लग्नाला जाताय मग कोरोना टेस्ट, लसीकरण बंधनकारक : “या” जिल्हाधिकाऱ्यांनी काढले कडक आदेश

Marrage

सातारा | सातारा जिल्ह्यातील संचारबंदी व जमावबंदी कायम ठेवण्यात आली आहे. निर्बंध काळात वैध कारणाशिवाय किंवा परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. यापुर्वी लग्न समारंभासाठी 25 लाेकांना परवानगी हाेती. ती मर्यादा तशीच ठेवली असली तरी आता लग्नाला  येणाऱ्या सर्वांकडे काेविड 19 निगेटीव्ह अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर अत्यंविधीलाही केवळ 20 लोकांनाच … Read more

जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रावर 144 कलम लागू : जिल्हाधिकारी शेखरसिंह यांचा आदेश

सातारा | सर्व कोरोना लसीकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी होवून परिणामी कोरोना विषाणूचा संसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच नागरिक-नागरिकांमध्ये आणि नागरिक व लसीकरण केंद्रावर सेवा देणारे कर्मचारी यांचेमध्ये वाद-विवाद होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. सातारा जिल्हयातील सर्व कोरोना लसीकरण केंद्राचे परिसरात व त्या सभोवतालच्या 100 मिटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 … Read more

विनाकारण व मास्क न वापरता घराबाहेर आल्यास होणार पाचशे रुपयांचा दंड : जिल्हाधिकारी

सातारा | यापुढे केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात वाड्या- वस्त्यांवर विनाकारण व मास्क न वापरता घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तीकडून 500 रूपये दंड आकारण्याचा आदेश जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी दिला आहे. यासाठी दंड वसुलीही कोणाकोणाला करता येणार हेही सांगितले आहे. आदेशात असे म्हटले आहे की, शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी अत्यावश्यक बाबी, अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी … Read more

मलकापूर शहरात पाच दुकानांवर दंडात्मक कारवाई , जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पाच दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कराड तालुक्यातील मलकापूर येथे मलकापूर नगरपंचायत व पोलिसांच्या समन्वयाने कारवाईची मोहिम राबविण्यात आली होती. कराड तालुक्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यात 4 ते 10 मे या दरम्यान कडक लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत किराणामाल, बेकरी, चिकन, … Read more

ग्रामपंचायतीकडून 50 हजारांचा दंड वसूल : लग्न समारंभावर कारवाई

crime

सातारा | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गर्दीचे कार्यक्रम, लग्न समारंभाच्या संख्येवर जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून निर्बंध घातले आहेेत.  जावळी तालुक्यातील कुसुम्बी या गावात लग्नाला मर्यादे पेक्षा जास्त लोक असल्यामुळे आज त्यांच्यावर 50 हजाराची दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतीकडून करण्यात आली. कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने घातलेल्या निर्बंधाचे उल्लंघन केल्याप्रकरणी , कुसुम्बी (ता.जावळी) येथे एका विवाहाप्रसंगी … Read more

पालिकेच्या वादग्रस्त सभेतील मंजुर ठरावांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती ः जिल्हाधिकारी

महाबळेश्वर | पालिकेची सभा रद्द् न करता तहकुब करून पुन्हा पालिकेच्या अनुपस्थितीत नगराध्यक्षांनी केवळ चारच नगरसेवकांच्या उपस्थित 84 विषय मंजुर केले होते. या सभेविषयी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. जिल्हाधिकारी यांनी तक्रारींची दखल घेत, पुढील ओदशापर्यंत या सभेतील मंजुर ठरावांच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे. नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे यांच्या मनमानी … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करणार व्यापाऱ्यांसाठी मध्यस्थी

 कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी साेमवारी रात्री काढलेल्या लाॅकडाउनच्या आदेशाच्या विरोधात शहरातील व्यापारी रस्त्यावर उतरले. शहरातील मुख्य बाजारपेठेतील सराफ, कापड, हार्डवेअर, हाॅटेल व्यावसायिकांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यापूर्वीच्या लाॅकडाउनमुळे व्यापाराचे कंबरडे मोडले आहे. त्यात नव्याने लाॅकडाऊन झाल्याने व्यवसायिक पूर्ण बरबाद होणार आहे. तरी लाॅकडाउनमध्ये शिथिलता … Read more

मेडिकलमध्ये आईसक्रिम, चाॅकलेट व स्नॅक्स विक्रीस मनाई ः जिल्हाधिकारी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे,  त्यामध्ये अत्यावश्यक सेवेत असलेल्या मेडिकल व औषध दुकानात संध्याकाळी ८ नंतर आईसक्रिम, चाॅकलेट व स्नॅक्स विकण्यास मनाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी दिलेला आहे. जिल्ह्यात हाॅटेल, किराणा दुकान तसेच आईसक्रीम दुकाने रात्री … Read more

मिशेन बिगेन अगेन ः संचारबंदीच्या मनाई आदेशात 30 एप्रिलपर्यंत वाढ

औरंगाबाद | राज्य शासनाच्या आदेशानुसार मिशन बिगेन अगेन अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात संचारबंदीचा कालावधी वाढविण्‍यात आलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी शहर व ग्रामीण भागात  30 एप्रिलपर्यंत रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीसाठी संचारबंदी, मनाई आदेश लागू राहणार आहेत. त्यामध्ये या आदेशामध्ये खालील प्रमाणे अंशत: बदत करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे काढण्यात आले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात … Read more