शिवस्मारकाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

मुंबई प्रतिनिधी । ‘मुख्यमंत्री कार्यालयातून शिवस्मारकाचे एलएनटीला काम देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहे. सरकारची सर्व कामे एलएनटीला का मिळत आहेत.?? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात कॅगने आक्षेप घेतला असून मंत्रालयाकडून संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्या’चा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मुंबई विभागीय अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला आहे. शिवस्मारकाच्या कामकाजावरून राष्ट्रवादीने … Read more

नाणार प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द केले होते तर मग प्रकल्पाबाबतचा करार झालाच कसा ? – नवाब मलिक

thumbnail 1530213717819

मुंबई : कोकणातील राजापूर येथे होऊ घातलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेवर घणाघाती आरोप केले आहेत. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी एका सभेत नाणार प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द केले असल्याचे सांगीतले होते मग तरी नाणार प्रकल्पाचा करार कसा काय झाला असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते … Read more