तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर अर्णब गोस्वामी झाले आक्रमक ; उद्धव ठाकरेंना दिलं ‘हे’ आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयानं अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला. अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींनाही जामीन देण्यात आला. सुटका झाल्यानंतर अर्णब गोस्वामी हे आपल्या न्यूज रूममध्येही पोहोचले. यावेळी पुन्हा त्यांनी आक्रमक भूमिका … Read more

…मग अर्णव गोस्वामींवरच इतकी मेहरबानी का? जामिनासाठी तातडीच्या सुनावणीवर बार कौन्सिलने घेतला आक्षेप

नवी दिल्ली । अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेले रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab goswami ) यांच्या जामिनाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयातील तातडीच्या सुनावणीवर बार कौन्सिलचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अर्णव गोस्वामी यांना लगेचच कशी सुनावणी मिळते. अर्णव गोस्वामी यांच्यावर इतकी मेहरबानी का, असा सवाल … Read more

कोरोनामुळं कैद्यांना नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नाही, म्हणून अर्णब यांनाही.. – गृहमंत्री देशमुख

मुंबई । कोरोना संकटात कैद्यांना नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नाही. गेली ४ महिने कैदी आपल्या नातेवाईकांना भेटले नाहीत. त्यामुळं अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबाला तुरुंगात भेटता येणार नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. अर्णब गोस्वामींच्या सुरक्षेची चौकशी करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशमुखांना फोन केला होता. अर्णब यांना कुटुंबियांना भेटु द्यावे असे ते म्हणाले. त्यावर … Read more

फडणवीसांचे हायकोर्टाला साकडं; अर्णव गोस्वामीला कोठडीत होत असलेल्या त्रासाची दखल घ्यावी

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात अटकेत असलेले पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या बचावासाठी आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस पुढे सरसावले आहेत. फडणवीस यांनी सोमवारी ट्विट करुन अर्णव गोस्वामी प्रकरणात उच्च न्यायालयाने स्यूमोटो याचिका दाखल करण्याची मागणी केली. अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यापासून ते न्यायालयीन कोठडीत त्यांना ज्याप्रकारे वागणूक दिली जात आहे, याबाबत बऱ्याच चर्चा सुरु आहेत. … Read more

पुन्हा झटका! अर्णव गोस्वामींचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला; ‘जेल’वारी लांबली

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात अटकेत असलेले पत्रकार अर्णव गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज मुंबई हायकोर्टानं फेटाळला आहे. कोर्टानं त्यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता अर्णव यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. तसेच सत्र न्यायालयातून जामीन मिळेपर्यंत त्यांना तळोजा तुरुंगातच राहावं लागणार आहे. अर्णव गोस्वामी यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने एफआयआर … Read more

राज्यपाल लहानसहान गोष्टींमध्येही लक्ष घालतायत याचा आनंद; अर्णब गोस्वामी प्रकरणावर भुजबळांचा टोला

नाशिक । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रकार अर्णव गोस्वामी यांची चिंता करू नये. सरकारी नियमांनुसार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात आहे, असे वक्तव्य राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केले. राज्यपाल लहानसहान गोष्टींमध्ये लक्ष घालत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन … Read more

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणाची फाईल बंद करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होणार

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात (Anvay Naik case) कोणतेही पुरावे मिळाले नसून याप्रकरणाची चौकशी थांबवण्यात यावी, असा क्लोझर रिपोर्ट न्यायालयात सादर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची आता चौकशी होणार आहे. याप्रकरणी तत्कालीन तपास अधिकारी अनिल पारसकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Police officers who file closure report in Anvay Naik case will face … Read more

अर्णव गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच, हिंमत असेल तर अडवून दाखवा ; राम कदमांचे जाहीर आव्हान

Ram Kadam and Arnab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी याना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक झाल्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजप चांगलीच आक्रमक झाली असून त्यांनी अर्णब गोस्वामी याना समर्थन दिलं आहे. त्यातच आता भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) हे सोमवारी अर्णव गोस्वामी यांना भेटण्यासाठी नवी मुंबईच्या तळोजा येथील कारागृहात जाणार आहेत. त्यावेळी ‘हिंमत असेल तर … Read more

तारीख पे तारीख! अर्णव गोस्वामींचा तुरुंगातील मुक्काम वाढला; आता सुनावणी सोमवारी

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अर्णवसह अन्य दोघा आरोपींची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, ही सुनावणी आजही पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता अर्णव यांच्या पोलीस कोठडीच्या निर्णयाबाबत 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. (Arnab Goswami Police Custody hearing Postpone) अन्वय नाईक आत्महत्या … Read more

अर्णव गोस्वामींचा कोठडीतील मुक्काम लांबला; हायकोर्टाची सुनावणी उद्यापर्यन्त टळली

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना आजही उच्च न्यायालयात दिलासा मिळाला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी होणार असून उद्या जामीन मिळणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (No interim relief to Arnab Goswami in Bombay HC) अर्णव गोस्वामी यांनी अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी जामीन मिळावा आणि … Read more