…तेव्हा भाजप शिंदे गटालाही सोडेल; इम्तियाज जलील यांचा दावा

Imtiaz Jalil Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अस्तित्वात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून टीका केली जात आहे. हे सरकार फारकाळ टिकणार नसल्याचे त्यांच्याकडून बोलले जात असताना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप-शिंदे गटाबाबत एक दावा केला आहे. “केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपने शिवसेनेत भांडणं लावून दिली असून एकदा मुंबई महापालिका हातात आल्यावर भाजप शिंदे गटालाही कुठे सोडून … Read more

पंकजा मुंडे तुम्ही दुसरा पक्ष काढा, आम्ही तुम्हाला पाठींबा देऊ; इम्तियाज जलील यांचे मोठे विधान

Imtiaz Jalil Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्यावतीने नुकतीच राज्यसभेची निवडणूक लढवण्यात आली. या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे किंगमेकर ठरले आहेत. या निवडणुकीत व विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी न दिल्याने त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. यावरून आता एमआयएम पक्षाचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी थेट पंकजा मुंडे यांना प्रस्ताव … Read more

आधी इफ्तार मग सभा ! इम्तियाज जलील यांचे राज ठाकरेंना आमंत्रण

औरंगाबाद – राज ठाकरे साहेब येणार आहेत. त्यांची सभा होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी इफ्तार पार्टीला यावे, असे आमंत्रण खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिले आहे. आज औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना जलील म्हणाले, दोन वर्ष कोरोनामुळे सणावर परिणाम झाला आहे. 99 टक्के … Read more

“काही जण स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी द्वेष निर्माण करत आहे”; जलिलांच्या पवारांवरील टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांच्यावर आज टीका केली आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलील यांच्यावर निशाणा साधला आहे. “मुळात काही जण स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी काही राजकीय पक्ष, समाजमध्ये द्वेष निर्माण करत आहे,” असे प्रत्युत्तर देत पवार यांनी जलील यांच्यावर टीका केली. मुंबईमध्ये नुकताच … Read more

नवाब मलिक तुरुंगात असताना तुम्ही पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का दाखवली नाही?’; जलील यांचा पवारांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक मुद्यांवर चर्चा केली. मात्र, सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याबाबत पंतप्रधान मोदींशी त्यांनी चर्चा केली नाही. यावरून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील … Read more

“… हि तर सर्वांसाठीच चांगली गोष्ट आहे”; एमआयएमच्या प्रस्तावाबाबत सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

Supriya Suley

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथे एका मुलाखतीत महाविकास आघाडीसोबत युती करण्याबाबत मोठे विधान केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “समविचारी पक्ष एकत्र येणं ही आनंदाची गोष्टी आहे. विकासकामासाठी सर्वजण एकत्र येत असतील तर ती सर्वांसाठीच चागले म्हणावे … Read more

“चंद्रकांत पाटलांचा मेंदू जतन करून संग्रहालयात ठेवायला हवा”; जलील यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्रेनबाबत केलेल्या आरोपांना उत्तर दिले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात ज्या केंद्र सरकारने ट्रेन पाठवल्या होत्या तर रिकाम्या सोडायला पाहिजे होत्या, असे म्हणाले. त्यांच्या या विधानावरून एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांचा मेंदू जतन करून संग्रहालयात … Read more

“तलवार आजही आमच्या हातात आहे हे लक्षात ठेवा,”; राऊतांचा MIM ला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबाद शहरात महाराणा प्रताप यांच्या पुतळा उभारण्यावरून वाद सुरु झाला आहे. पुतळा उभारण्यास एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज याप्रकरणी इशारा दिला. “छत्रपती शिवाजी महाराज या देशाच्या शौर्याचे, राष्ट्रभक्तीचे, राष्ट्रवादाचे प्रतिक आहे. मोगलांविरुद्ध, आक्रमण कर्त्यांविरोधात त्यांची तलवार चालली, त्यांची तलवार आजही आमच्या हातात … Read more

शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय, ओला दुष्काळ जाहीर करा; खासदार जलीलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अगोदरच कोरोना व लॉकडाऊनमुळे सराज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. आता औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने अक्षरश: हाहाकार माजवत काढणीला आलेली पीकं उध्वस्त केली. यात शेतकऱ्याचे हजारो-लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याना तातडीने मदत द्यावी तसेच औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. जलील … Read more

अमरप्रीत चौकात उड्डाणपूलाची गरज – खा. जलील

imtiaz jalil

औरंगाबाद | चिकलठाणा विमानतळ ऐवजी शहरातील अमरप्रीत चौकात उड्डाणपूल बांधण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश द्यावे यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठविले आहे. अमरप्रीत चौक आणि आकाशवाणी या ठिकाणी वाहतूकीची प्रचंड कोंडी होते. त्यामुळे या दोन ठिकाणी उड्डानपुल करा अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन … Read more