…अन्यथा मंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही; हरिभाऊ बागडेंचा इशारा

औरंगाबाद – राज्यातील शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली. सरकारने मदत जाहिर केली, मात्र अद्यापही याचा शासन आदेश आमच्यापर्यंत आला नाही. भाजपबरोबर सत्तेत असताना उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली होती. तेच आता मुख्यमंत्री झाल्यावर हेक्टरी १० हजार रुपयांची घोषणा करतात. … Read more

महाविकास आघाडीबाबत मुख्यमंत्र्यांच्या मनात शंका, त्यामुळे त्यांनी… ; दरेकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा प्रमुखांना शिव संपर्क अभियानाविषयी माहिती दिली. दरम्यान त्यांनी जनतेची कामे करा, आघाडी किंवा युतीची चिंता करू नका, असेही सांगितले. यावरून भाजपने निशाणा साधला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका करताना म्हंटले … Read more

काळजी घ्या ! राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता ,पहा नक्की काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशांमध्ये कोरोनाची साथ पसरली आहे. अशातच राज्यातील कोरोनाबाधित बाधित रुग्णांची संख्या हळूहळू घटत असली तरी चिंता मात्र कायम आहे. कारण तज्ञांनी कोरोनाची यापुढेही तिसरी लाट येणार असल्याचे भाकित केले आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कोरोनाची राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबीयांची काळजी घ्या, असे आवाहन … Read more

मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली : भाजपकडून गंभीर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे चक्रीवादळामुळे नुकसान झालेले आहे.  शासनाकडून याठिकाणी नुकसान भरपाई देण्यास दिरंगाई केली जात असल्याने भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ” कोकणाच्या विकासासाठी राज्य सरकारचे कान पिळेन अशी जाहीर ग्वाही … Read more

ठाकरे सरकारने शिवभोजन थाळीची मुदत वाढवली; १४ जूनपर्यंत मिळणार थाळी

shivbhojan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव वाढत आहे. अशात गीर गरिबांना चार घास मिळावेत म्हणून ठाकरे सरकारने राज्यात शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरवात केली आहे. या थाळीची मुदत आता वाढविण्यात आली असून ती १४ जूनपर्यंत दिली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून दिली. दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाच्या … Read more

उद्धव ठाकरे तुम्हीच दीड वर्षातून बाहेर पडलाय त्यामुळे इतरांना शिकवू नका ; चंद्रकांत पाटील यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाचा तडाखा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याना बसला आहे. याठिकाणी पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आले असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हवाई दौऱ्यावरून टीका केली होती. यावरूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे. “पंतप्रधान मोदींवर टीका करणारे मुख्यमंत्री ठाकरे हे दीड वर्षानंतरच बाहेर पडले … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा केवळ ‘दर्शनाचा कार्यक्रम’ : प्रवीण दरेकर यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसल्यामुळे भाजपशी शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांकडून या ठिकाणी भेट दिली जात आहे. येथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची विचारपूस करीत त्यानॆ भरपाई देण्याचे आश्वासनही दिले जात आहे. तर दुसरीकडे एकमेकांवर आरोप, टीकाही केली जात आहे. आज या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री ठाकरेंवर विरोधी पक्षनेते प्रवीण … Read more

हा तर पनवतींचा बाप आहे; नितेश राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट घोंगावत असताना आता चक्री वादळाचा तडाखा बसू लागला आहे. अशात राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधी भाजपकडून वारंवार टीकास्त्र सोडले जात आहे. कधी महाविकास आघाडी तर कधी ठाकरे सरकार अशा दोन्ही सरकारवर निशाणा साधला जातोय. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नुकतेच ट्विट करीत ठाकरे सरकारवर झरी टीका केली … Read more

राज्यात लॉकडाऊन वाढणार ? मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशासह राज्यात देखील कोरोनाने थैमान घातले आहे केवळ शहरातीलच लोक नव्हे तर ग्रामीण भागातील जनता ही आता कोरोनाने त्रस्त झाली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत लॉक डाऊन आणि कडक निर्बंध १५ मे पर्यन्त लागू केले आहेत. … Read more

PM मोदींचा CM ठाकरेंना फोन…’या’ महत्वाच्या गोष्टींबाबत विचारणा

cm & pm

नवी दिल्ली वृत्तसंस्था: राज्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बातचीत केली . राज्यातील कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली आहे यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्या लाटेचा मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई करतो … Read more