हवं तर बुलेट ट्रेन प्रकल्प थांबवा! कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कपात काय करता- राहुल गांधी
नवी दिल्ली । कोरोनाशी सातत्याने लढणाऱ्या केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशातल्या जवानांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी मोदी सरकारने बुलेट ट्रेनचा लाखो-कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प स्थगित का केला नाही? अशी विचारणा माजी काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केली आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशातील अर्थव्यस्थेवर येणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत मोदी सरकार गंभीर नसल्याच्या मुद्यावर … Read more