आरोग्य विभागानंतर आता पोलीस भरतीचा गोंधळ; परीक्षा काही तासांवर असताना विद्यार्थ्यांना मिळेना हॉल तिकीट

Police

औरंगाबाद – आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ सुरु असतांना आता पोलीस भरतीच्या परीक्षेचा गोंधळ समोर आला आहे. औरंगाबाद शहर पोलीस दलासाठी होणाऱ्या भरतीची उद्या (20 ऑक्टोबरला) रोजी परीक्षा आहे. मात्र अद्याप विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले नसल्याने विध्यार्थी हतबल झाले आहे. विशेष म्हणजे, पोलीस विभाग परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे बोट दाखवत आहे तर संबधित कंपनी पोलिसांकडे बोट दाखवत … Read more

आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत नियोजनाचे ‘आरोग्य’ बिघडलेलेच; एक पेपर औरंगाबादला तर दुसरा नगरला

औरंगाबाद – सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट-क आणि गट-ड संवर्गातील भरती परिक्षेच्या नियोजनातील गोंधळ अजूनही सुरूच आहे. विविध पदांसाठी 24 आणि 31 ऑक्‍टोबर रोजी परीक्षा होणार आहे. यात वेगवेगळ्या पदांसाठी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. मात्र, विविध संवर्गाची परीक्षा एकाच दिवशी एकाच वेळी ठेवण्यात आली आहे. शिवाय अनेकांना एका पदाच्या परीक्षेसाठी औरंगाबादला तर दुसऱ्या पदाच्या परीक्षेसाठी अहमदनगर … Read more

युपीएससी परीक्षेला 57 टक्के ‘भावी अधिकाऱ्यांची’ दांडी

औरंगाबाद – केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीची परीक्षा आज औरंगाबाद शहरातील 47 केंद्रांवर पार पडली. मात्र या परिक्षेला तब्बल 57 टक्के भावी अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. आज औरंगाबाद शहरात 47 केंद्रांवर नियमित वेळेवर यूपीएससीची परीक्षा सुरू झाली. या परीक्षेला तब्बल 57 टक्के विद्यार्थी अनुपस्थित असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रमोद मुळे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील … Read more

विद्यापीठात ‘हंगामा’ ! परीक्षा संचालकांनी दिला तडकाफडकी राजीनामा

bAMU

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शुक्रवारी अधिसभा बैठकीत सदस्यांनी एकापाठोपाठ एक आरोप करत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील कसे निष्क्रिय आहेत हे दाखवून दिले. या आरोपामुळे हैराण झालेले डॉ. पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. पाटील यांनी राजीनामा दिला असून तो स्वीकारल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. त्यामळे आता … Read more

औरंगाबादेत 47 केंद्रांवर उद्या यूपीएससीची परीक्षा, ‘हे’ आहेत नियम

औरंगाबाद – केंद्रीय लोकसेवा आयोग, नवी दिल्ली अर्थात युपीएससी मार्फत उद्या 10 ऑक्टोबर रोजी औरंगाबादमध्ये विविध केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परीक्षेसाठी औरंगाबाद शहरात 47 उपकेंद्र निश्चित करण्यात आले आहे. युपीएससीच्या पूर्वपरीक्षेसाठी उद्या औरंगाबादेतील केंद्रांवर 14 हजार 504 उमेदवार परीक्षा देतील, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ तथा परीक्षा समन्वयक निलेश गटने यांनी … Read more

‘सेट’ परीक्षेला 81 टक्के परीक्षार्थींची उपस्थिती

exams

औरंगाबाद – सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी अनिवार्य राज्य पात्रता परीक्षा (सेट) रविवारी शहरातील 18 केंद्रांवर पार पडली. या परीक्षेला 7 हजार 723 परीक्षार्थींना पैकी 6 हजार 288 जणांनी परीक्षा दिली तर 1 हजार 435 जण अनुपस्थित होते. यावेळी पहिल्या सत्राचा पेपर सोपा होता. मात्र, दुसऱ्या सत्रातील पेपर ने घाम फोडला असे म्हणत परीक्षार्थी केंद्राबाहेर पडले. रविवारी … Read more

पोलीस शिपाई भरती परीक्षेत मोबाईल ब्ल्यूटूथ मायक्रो एयरफोनद्वारे बाहेरून उत्तरे मागवणारा “मुन्नाभाई” पकडला 

Police

औरंगाबाद – पोलीस भरती परीक्षेत ब्ल्यूटूथ मायक्रो एयरफोनचा वापर करून बाहेरून उत्तरे मागवणाऱ्या परीक्षार्थींला एमआयडीसी सिडको पोलिसांच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई चिकलठाणा परिसरातील न्यू हायस्कुल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास करण्यात आली. राहुल मदन राठोड (२३, रा. पारुंडी तांडा, ता. पैठण) असे अटकेतील कॉपी बहाद्दराचे नाव असून मोबाईलला ब्ल्यूटूथच्या साह्याने … Read more

पाचवी ते दहावीची शिष्यवृत्ती परीक्षा होणार 12 ऑगस्टला

Exam

औरंगाबाद | पाचवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने 9 ऑगस्टला परीक्षा घेण्याचे निश्चित केले होते मात्र आता पुन्हा ही परीक्षा 12 ऑगस्टला घेण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेकडून मिळत आहे. या परीक्षेसाठी आधी जारी करण्यात आलेले प्रवेश पत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. दरवर्षी पूर्व उच्च … Read more

अंतर्गत मुल्यमापनाद्वारे निकाल लागूनही औरंगाबाद विभागात ‘इतके’ विद्यार्थी अनुत्तीर्ण

Result

औरंगाबाद | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी दुपारी जाहीर करण्यात आला. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बारावी परीक्षा रद्द करून अंतर्गत मुल्यमापनाद्वारे निकाल तयार करण्यात आला. औरंगाबाद विभागाचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत ८.९७ टक्क्याने जास्त लागला असून ९९.३४ टक्के विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत. यंदाही निकालामध्ये मुलींनीच … Read more

महाराष्ट्रात CET परीक्षा कधी? मंत्री उदय सामंतांनी दिली महत्त्वाची माहिती

uday samant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: इयत्ता बारावी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी महत्त्वाची असणारी सीईटी CET परीक्षेच्या बाबतीत मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा आयोजित केली जाऊ शकते अशी माहिती महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले. करोना … Read more