‘फडणवीसांची इच्छा असेपर्यंत ‘ठाकरे’ सरकार चालेल: आठवले यांचा ठाकरेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मध्यन्तरी कोरोना लसीच्या तुटवड्यावरून भाजपसह अनेक पक्षातील नेत्यांनी ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधत टीका केली,. कुणी टोला मारला तर कुणी भविष्यवाणीच केली. यामध्ये केंद्रातील नेत्यांनीही टीका केली. आता राज्यमंत्री आठवले यांनीही ठाकरे सरकारला टोला लगावला. जोपर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असेल तोपर्यंत ‘ठाकरे’ सरकार चालेल. ज्या … Read more

शिवभोजन थाळीबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय : छगन भुजबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव वाढत आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे ही गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता राज्यात शिवभोजन थाळी पार्सल देण्यात येणार आहे. शिवभोजन थाळी केंद्रावर गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी … Read more

जबाबदारी पार पाडायला नक्कीच आवडेल : दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहखात्याची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान गृहखात्याची जबाबदारी मिळाल्यानंतर दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर पोहोचले होते. यावेळी इतर नेतेही उपस्थित होते. या बैठकीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी काही वेळापूर्वीच संवाद साधला. सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक नुकतीच पार पडली. … Read more

देशमुख यांनी राजीनामा दिलाय आता मुख्यमंत्री तुम्हीही द्या : रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांनी आपलया पदाचा फार उशिरा राजीनामा दिला आहे. केवळ गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर राज्यातील घडामोडींची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीआहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा द्यावा,” अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी … Read more

देशमुख गेले, आता ‘या’ मंत्र्याचा नंबर? भाजपच्या बड्या नेत्याचे वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :  अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सीबीयाईकडून केली जाणार आहे. त्यामुळे गृहमंत्रिपदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचे कारण देशमुख यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकारण ढवळून निघालेले असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आणखी एक मोठे … Read more