#CAA ,बुलंदशहरमधील मुस्लिमांनी पोलिसांना 6.27 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट सोपविला

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालॆल्या आंदोलनाला हिंसात्मक वळण मिळाले आणि यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. योगी सरकार आंदोलकांकडून नुकसान भरपाई वसूल करत आहे. याच दरम्यान, बुलंदशहरमध्ये मुस्लिम समाजातील लोकांनी 20 डिसेंबर रोजी झालेल्या हिंसाचाराची भरपाई करण्यासाठी 6.27 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जिल्हा प्रशासनाकडे सोपविला आहे. “Our ability to reach unity in … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा खोटारड्यांचे सरदार – मल्लिकार्जुन खर्गे

मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या मुद्द्यावर खोटे बोलून देशातील जनतेची दिशाभूल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा खोटारड्यांचे सरदार आहेत अशी घणाघाती टीका काँग्रेस सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. काँग्रेसच्या वतीने आज ‘भारत बचाओ-संविधान बचाओ’ फ्लॅग मार्चचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. भाजपकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न … Read more

देशात सध्या तुकडे तुकडे गँगची सत्ता – तुषार गांधी

टीम हॅलो महाराष्ट्र : महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ‘देशात सध्या तुकडे-तुकडे गँगची सत्ता आहे,’ असा जोरदार आरोप त्यांनी ट्विटरवरून केला आहे. सध्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. The Tukde Tukde Gang is currently in power at the … Read more

भाजपमधील दुर्योधन आणि दुशासन सर्वात धोकादायक तुकडे तुकडे गॅंग; भाजपचे माजी नेते यशवंतराव सिन्हा यांचे टीकास्त्र

नवी दिल्ली, टीम, हॅलो महाराष्ट्र : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या तुकडे तुकडे गॅंगच्या विधानावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘दुर्योधन आणि दुशासन हे या भारतातील सर्वात धोकादायक तुकडे तुकडे गॅंगचे दोनच लोक आहेत. हे दोघेही भाजपमध्ये आहेत, त्यांच्यापासून सावध राहा’. The most dangerous tukde tukde gang … Read more

पाकिस्तानच्या दिशेने तर आपण जात नाही ना?; लष्करप्रमुखाच्या वक्तव्यावर सिताराम येचुरी यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध करणाऱ्या लोकांवर लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिलेल्या विधानाचा निषेध केला आहे. सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे की, जनरल बिपिन रावत हे नागरिकत्व कायद्याविरोधात विद्यार्थ्यांच्या निदर्शनांचे चुकीचे वर्णन करीत आहेत. लष्करप्रमुखांच्या विधानावरून असे दिसून येते की नरेंद्र मोदी सरकारमध्ये घटनात्मक धोका कसा आहे, … Read more

औरंगाबादमध्ये पाकिस्तानी नागरिकांना सोबत घेत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ औरंगाबादमध्ये राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीने भव्य रैली आणि सभेच आयोजन करण्यात आलं होत. यावेळी शेकडो नागरिक या रैलीत सहभागी झाले होते. यावेळी पाकिस्तान मधून आलेल्या पाच नागरिकांच स्वागत करण्यात आलं.

एनआरसी आणि सीएए कायद्याच्या समर्थनात भाजपची स्वाक्षरी मोहीम

परभणीमध्ये केंद्र सरकारने आणलेल्या या कायद्याच्या समर्थनासाठी स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. कायद्याच्या समर्थनार्थ स्वाक्षऱ्या करून एक लाख स्वाक्षरीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवण्यात येणार आहे.

भारत धर्मशाळा आहे का?; राज ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल

मुंबई प्रतिनिधी | देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन पेटले आहे . यापार्श्वभूमीवर आता मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली . सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकारला केला आहे. १३५ कोटी लोकसंख्या असेलेल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता … Read more

नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे नेमकं काय?; वाचा सविस्तर…

प्रफुल्ल पाटील। २०१४ साली केंद्रात सत्ता परिवर्तन झाले. नरेंद्र मोदी सर्वोच्च पदी विराजमान झाले. त्यानंतर मात्र बरेच विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्था यांचा कुठल्या ना कुठल्या कारणावरून थेट केंद्र सरकारशी संघर्ष होत राहिला. कदाचित केंद्र सरकारची आडमुठेपणाची भूमिका हे त्यामागचे कारण असावे. स्मृती इराणी यांच्या मानव संसाधन विकास मंत्रिपदाच्या काळात तर हा संघर्ष शिगेला पोहोचला. त्यानंतर … Read more

इम्रान खान यांनी आधी आपला देश सांभाळावा; खान यांच्या प्रतिक्रियेनंतर चंदर यांनी फटकारले

भारताने या कायद्याची अंमलबजावणी सुरु केली तर दक्षिण आशियाई देशांतील शरणार्थ्यांसाठी मोठी अडचण निर्माण होणार असल्याचं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं होतं.