संतापलेल्या माजी कमांडोचा थेट मुंबई पोलिस आयुक्तांना आत्मदहनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Police Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोलिस विभागात भरती होण्यासाठी अनेक तरुण सध्या प्रयत्न करत आहेत. मात्र, पोलिस भरतीचा पेपर फुटणार असल्याच्या चर्चा सध्या होत आहेत. त्यामुळे तरुणांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या पेपर फुटीची पाळेमुळे माण तालुक्यापासून ते मंत्रालयापर्यंत असल्याचा दावा केला जात आहे. आता पेपर फुटल्यास मुंबई पोलिस आयुक्तालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा माजी … Read more

SSC-HSC Exam Time Table : दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर

पुणे : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या अंतिम परीक्षेचे वेळापत्रक (Time Table) जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार (Time Table) बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारीत तर दहावीची लेखी परीक्षा मार्च महिन्यात घेण्यात येणार आहे. बोर्डाकडून अंतिम परीक्षेचं वेळापत्रक (Time Table) आज संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. बारावीच्या लेखी परीक्षेची … Read more

MPSC च्या शेकडो विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन; राज्य सरकारकडे केली महत्वाची मागणी

MPSC students protested

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. नागपुरात अधिवेशन सुरु होताच 2023 मध्ये अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असल्याने याला विरोध म्हणून पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आज रत्यावर उतरत आंदोलनाचे हत्यार उपसले. राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करा, अशी महत्वाची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. पुण्यातील नवी पेठेतील अहिल्या शिक्षण … Read more

हार के जितने वाले को बाजीगर कहते है ! चारवेळा अपयश येवूनही अभिजीतची UPSC मध्ये बाजी

Abhijit Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खानचा बाजीगर या चित्रपटातील ‘हार के जितनेवाले को बाजीगर कहते है’ हा डायलॉग खूप प्रसिद्ध आहे. मात्र, या डायलॉगमुळे अनेकांमध्ये काही तरी करून दाखविण्याची जिद्द निर्माण होते. अशीच जिद्द धुळ्यातील अभिजीत पाटीलने केली आणि. चारवेळा अपयश येऊनही त्याने पाचव्यांदा UPSC मध्ये उत्तीर्ण होत यशाला खेचून आणले. पाहूया … Read more

विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर ऑफलाईन परीक्षा ‘या’ तारखेपासून होणार 

bAMU

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर परीक्षेची तयारी सुरू केली असून, 1 जून पासून पदवी तर 21 जून पासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षा ऑफलाइन अर्थात केंद्रांवर जाऊन विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षा मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑनलाइन … Read more

विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा जूनअखेरपासून

bAMU

औरंगाबाद – मागील दोन वर्षांपासून ऑनलाईन परीक्षेत उडणारा विद्यार्थ्यांचा गोंधळ आता थांबणार आहे. जून अखेर पासून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्र परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या परीक्षेसाठी होम सेंटरची सुविधा असणार नाही. विद्यापीठाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागतील. कोरोना काळात विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले होते. चालू शैक्षणिक वर्षातील … Read more

927 विद्यार्थ्यांची भौतिकशास्त्राच्या पेपरला दांडी

औरंगाबाद – माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे काल सकाळी साडेदहा ते 2 या वेळेत बारावी भौतिकशास्त्र व तर्कशास्त्राचा पेपर घेण्यात आला. या वर्षी काठिण्य पातळी कमी असल्याचे शिक्षकांचे व पेपर सोपा गेला असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. एकूण 29 हजार 741 विद्यार्थ्यांपैकी 927 विद्यार्थी गैरहजर होते. 28 हजार 814 विद्यार्थ्यांनी पेपर दिला. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना … Read more

परीक्षा कालावधीत विषय शिक्षकांना ‘त्या’ दिवशी शाळेत ‘नो एंट्री’

Exam

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या परीक्षा मार्च-एप्रिल महिन्यात होणार आहे. यंदा परीक्षेसाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र, उपकेंद्र देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने परीक्षेच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाने कडक धोरण आखले असून परीक्षा केंद्रांवर परीक्षेच्या दिवशी विषय शिक्षकांना बंदी घालण्यात आली आहे. यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा ऑॅफलाइन पद्धतीने … Read more

बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; 5 आणि 7 मार्चचा पेपर लांबणीवर

HSC studant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परीक्षा तोंडावर असताना बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. भाषा विषयाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडलाच्यावतीने हा बदल करण्यात आला आहे. 5 आणि 7 मार्चच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 5 मार्च रोजी होणारा पेपर आता 5 एप्रिल रोजी होणार आहेत. … Read more

दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी लसीकरणाची सक्ती नाही

Exam

औरंगाबाद – दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. परीक्षेपूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे शक्य नाही. त्यामुळे परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरणाची सक्ती नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. मात्र, परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याबाबत पालक, विद्यार्थ्यांना योग्य ती माहिती देऊन त्यांचे उद्बोधन करावे. पालकांची संमती घेऊनच विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे, असे शिक्षण संचालनालयाने सांगितले … Read more