वीज पडून 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू; मका पेरताना घडली घटना

औरंगाबाद : जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात बुधवारी दुपारी चार वाजेदरम्यान वारा विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. यावेळी वीज कोसळून बाभुळगाव तरटे येथील 18 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 21 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. याच दरम्यान, लोहगड नांद्रा येथे वीज कोसळून सात शेळ्या मृत्युमुखी पडल्या. समृद्धी विष्णू तरटे (वय 18) असे ठार झालेल्या तरुणीचे … Read more

चंदन चोरांचा धुडगुस! चक्क घर मालकासमोर कापून नेले चंदनाचे झाड; हताश डॉक्टराने मोबाईलमध्ये शुट केला थरार (Video)

औरंगाबाद : चंदन चोरट्यांच्या हिम्मती बद्दल अनेक चर्चा ऐकायला मिळतात मात्र औरंगाबाद शहरात ती प्रत्यक्षात पाहायला देखील मिळाली आहे. एका डॉक्टरांच्या बंगल्यात घुसून तीन चोरट्यानी त्या डॉक्टरांसमोरच चंदनाचे झाड कापले व ते घेऊन पसार झाले. विशेष म्हणजे त्या चोरांना अनेक वेळा हाटकल्या नंतर देखील ते गेले नाहीत. शेवटी त्या हताश डॉक्टराने त्यांच्या समोर उभे राहून … Read more

ऊस फोडणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू तर एकजण जखमी

Veej

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  कराड तालुक्यातील शिरवाग येथील एका शिवारात शेतीचे काम सुरु असताना वीज पडून एक शेतकरी जागीच ठार झाला, तर दुसरा जखमी झाल्याची घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. रुपेश हणमंत यादव (वय ३८) असे संबंधित ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे, तर दादासाहेब थोरात हे जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी : … Read more

उन्हाळ्यात अश्या प्रकारे करा मिल्क मशरूमची शेती; खर्चाच्या 10 पट होते कमाई

Mashroom

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मशरूम लागवडीकडे झुकलेला कल अतिशय वेगवान आहे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की, आपण शेताशिवायही मशरूम पिकवू शकता. कमी जागेत लागवड आणि खर्चापेक्षा कितीतरी पटीने नफा मिळाल्याने शेतकरी मशरूम लागवडीकडे वळत आहेत. जर आपण चांगले व्यवस्थापन आणि प्रशिक्षणासह मशरूमची लागवड केली तर ते आपल्यासाठी उत्पन्नाचे एक उत्कृष्ट स्त्रोत बनू शकते. मशरूम … Read more

कसे मिळणार ग्रामीण भागात लोकांना ई-संपत्ती कार्ड; जाणून घ्या गावांचा चेहरा बदलण्यात काय असणार स्वामित्व योजनेचं योगदान

e property

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त शनिवारी दुपारी 12 वाजता स्वामित्व योजनेंअंर्गत ई-प्रॉपर्टी कार्डच्या वितरणचे उद्घाटन केले. यावेळी 4.09 लाख मालमत्ताधारकांना त्यांचे ई-प्रॉपर्टी कार्ड दिले जानार आहे. यासह, स्वामित्व योजनेची अंमलबजावणी देशात सुरू होईल. ई-वेल्थ कार्डसंदर्भात लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. उदाहरणार्थ, या योजनेचा फायदा गावातील लोकांना कसा होईल? … Read more

शेतीची जुनी पद्धत सोडा, Multi Layer Farming करून मिळवा बक्कळ नफा

farmer

नवी दिल्ली वृत्तसंस्था: मागील काही वर्षांपासून देशात पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे जुन्या पीक पद्धतीला फाटा देत शेतकरी नव्या पद्धतीचा अवलंब करून आधीक उत्पादन घेताना दिसत आहेत. मल्टी लेयर फार्मिंग म्हणजेच बहुउद्देशीय पीक पद्धती , या पद्धतीचा वापर शेतकरी करत आहेत. या पद्धतीत शेतकरी तीन ते चार पिके घेऊन कमी कालावधीत नफा मिळवत आहेत. या … Read more

थकीत शेततळ्याचे 3 कोटी 30 लाख अनुदान वितरित

औरंगाबाद | विभागीय कृषी कार्यालयाकडून शेतक-यांचे थकीत असलेल्या शेततळ्याचे 3 कोटी 30 लाखअनुदान वितरित करण्यात आली, असल्याची माहिती कृषी खात्याने दिली आहे. कृषी विभागाकडून शेततळ्यासाठी जिल्ह्यात 3 कोटी 30 लाख रुपये अनुदान शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये मागेल त्याला शेततळे या योजनेमध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे भरीव काम केले आहे. त्यामुळे ओलिताचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर … Read more

सोयाबीनला मिळतोय चांगला भाव; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

Soyabeen

लातूर । मागील काही दिवसांपासून सोयाबीनला राज्यात चांगला भाव मिळत आहे. सोयाबीन चार हजारांवरून साडेपाच हजारांवर गेले होते पण आता त्यात आणखी भर पडून सोयाबीनला सोमवारी (5एप्रिल) सरासरी सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. त्यामुळे सोयाबीन घरातच साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला आहे. मागच्या आठवड्यात अकोल्यात सोयाबीन सहा हजार शंभर रुपयांनी … Read more

10 तारखेला विदर्भ होणार कूल…हवामान विभागाने दिले संकेत

Agriculture

पुणे : यंदा मार्च महिन्यातच उन्हाचा पारा 40 अंश पर्यंत गेला आहे. नागरिक मात्र उन्हाळ्यामुळे हैराण झाले आहेत. राज्यात विदर्भात काही भागात उष्णतेची लाट आली आहे. छत्तीसगडच्या दक्षिण भाग व परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय होत आहे. त्यामुळे विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर,वर्धा जिल्ह्यात शनिवारी विजांच्या कडकडाटात व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या … Read more

जनावरे चोरी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; 5 लाख 2हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Animal Husbandry

जालना : शहरातील विविध भागांतून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुनेद अब्बास कुरेशी, रफीक शेख नुर शेख, निहाल कैसर कुरेशी, शहाजद ऊर्फ सज्जू इजाज कुरेशी हे चौघेही सिल्लेखाना, औरंगाबाद व जावेद खान नवाज खान हा बायजीपुरा, औरंगाबाद येथील … Read more