गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीने सांगली भाजपात नाराजी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून चारजणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामध्ये जिल्ह्यातील व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरांचा समावेश आहे. विधानपरिषदेसाठी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे आणि निता केळकर, दीपकबाबा शिंदे हे निष्ठावंत इच्छुक होते. यंदा निष्ठावंतांना संधी मिळेल याची खात्री असताना पक्षाकडून तिघांनाही डावलण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात बंड करीत … Read more

आपल्या मृत्यूच्या बातमीवर अमित शहा म्हणतात…

नवी दिल्ली । काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहयांच्या तब्बेतीसंदर्भात सोशल मिडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. अशावेळी अमित शाह यांनी या अफवांचे खंडन करत आपण ठीक असल्याचे सांगितलं. अमित शहा यांनी शनिवारी ट्विटवरुन आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगत कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन केलं आहे. ट्विटवरुन त्यांनी एक निवेदन पोस्ट केलं … Read more

..अन्यथा गृहमंत्री शहांनी ममता दीदींची माफी मागावी- तृणमूल काँग्रेस

कोलकाता । गृहमंत्री अमित शहांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून, स्थलांतरीत मुजरांना आपल्या घरी पोहचण्यासाठी राज्य सरकारकडून सहकार्य प्राप्त होत नसल्याची तक्रार केली होती, यावर तृणमूल काँग्रेसकडून जोरदार प्रत्यूत्तर देण्यात आलं. अमित शहांनी केलेले खोटे आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी, असा तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा पलटवार केला आहे. तृणमूलचे … Read more

केंद्राची घोषणा! राम मंदिरासाठी दान देणाऱ्यांना आयकरात सूट

नवी दिल्ली । अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी दान देणाऱ्यांना यापुढे आयकरात विशेष सूट मिळू शकणार आहे. केंद्र सरकारनं एक नोटिफिकेशन काढून तशी घोषणाच केली. देशात चर्चेचा विषय ठरलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणा दरम्यान अर्थ मंत्रालायाकडून हा एक नवा आदेश जारी करण्यात आला आहे. या नव्या आदेशानुसार, राम मंदिर उभारणीसाठी आर्थिक मदत करणाऱ्यांना … Read more

रामदास आठवलेंचा अपेक्षाभंग! मित्रपक्ष भाजपाने एकही तिकीट न दिल्यानं केलं नाराजीचं ट्विट

मुंबई । राज्यात २१ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या ९ जागांच्या निवडणुकीत भाजपने ४ पैकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला देण्यात यावी या मागणीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी भेट घेतली होती. त्यावर विचार करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचं आठवले यांनी सांगितलं होतं. मात्र, भाजपने चारही जागांवर … Read more

‘त्या’ १६ मजुरांचा समावेश कोरोना बळींच्या यादीत करा; सामनातून शिवसेनेची मागणी

मुंबई । मालगाडीखाली चिरडून मरण पावलेल्या १६ स्थलांतरित मजुरांची नोंद करोना बळींमध्ये करायला हवी, अशी मागणी सामानाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं केली आहे. ‘औरंगाबादजवळ रेल्वेखाली चिरडून मरण पावलेले १६ स्थलांतरित मजूर हे करोना आणि लॉकडाऊनचेच बळी आहेत. त्यामुळं त्यांच्या मृत्यूची ‘अपघाती’ म्हणून नोंद न करता करोना बळींच्या यादीत त्यांचा समावेश व्हायला हवा,’ अशी अपेक्षा शिवसेनेनं व्यक्त केली … Read more

गुजरातमध्ये भाजपा कार्यकर्त्याची मजुराला मारहाण; ट्रेनचे तिप्पट भाडे आकारल्याचा विचारला होता जाब

अहमदबाद । लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकून पडलेले कामगार,मजूर यांना घरी जाण्याची मुभा सरकारने दिली असता त्यांच्या अडचणीचा फायदा घेऊन त्यांची आर्थिक लूट होत असल्याच्या घटना घडत आहेत. गुजरातमधील एक भाजपा कार्यकर्ता स्वगृही जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांकडून तिप्पट रेल्वे भाडं घेत असून विरोध करणाऱ्या एका मजुराला मारहाण करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. गुजतमधील काँग्रेस नते … Read more

मध्यप्रदेशच्या मजूरांचा मृत्यू नव्हे तर हत्या ; खासदार इम्तियाज जलील यांचा खळबळजनक आरोप

औरंगाबाद प्रतिनिधी | मध्यप्रदेशच्या त्या मजूरांचा मृत्यू नव्हे तर हत्या कऱण्यात आली आहे. असा खळबळजनक आरोप औरंगाबादचे खासदार इम्तियाज यांनी केला आहे. शुक्रवारी पहाटे औरंगाबादमध्ये रेल्वेच्या पटरीवर झोपलेल्या 16 कामगारांचा मालगाडी खाली येवून मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी दुपारी या घटना स्थळावर जाऊन घटनेची पाहणी केल्यानंतर … Read more

वाघांनो असं रडताय काय? पंकजा मुंडेंचं नाराज कार्यकर्त्यांना ‘हे’ आवाहन

बीड प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांची उमेदवारी डावलून नवीन चेहर्‍यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली. यानंतर मुंडे यांच्या कार्यकर्त्यांत नाराजी पसरली. दिवसभर पंकजा मुंडे यांना अनेकांनी फोन केले मातंर मुंडे यांनी कोणाचेही फोन उचलले नाहीत. आता मुंडे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून एक ट्विट केले आहे. त्यात वाघांनो असं रडताय काय? असं म्हणत … Read more

‘प्रोपगंडा’ – लोकांच्या मन आणि मेंदूचा ताबा घेणारं पुस्तक

“अच्छे दिन”, “अब की बार मोदी सरकार” ही संकल्पना कशी सुचली? राहुल गांधी, केजरीवाल यांची अपरिपक्व प्रतिमा कशी तयार झाली होती? या प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी कोणत्या तंत्राचा वापर केला? आण्णा हजारेंचं आंदोलन देशव्यापी कसं झालं? त्यानंतर आण्णा प्रसिद्धीमाध्यमांपासून कसे दूर फेकले गेले? अशा अनेक प्रश्नांचा उहापोह या पुस्तकात केलाय.