भारतात ‘या’ ठिकाणी आहे भिंत नसलेला राजवाडा; फक्त सेल्फीसाठी परदेशातून येतात पर्यटक

Toran

आपल्या भारताला एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. आपल्या देशात असणाऱ्या वास्तू त्याचप्रमाणे इतर अनेक असे ठिकाण आहेत. जे पाहिल्यावर आपल्याला ऐतिहासिक गोष्टी समजतात. काही वास्तू या खूपच छान आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात. असाच जयपुरमध्ये एक अद्भुतपूर्व वाडा आहे. ज्याला भिंती नाही. हा वाडा फक्त दरवाजातच बांधला आहे. म्हणजेच या वाड्याला फक्त दरवाजा आहेत. हे … Read more

Top Attractions in Kanyakumari : कन्याकुमारीला जाताय? तर ‘या’ ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

Top Attractions in Kanyakumari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Top Attractions in Kanyakumari) दक्षिण भारताला अलौकिक नैसर्गिक सौंदर्य, पुरातन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू आणि अध्यात्माचा वारसा लाभलेला आहे. येथील तामिळनाडू हे सर्वात सुंदर, शांत आणि निसर्ग सौंदर्याने संपन्न असे ठिकाण मानले जाते. अशा या तामिळनाडूतील कन्याकुमारी हे भारताचे दक्षिण टोक म्हणून ओळखले जाते. कन्याकुमारी म्हणजे इतिहास, संस्कृती आणि आधुनिकीकरणाचा एक अनोखा संगम … Read more

North Sentinel Island : भारतातील ‘या’ रहस्यमयी बेटावर जायला घाबरतात लोक; काय असेल कारण?

North Sentinel Island

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (North Sentinel Island) संपूर्ण जगभरात रहस्यमयी आणि गुदमयी गोष्टी खूप आहेत. मात्र त्याबद्दल आपल्याला माहित असेलच असं नाही. आपल्या देशातही अशाच काही पुरातन, प्राचीन वास्तू तसेच ठिकाणे आहेत. जी दिसायला सुंदर असली तरीही त्यांच्या सौंदर्यात दडलेली रहस्य फारच रोमांचकारी आहेत. त्यापैकी एका रहस्यमयी बेटाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. ते बेट म्हणजे … Read more

Yamraj Temple : मृत्यूनंतर आत्मा येतो ‘या’ मंदिरात; मग उघडते स्वर्ग वा नरकाचे द्वार

Yamraj Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Yamraj Temple) संपूर्ण भारतात अशी अनेक पुरातन आणि प्राचीन मंदिरे आहेत ज्यांचा इतिहास फार प्रभावी आहे. जगात एकही माणूस असा नाही जो मृत्यूला घाबरत नाही. मरण येणार.. या नुसत्या कल्पनेने हात पाय गाळणारी बरीच लोक आहेत. आपण सारेच जाणतो की, मृत्यूनंतर आत्मा एकतर स्वर्गात जातो नाहीतर नरकात जातो. पण याचा न्यायनिवाडा मृत्युदेवता … Read more

Nilgiri Hills : निळे पर्वत पाहिलेत का? भारतातील ‘या’ ठिकाणी जा; दृश्य असे की, प्रेमातच पडालं

Nilgiri Hills

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन। (Nilgiri Hills) जगभरात अनेक थक्क करणारी ठिकाणे आहेत. निसर्गाचे वेगवेगळे चमत्कार पहायचे असतील तर निसर्गाच्या सानिध्यात जावं लागतं हेच खरं. आपल्या भारताला नैसर्गिक साधनसंपत्तीची अमाप प्रमाणात लाभली आहे. भारतात नैसर्गिक सौंदर्य अनुभवता येतील अशी बरीच ठिकाणे आहेत. उंच उंच डोंगर, दऱ्या, धबधबे, नद्या पाहण्याची मजा काही औरच असते. अत्यंत सुखद आणि नेत्रदीपक … Read more

Sita Devi Temples : ‘ही’ आहेत माता जानकीची अतिदुर्मिळ मंदिरे; जिथे प्रभू रामचंद्राशिवाय केले जाते देवी सीतेचे पूजन

Sita Devi Temples

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sita Devi Temples) हिंदू देवतांमध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे विशेष दैवत आहे. तर प्रभू श्रीराम यांच्यासोबत त्यांची अर्धांगिनी म्हणून माता सीतेचे देखील पूजन केले जाते. देशभरात अनेक श्री राम मंदिरे आहेत. ज्या ठिकाणी श्री राम यांच्या मूर्तीसोबत माता सीता, लक्ष्मण, हनुमंताचे देखील पूजन केले जाते. मात्र याच देशात माता सीतेची अशी … Read more

Coolest Place In India : ‘हे’ आहे भारतातील सर्वात कुल ठिकाण; जिथे उन्हाळ्यातही लागते बेक्कार थंडी

Coolest Place In India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Coolest Place In India) सध्या गरमीने इतकं हैराण व्हायला झालंय की, बस रे बस! कधी हा उन्हाळा संपतो असं वाटू लागलाय. नुसत्या घामाच्या धारा आणि उष्ण वाऱ्यांनी जीव नकोसा केला आहे. अशा दिवसात घरातून बाहेर पडायला सुद्धा नको वाटत. पण ऑफिस आणि इतर आवश्यक कामांसाठी नाईलाजाने घराबाहेर पडावं लागत. मे – जूनच्या … Read more

Char Dham Yatra : चार धामला जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या; तर होईल यात्रा सुफळ संपूर्ण

Char Dham Yatra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Char dham Yatra) हिंदू धर्मात चार धाम यात्रेला विशेष महत्व आहे. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी चारधाम यात्रा करावी, असे म्हणतात. मनाला अद्भुत समाधान देणाऱ्या या चारधाम यात्रेला यंदा १० मेपासून सुरुवात झाली आहे. चार धाम म्हणजे काय तर चार मंदिरे. ज्यामध्ये यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या देवस्थानांचा समावेश आहे. ही यात्रा … Read more

Ravana Temples In India : भारतात ‘या’ ठिकाणी केली जाते रावणाची पूजा; पहा कुठे आहेत दशानन मंदिरे?

Ravana Temples In India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ravana Temples In India) रावण… भक्ती आणि शक्तीचे एक अनन्यसाधारण रूप मानले जाते. ज्याने भक्तीच्या मार्गाने स्वार्थ जपण्याचा प्रयत्न केला आणि अन्यायाचा व अधर्माचा मार्ग निवडला. त्याच्या ईर्ष्या आणि कुत्सित भावनेने उत्पत्ती झालेल्या रागातून त्याचा अंत प्रभू श्रीरामांच्या हाती झाला. रामायणात प्रभू श्रीरामचंद्र यांनी रावणाच्या पापी आणि अहंकारी वृत्तीचा कसा वध केला … Read more

Short Budget Trips In India : उन्हाळी सुट्टी एन्जॉय करा फक्त 5 हजारात; ‘हे’ आहेत शॉर्ट बजेट ट्रिपसाठी बेस्ट पर्याय

Short Budget Trips In India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Short Budget Trips In India) सध्या सगळीकडे सूर्य जणू आग ओकतोय. वातावरणात वाढलेला उष्मा अक्षरशः जीव काढतोय. घामाच्या नुसत्या धारा लागल्या आहेत. सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्यापासून तापमान असेच वाढू लागते. सध्या अनेक भागातील तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. या कडक उन्हाच्या दिवसांमध्ये मुलांच्या शाळांना सुट्टी असते. त्यामुळे या दिवसांत … Read more