डास चावल्याने होतात ‘हे’ चार जीवघेणे आजार

mosquito bites

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। भारतीय वातावरण हे अनेक वेळा डास आणि त्यांच्या प्रजनन यासाठी अनुकूल वातावरण आहे. हे डाग हे आपल्या शरीराला चावले त्यानंतर कधी कधी आपणाला जेवघेणे आजार होण्याची दाट शक्यता असते. डासांपासून बचाव होण्यासाठी अनेक वेळा विशेष प्रयन्त केले जातात. डास वाढतात त्यापाठीमागे कारण म्हणजे आपल्या आजूबाजूच्या वातावरणात झालेले बदल आणि पाण्याच्या जास्त वापर … Read more

बीट खा निरोगी राहा ; जाणून घेऊया बीट खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Beatroot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बाजारात सहज उपलब्ध होणारे आणि सामन्यांना परवडणारे सलाड यामध्ये बीटाचा समावेश होतो. बऱ्याच वेळा सलाड खाताना त्यात काकडी,गाजर यांच्यासोबतच बीटही दिले जाते. मात्र बीट पाहून नाके मुरडणारे अनेक जण आहेत. त्यांना बीटाचे फायदे माहित नसतात. तर अशा सर्वांसाठी बीट खाण्याचे फायदे जाणून घेवूयात. एखाद्या पदार्थाला नैसर्गिक लाल रंग आणायचा असेल तर … Read more

छोट्या मुलांना सुद्धा होऊ शकतो मधुमेह

diabetes

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा आपण वयस्कर लोकांना आणि ३५ वयापेक्षा जास्त लोकांना मधुमेह हा आजार झाल्याचे पहिले आणि ऐकले असेल. पण लहान मुलांना हा आजार झाल्याचे कधी ऐकले नसेल . या आजारामध्ये साखरेचे प्रमाण अचानक वाढतो त्यामुळे हा लहान वयातील मुलासाठी जास्त धोकादायक आजार आहे. हा आजार हा दोन प्रकारांमध्ये मोडतो. मधुमेह टाइप … Read more

योगाच्या साहायाने करा सर्दी या आजारावर मात

cold

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । पावसाळा सुरु झाला कि त्याबरोबर अनेक आजार निर्माण होतात. यावर्षी तर त्यामध्ये कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. कोरोना पासून वाचण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. तसेच अजून कोणतेही औषध त्यावर प्राप्त झाले नाहीत. ऋतू बदलला की त्या बरोबर होणारे आजार ही अगदी नेहमीची गोष्ट आहे. अशावेळी बऱ्याच जणांना सर्दी, ताप यांच्याशी … Read more

डॉक्टर चुकीचे वागल्यास खपवून घेणार नाही : जयंत पाटील

Jayant Patil NCP

सांगली । काही डॉक्टर उपचारात हेळसांड करीत रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. भरमसाठ बिले करीत आहेत. माझ्याकडे तशा काही तक्रारी आल्याने मी डॉक्टरांचे उपचार व बिलांचे ऑडीट करण्याबाबत बोललो आणि तशी व्यवस्था उभा केली. कोविडच्या या संकटकाळात कोण चुकीचे वागत असेल तर खपवून घेणार नाही. आम्ही जनतेच्या बाजूने ठाम उभा राहू. असा विश्र्वास राज्याचे जलसंपदामंत्री व … Read more

जाणून घ्या वयानुसार दिवसभरात किती पावले चालली पाहिजेत

walking

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपले शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर दररोज नित्यनियमाने व्यायाम करणे गरजचे आहे. त्यासाठी सकस आहाराबरोबर योग्य पद्धतीचा व्यायाम पण केला गेला पाहिजे. चालणे हा सर्वात उत्तम व्यायाम आहे. नियमित पणे चालणे केल्यास वजन पण कमी होते. शरीर निरोगी राहते. अनेक वेळा जास्त माणसांना जास्त वयाच्या चालणे हे त्याच्या आरोग्यासाठी चांगली गोष्ट … Read more

डोळ्याखालील ‘काळे डाग’ कमी करायचे आहेत ?? मग करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

eyes dark circle

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्यातील प्रत्येकाला वाटतं की आपला चेहरा चांगला दिसावा. त्यासाठी अनेक जण विशेष प्रयत्न करत असतात. अनेक जणी त्यासाठी बाजरात उपलब्ध असणाऱ्या अनेक प्रकारच्या क्रीम लावत असतात. अन कधी कधी त्याचा फायदा होतो तर कधी त्याचा फायदा न होता. अनेक चुकीचे परिणाम निर्माण होतात. त्यासाठी आपण सलूनमध्ये जाऊन फेशिअल, फेस वॉश करतो. … Read more

दिवसभर स्क्रीन समोर बसता आहात ?? ‘अशी’ घ्या डोळ्यांची काळजी

caring of eyes

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्यासाठी डोळा हे महत्वाचे अवयव आहे.कारण डोळा हे जर अवयव नसेल तर सर्व सृष्टी दिसण्यास मदत होत नाही. तसेच अनेक कामे अडचणीची होऊ शकतात. म्हणून डोळ्याला सर्वात महत्वाचे ज्ञानेंद्रिय म्हंटले जाते.गेल्या काही महिन्यांपासून देशात आणि जगभरात कोरोनाचे संकट वाढले आहे. त्या काळात अनेक लोक घरी बसून काम करत आहेत त्यामुळे स्क्रीन … Read more

भारतीय मिठात आढळले ‘हे’ विषाणू द्रव्य

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । भारतात मीठ हे सर्वात महत्वाचे अन्न मानले जाते. कारण प्रत्येक पदार्थांमध्ये मीठ हे वापरलं जातं. कारण मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येत नाही. मीठ नसेल तर कितीही चांगला पदार्थ बनवला असेल तर त्याची चव मात्र हे बेचवच राहते. भारत हा मिठाच्या उत्पनात अग्रेसर देश आहे . अनेक विविध देशांमध्ये भारतातून मिठाची निर्यात … Read more

आरोग्यासाठी ज्वारीची भाकरी आहे खूप उपयुक्त ; होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक ठिकाणी आहारात भाकरी या पदार्थांचा समावेश केला जातो. भाकरी या अनेक प्रकारच्या असतात. सामान्यतः महाराष्ट्रा मध्ये बाजरी ज्वारी आणि नाचणी या भाकरी प्रसिद्ध आहेत. भाकरी खाण्याचे अनेक महत्व आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीत भाकरी ला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. अनेक शहरी भागात भाकरी खाल्ली जात नाही. तेथे आहारात जास्त प्रमाणात चपाती … Read more