1971 युद्ध : भारतीय सैनिक लिखीत अमर शौर्य गाथा

Vijay Diwas

विजय दिवस विशेष | “पाकिस्तान कडून ३ डिसेंम्बर, १९७१ ला भारताच्या पश्चिमेला व्यापक युद्धची सुरवात झाल्यानंतर लगेच भारताच्या लष्कर मुख्यालयाने माजी कमांड के.जी.ओ. सी. इन चीफ लेफ्टीनेंट जनरल जे.एस.अरोडा यांना पुढे जाण्याचे आदेश दिले. ते या घटनेसाठी पूर्ण तयार होते. त्यांनी पूर्ण नियोजन केले होते. पुढच्याच सकाळी स्वतंत्र अभियान सुरु करण्यात आलं. भारतीय सेना जेंव्हा … Read more

धक्कादायक! ट्रेनमध्ये जवानाची गोळी झाडून आत्महत्या

Indian Army

नागपूर | गोंदियाहून राजस्थानला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरमित सिंग असं आत्महत्या केलेल्या जवानाचं नाव आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, गोंदियाहून राजस्थानला जाणाऱ्या ट्रेनमधून हरमित सिंग हा जवान प्रवास करत होता. पण या जवानाने ट्रेनमध्ये स्वत:च्याच सर्व्हिस गनमधून गोळ्या झाडून घेतल्या. अचानक गोळ्या झाडल्याचा आवाज आल्याने … Read more

या युद्धात भारताला पराभव स्विकारावा लागल्यानं BSF ची स्थापना करण्यात आली

BSF Force

दिनविशेष | सुनिल शेवरे भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘हिंदी चीनी भाई भाई’ चा नारा देऊन सुद्धा १९६२ मध्ये चीन ने भारतावर आक्रमण केले. भारताला स्वातंत्र्य मिळून अवघी काही वर्षच झालेली असल्यानं आतंरराष्ट्रीय सुरक्षेच्याबाबतीत म्हणावी तशी सजगता आपणाकडे नव्हती. त्यामुळे १९६२ च्या भारत-चीन युद्धात आपला दारुन पराभव झाला. आंतरराष्ट्रीय सीमेवर भारताचे अपुरे सैन्य … Read more