सर्वात मोठी बातमी!! देशभरात CAA कायदा लागू; केंद्राकडून अधिसूचनाही जारी

CAA ACT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुक जवळ आली असतानाच सोमवारी संपूर्ण देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA कायदा लागू करण्यात आला आहे. याबाबत केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. खरे तर, गेल्या अनेक काळापासून देशात या कायद्याविषयी वाद-विवाद, चर्चा सुरू होती. तर, हा कायदा लवकर लागू करण्यात येईल, असे संकेत केंद्रिय मंत्री अमित शाह यांनीही दिले होते. … Read more

लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात लागू होणार CAA; अमित शहांची मोठी घोषणा

Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी CAA लागू करण्यासंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. “येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशात CAA लागू केले जाईल” अशी माहिती आम्ही शहा यांनी दिली आहे. अमित शहा यांनी केलेल्या या घोषणेमुळे राज्यात पुन्हा एकदा नवीन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे गेल्या वर्षीच, “आम्हाला CAA लागू … Read more

युरोपियन संसद समितीने भारतातील मानवी हक्कांच्या परिस्थितीबद्दल व्यक्त केली चिंता

UN Human Rights Council

नवी दिल्ली । युरोपियन संसदेच्या समितीने भारतातील बिघडलेल्या मानवाधिकार परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करणारा अहवाल स्वीकारला आहे. लाइव्ह लॉ’च्या अहवालानुसार, परराष्ट्र व्यवहार समितीने स्वीकारलेल्या अहवालात मानवाधिकार रक्षक आणि पत्रकारांसाठी असुरक्षित काम करणारे वातावरण, भारतीय महिला आणि अल्पसंख्यक गटांना भेडसावणाऱ्या कठीण परिस्थिती आणि जातीनिहाय भेदभाव याविषयी अनेक टिप्पण्या केल्या आहेत. या अहवालात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) यावरही … Read more

..म्हणून ट्रोलर्सनी #BoycottMirzapur2 ट्विटरवर ट्रेंड करत उघडली मोहीम

मुंबई । ट्विटरवर बऱ्याचदा आपल्याला न पटणाऱ्या मतांविरोधी त्याच्यावर बहिष्कार टाकरणारी ट्रोलर्सची जमात सक्रिय असते. ही ट्रोलर मंडळी विरोध म्हणून एखादी गोष्ट कधी ट्रेंडमध्ये आणतील याचा नेम नाही. याची अनेक उदाहरणं आजवर पाहायला मिळाली आहेत. यातच भर पडत आहे ती म्हणजे ट्विटरवर ट्रेंड करणाऱ्या एका अशा हॅशटॅगची ज्यामुळं सध्या ‘मिर्झापूर२’ या बहुचर्चित वेब सीरिजला वादाची … Read more

जामियाची विद्यार्थिनी सफुरा जरगरला जामीन मंजूर

नवी दिल्ली । उत्तर पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेल्या जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थिनी सफुरा जरगर हिला दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मानवी आधारावर सफुरा हिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. याला केंद्र सरकारनंही समर्थन दिलं आहे. दिल्ली हिंसाचार प्रकरणातील चौकशीवर परिणाम होईल अशा कोणत्याही कृत्यात सहभागी न होण्याच्या अटीवर दिल्ली उच्च … Read more

देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खडखडीत सवाल; म्हणाले…

मुंबई । राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्णांचे मुंबईत निदान होते आहे. तसेच अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. या रुग्णांच्या मुतदेहांना पीएफआय या संघटनेला देण्याचा निर्णय १८ मे रोजी घेण्यात आला होता. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशविरोधी कृत्य करणाऱ्या पीएफआय ला काम देणे कितपत योग्य? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना विचारला आहे. १८ मे रोजी काढण्यात … Read more

कर्नाटक भाजप नेत्याचा प्रताप; स्वातंत्र्य सैनिकाला म्हटलं ‘पाकिस्तानी एजेंट’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका आमदारानं सीएएला विरोध करणारे १०२ वर्षीय स्वातंत्र्यसैनिक एच.एस. दुरईस्वामी यांच्याविषयी अभद्र टिप्पणी केल्यानं राज्यात राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. कर्नाटकमधील स्वातंत्र्यसैनिक एच.एस. दुरईस्वामी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधातील आंदोलनाचा चेहरा बनले आहेत. तसेच दुरईस्वामी यांनी केंद्रातील भाजपाप्रणीत सरकारच्या धोरणांवर उघडपणे टीका केल्यानं विजयपुरा नगरचे भाजप आमदार … Read more

सोलापूरमध्ये नागरिकत्व कायद्याच्या शासन निर्णयाची होळी

सोलापूर प्रतिनिधी । नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 लागू झाल्यापासून देशभरात निदर्शनं सुरू झाली आहे. ईशान्य भारतानंतर राजधानी दिल्लीसह ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले आहेत. याचे पडसाद सोलापुरात हि पडलेले पाहायला मिळतात. त्यामुळे – हम जवाब नहीं देंगे ,हम कागज नहीं दिखाएंगे ! – चा सामूहिक नारा सोमवारी सोलापुरात ऐकायला मिळाला. यावेळी कॉ आडम मास्तर आणि त्यांच्या … Read more

दिल्ली: राजीव चौक मेट्रो स्टेशनवर लागले ‘देश के गद्दारों को, गोली मारो..’चे नारे; ६ जण ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील सर्वात व्यस्त राजीव चौक मेट्रो स्टेशनवर काही लोकांनी ”देश के गद्दारों को, गोली मारो..”अशी घोषणाबाजी केली. या घटनेचा सध्या व्हिडिओ व्हायरल झाला असून. व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट परिधान केलेले काही लोक ‘देश के गद्दारों को, गोली मारो..’ अशा घोषणा देताना दिसत आहेत. या प्रकरणात ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. … Read more

दिल्लीत शांतता राखण्याची जबाबदारी सरकारचीच- भैय्याजी जोशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीत झालेल्या भीषण हिंसाचारावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस सुरेश भैय्याजी जोशी यांनी महत्वाचं विधान केलं आहे. दिल्लीमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने दिल्लीची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे असं भैय्याजी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केंद्रातील भाजप सरकारची मार्गदर्शक संस्था असल्यानं जोशी यांचे विधान सूचक … Read more