अश्लील फोटो काढून बदनामीची धमकी; महाविद्यालयीन तरुणीवर महिनाभर अत्याचार

Rape

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – अहमदनगरमध्ये आरोपीने एका महाविद्यालयीन तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढून तिला बदनामीची धमकी देत तिच्यावर महिनाभर अत्याचार केले आहेत. हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पीडितेला पुन्हा बदनामीची धमकी देत तिच्याकडे पैशाची मागणी केली. यानंतर या पीडित तरुणीने घाबरून आपल्याजवळील आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आरोपीला दिले. तरीदेखील हा आरोपी तिला … Read more

धक्कादायक ! विहिरीत आढळला विवाहितेचा मृतदेह, सहा महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

Pooja

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – कोपरगाव तालुक्यामधील पढेगाव या भागातील एका विहिरीत विवाहितेचा मृतदेह आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मृत तरुणीचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. या प्रकरणी त्या तरुणीच्या माहेरच्यांनी मात्र सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर पोलिसांकडून सर्व बाजुंनी तपास करण्यात येत आहे. काय आहे प्रकरण मृत तरुणीचे नाव पुजा … Read more

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून शिवीगाळ करत दाम्पत्याला मारहाण

Crime

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या या परिसरात जमिनीच्या वादातून एका दाम्पत्याला मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या दाम्पत्याला नात्यातीलच काही लोकांनी आपल्या तरुण मुलांच्या मदतीने काठी आणि चपलेने मारहाण केली आहे. पीडित व्यक्ती खाली पडल्यानंतर आरोपींनी त्याला अमानुष मारहाण करत शिवीगाळ केली. आपल्या पतीला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या पत्नीलादेखील मारहाण करण्यात … Read more

धक्कादायक ! तरुणांचा धिंगाणा सहन न झाल्याने रागाच्या भरात एकाची हत्या

Sucide

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – रागाच्या भरात काही जणांचा ताबा सुटतो आणि ते भयंकर कृत्य करतात. अहमदनगरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. यामध्ये काही तरुणांनी माळरानावर एकत्र जमून धिंगाणा घातल्याच्या कारणावरून एका तरुणाची थेट हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव उज्जैनी या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये … Read more

वडिलांना सांभाळण्यावरून झाला वाद यानंतर मुलांनी केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

crime

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – आई-वडिलांचा सांभाळ करण्यावरून मुलांमध्ये होणार वाद हि गोष्ट काही नवीन नाही आहे. या वादातून मुले आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात तर काही आई-वडील वैतागून घर सोडून जातात. संगमनेर तालुक्यातील चिखली या ठिकाणी अशी एक घटना घडली आहे ज्यामध्ये मुलांनी माणुसकीला काळिमा फासला आहे. वडिलांचा सांभाळ कोणी करायचा, यावरून दोघा भावांमध्ये वाद झाला … Read more

अश्लील व्हिडिओ करून मागितली 3 कोटीची खंडणी, हनीट्रॅपमुळे क्लासवन अधिकारी गोत्यात

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – जखणगाव येथील महिलेच्या हनीट्रॅपमध्ये नगर शहरातील एक क्लासवन अधिकारी अडकल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात त्या महिलेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या लोकांनी अश्लील व्हिडिओ तयार केल्यानंतर आरोपी महिला व तिच्या साथीदारांनी या अधिकार्‍याकडे तीन … Read more

राज्यात पुढचे 5 दिवस वादळी वार्‍यासह जोरदार पाऊसाची शक्यता; कोणत्या दिवशी कुठे कोसळणार? जाणुन घ्या

Heavy Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यभरात पुढचे ५ दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कोकण वगळता संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कोणत्या दिवशी कुठे पाऊस पडणार २५ ते २८ एप्रिल रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र मध्ये वादळी वाऱ्यासह … Read more

नागपूर-रायगडपर्यंत तरुणांनी सुरू केला सायकलवर प्रवास धाडस ग्रुपच्या युवकांचे स्वागत; सामाजिक विषयांवर जनजागृती

औरंगाबाद | नागपूर ते रायगडपर्यत असा प्रवास सायकलवर प्रवास करणाऱ्या धाडस ग्रुपच्या तरुणांचे स्वागत औरंगाबाद जिल्हा सायकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आले. शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी नागपूर ते रायगड असा प्रवास करण्याचे लक्ष धाडस ग्रुपच्या वतीने ठेवण्यात आले आहे. यामध्ये नागपूर- मेहकर-जालना- औरंगाबाद- प्रवारासंगम-पुणे – अहमदनगर मार्गे रायगड असा प्रवास सायकलवर केला जात असून ३१ तारखेला ते … Read more

माजी खासदार दिलीप गांधी यांचे कोरोनाने निधन; भाजपचा अहमदनगरमधील चेहरा हरपला

अहमदनगर | माजी केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांचे आज करोनामुळे निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते दिल्लीतच वास्तव्यास होते. प्रकृतीच्या तक्रारींमुळं त्यांनी अलीकडेच करोना चाचणी करून घेतली होती. ती चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते … Read more

अहमदनगरचे नावं बदलून “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर” करा; भूषणसिंह राजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  तिकडे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केलं.त्यानंतर महाराष्ट्रात देखील औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा किंवा उस्मानाबादचे धाराशिव करा या मागण्या जोर धरू लागल्या होत्या. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आले म्हणजे हमखास औरंगाबाद आता संभाजीनगर होईल अशी शक्यता नामांतर वाद्यांना वाटू लागली होती. पण नुकतीच अजून एका जिल्ह्याचे नाव … Read more