाणार नाहीत. १ जुलैपासून राज्यातील शाळा सुरु … Read more

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन; शनिवारी अंत्यविधी

रायपूर । छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे आज दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते. १५ दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रायपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अजित जोगी यांचे पुत्र अमित जोगी यांनी ट्विटरवर अजित जोगी याच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. अजित … Read more