सुप्रिम कोर्टाच्या आडून कृषी कायदे शेतकर्‍यांच्या बोकांडी बसवण्याचा सरकारचा डाव? – राजू शेट्टी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा निर्णय दिला. यांनंतर कृषी कायद्यांची पुनरस्थापना करण्यासाठी सुप्रिम कोर्टाने एक समिती गठीत केली. मात्र या समितीत कृषी कायद्याचे समर्थन करणार्‍यांनाच स्थान दिल्याने शेतकरी वर्गात अंसंतोष दिसत आहे. यापार्श्वभुमीवर अंदानी, अंबाणीला अजून काही या कृषी कायद्यात दुरुस्ती करुन घ्यायची आहे ती … Read more

26 गुंठ्यांत घेतले 72 टन ऊसाचे उत्पादन; कराड तालुक्यातील शेतकर्‍याची किमया

कराड प्रतिनिधी | येथील आनंदराव विलासराव खुडे यांनी अथक मेहनतीतून उत्पादनातील सांशकतेला छेद देत ऊस शेतीत विक्रम नोंदवला आहे. केलेल्या खर्चाच्या बरोबरीपेक्षाही तिपटीने उत्पादन घेत शेतीत जणू त्यांनी सोनेच पिकवण्याची किमया साधली आहे. २६ गुंठ्यांत तब्बल ७२ टनांचे उत्पादन घेत आनंदरावांनी सातारा जिल्ह्यात कृष्णाकाठी विक्रम रचला आहे. रेठरे बुद्रुक (Rethake Budruk) शेणोली (ता. कऱ्हाड) (Shenoli). … Read more

उद्धव ठाकरे थिल्लरबाजी करु नका, मदत कधी करणार ते सांगा – देवेंद्र फडणवीस

मुंबई | आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या ग्रामिण भागाचा पाहणी दौरा केला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी केद्र सरकारने मदत द्यावी असे मत मांडले. यावर आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिलीय. उद्धव ठाकरे थिल्लरबाजी करु नका, मदत कधी करणार ते सांगा असं विधान फडणवीस यांनी केलेय. आत्ता … Read more

आंधळेपणाने कायद्याला समर्थन मिळणार नाही – उद्धव ठाकरे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकांवरुन देशात राजकारण तापलेले असताना  महाराष्ट्र राज्यात तीन पक्षाचा सहभाग असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अद्याप निश्चिता नसल्याने या कायद्यांविषयी ठोस निर्णय घेण्यात आलेले नाहीत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कृषी कायद्याविषयी आपले मत व्यक्त केले आहे. आपण केंद्र सरकारच्या विरोधात नाही,परंतु केंद्राने मंजूर केलेल्या तीन कृषी … Read more

ऊस तोडणी मजुरी अन् घरासाठी अनुदानाची राज्य सरकारकडे मागणी 

Sugarcane Cuttng

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राज्य सरकारकडे साखर संघ आणि ऊस तोडणी कामगार, मुकादम वाहतूकदारांच्या संघटना या सर्वानी मिळून काही मागण्या केल्या आहेत. ऊस तोडणीसाठी ४०० रुपये प्रति टन मजुरी मिळावी तसेच सध्या महाराष्ट्रात मिळणारे २० टक्के कमिशन २५ टक्के करण्यात यावे अशा विविध मागण्या साखर संघ आणि ऊस तोडणी कामगार, मुकादाम वाहतूकदारांच्या संघटना करणार आहेत.  या संघटनांची … Read more

मुंबईतील नोकरी सोडून त्याने केली काळ्या तांदळाची शेती

Black Rice Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एका २६ वर्षीय इंजिनिअर युवकाने सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या आणि खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या काळ्या तांदळाची कोकणातील दापोली येथे शेती केली आहे. या तांदळाला औषध कंपन्यांकडून मोठी मागणी आहे. या तांदळामुळे कोकणातील भातशेतीचे अर्थकारण बदलून कोकणातील भातशेतीला एक नवा आर्थिक आयाम मिळेल अशी आशा वर्तवण्यात येत आहे. दापोली तालुक्यातील करंजाळी येथील … Read more

राज्यात पीक साठवणुकीसाठी उभी करा शीतगृहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कांद्याप्रमाणे ज्या पिकांना साठवणुकीची गरज आहे त्यासाठी राज्यभर साठवणूक केंद्र, शीतगृहांची उभारणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कृषी विभागाला दिले आहेत. ग्रामीण भागातील लहान शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढे यावे, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्य शासन, नाफेड आणि महाएफपीसी यांच्या माध्यमातून … Read more

आता उसापासून होईल इथेनॉल निर्मिती, ज्याने कमी होईल पेट्रोल डिझेलची आयात

sugarcane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदाही राज्यातील उसाचे क्षेत्र वाढले असून भविष्यात साखरेचे उत्पादन कमी करुन २५ टक्के ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात यावा या विषयावर आज साखर क्षेत्रातील विविध तज्ज्ञांसोबस अनौपचारिक चर्चा करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्र्यांसह इतर संबंधित खात्याचे प्रमुख मंत्रिमंडळात निर्णय घेतील, अशी माहिती वसंतदाद साखर … Read more

नुकत्याच संमत कृषी कायद्यांना काँग्रेस खासदाराचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान

agriculture law

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रपतींनी नुकत्याच मंजूर केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांना केरळचे काँग्रेस खासदार टी. एन. प्रतापन यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या कायद्यातील तरतुदींच्या घटनात्मक वैधतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे. या कायद्यांमुळे समांतर अनियंत्रित बाजार व्यवस्था निर्माण होणार असल्याचा आरोप त्यात केला आहे. मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. अनेक … Read more

शेतकऱ्यांची कांदा बियाणांसाठी लगभग

onion seed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली असून शेतकऱ्यांची बियाणे उपलब्ध करून घेण्यासाठी ओढाताण सुरु आहे. सध्या कांदा बियाणे मिळत नसल्याने शेतकरी सर्वत्र शोधाशोध करीत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाकडे उपलब्ध असलेले तीन-चार क्विंटल बियाणे केंव्हाचेच विकून झाले आहे. बाजारपेठेत कांद्याला मिळत असलेले दर तसेच आगामी काळातील भावाचा कल लक्षात घेत … Read more