सीमा हैदरने पाठवली PM मोदी आणि CM योगी यांना राखी; शुभेच्छा देत म्हणाली…

seema haidar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या अनेक दिवसांपासून सीमा हैदर प्रकरण भारतामध्ये चर्चेचा विषय बनले आहे. प्रियकरासाठी पाकिस्तान सोडून आलेल्या सीमा हैदरने आता भारतातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, आता तिने रक्षाबंधननिमित्त थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राखी पाठवली आहे. तिने पोस्टच्या माध्यमातून नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना … Read more

लवकरच अयोध्येला जाणार, महाराष्ट्रात उत्तर प्रदेश भवन उभारणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Eknath Shinde Ayodhya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “अयोध्येत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी सर्व आमदारांसोबत घेऊन अयोध्येला लवकरच जाणार आहे. अयोध्येत महाराष्ट्र भवन बनवावं म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन दिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उत्तर प्रदेश भवन आणि अयोध्येत लवकरच महाराष्ट्र भवन उभारणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. ठाणे येथे शिरोमणी महाराज बिजली … Read more

उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन होणार हे जनतेने मनात पक्के केले- नवाब मलिक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्राच्या किंवा उत्तरप्रदेशमधील मंत्रिमंडळात बदल होवो अथवा ना होवो उत्तरप्रदेशमध्ये परिवर्तन होणार हे जनतेने मनात पक्के केले आहे’, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री मलिक यांनी केले. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. फेरबदल करायचा की नाही हा अधिकार पंतप्रधानांचा आहे. उत्तरप्रदेशच्या मंत्रिमंडळात बदल योगीजी करोत … Read more

मुख्यमंत्री योगींचा कट्टर समर्थक ! पदावरुन हटवल्यास भाजपा कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा, पक्षाध्यक्षांना पाठवलं रक्ताने लिहिलेलं पत्र

नवी दिल्ली वृत्तसंस्था: उत्तर प्रदेशात फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून या निवडणुका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत की उत्तर प्रदेशमध्ये भाजप एखादा नवीन चेहरा देणार ? या संदर्भातील चर्चा आता चांगल्याच रंगू लागल्या आहेत. मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेश राजकारणामध्ये बदलाचं वारं वाहू लागले आहे. अशातच मुख्यमंत्री योगी यांच्या कट्टर … Read more

…म्हणून योगी विरुद्ध मोदी असं चित्र भाजप कडून निर्माण केलं जात आहे; नवाब मलिकांचा आरोप

yogi and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील काही दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये मतभेदाचे वातावरण असल्याच्या बातम्या देशात आणि उत्तर प्रदेशमधून समोर येत आहेत. परंतू करोना काळातील अपयश झाकण्यासाठी भाजपाची ही ठरवून केलेली रणनीती असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक म्हणाले की, … Read more

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली | वृत्तसंस्था देशभर कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने होतो आहे. देशातील अनेक नेते आणि सेलिब्रिटींना देखील कोरोनाने गाठलं आहे. अशातच नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतःला विलगीकरण केले आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,’ सुरुवातीची लक्षणे … Read more

‘बॉलिवूड मुंबईतच राहिल!, पण आम्ही…’; योगी आदित्यनाथांचे मोठं विधान

मुंबई । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाणार असल्याच्या चर्चेवरून जोरदार राजकारण रंगलं होतं. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, ”आम्ही काहीच घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत, असं सांगतानाच बॉलिवूड मुंबईतच राहिल,” अशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. ”कुणीच कुणाची गोष्ट घेऊन जात नाही. ही … Read more

जर सरकारने काहीच चुकीचे केलेले नाही, तर मीडियावाल्यांची अडवणूक का ?? संजय राऊतांचा संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका मुलीवर सामहिक बलात्कार झाल्याने सर्वच स्तरातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी देशभरातुन निषेध व्यक्त होत आहे. याशिवाय, या प्रकरणी इतर राजकीय पक्षांनी योगी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. येथील स्थानिक पोलिसांच्या कार्यशैलीवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा … Read more

रामराज्य नव्हे हे तर जंगलराज ; सामनातून योगी सरकारवर जळजळीत टीका

shivsena and yogi adityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशातील अयोध्येत राममंदिराची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाली आहे, पण उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ नसून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत ‘जंगलराज’ आहे. महिलांवर अत्याचार सुरूच आहेत, पण तरुणींवर बलात्कार आणि खून करण्याच्या घटना योगींच्या राज्यात वाढल्या आहेत. असं म्हणत शिवसेनेनं योगी सरकारवर निशाणा साधला आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटायला गेलेल्या राहुल … Read more

देशात रामराज्यचा दावा केला असताना हाथरस प्रकरणामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली; उमा भारतींचा घरचा आहेर

नवी दिल्ली । हाथरस प्रकरणामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे.  नुकतंच प्रभू रामचंद्रांच्या मंदिरांचं भूमिपूजन केलं आहे. देशात रामराज्य आणण्याचा वचन दिलं आहे. मात्र हाथरसमध्ये घडलेली घटना त्यानंतर पोलिसांच्या कारवाईबाबत समोर आलेलं प्रश्नचिन्ह या सगळ्यामुळे योगी सरकार आणि भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे असं उमा भारती यांनी म्हटलं आहे. उमा भारती यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर … Read more