राज्यसभा निवडणूकीची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

Parliment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. येत्या 10 जूनला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबत माहिती दिली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्राच्या 6 जागा आहेत. या जागांमध्ये उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक 11, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधून प्रत्येकी 6, बिहारमधून 5 राजस्थान, कर्नाटकमधून 4- 4, ओडिशा-3, बिहार २ मधील ५, … Read more

हा तर लोकशाहीवर हल्ला; राज्यसभेतील गोंधळावरुन शरद पवार संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसभेत पेगासस हेरगिरी प्रकरणासह विविध मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे आज सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. यावेळी सरकारने विरोधकांनी सभागृहात उपस्थित मार्शल्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे विरोधकांनी सरकारने विरोधी पक्षातील सदस्यांवर गैरतवर्तन केल्याचा आरोप केला. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज पहिल्या १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. नंतर विमा … Read more

“गेल्या एका वर्षात सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर कोणताही टॅक्स लावला नाही” – पुरी

नवी दिल्ली । देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींनी सर्वसामान्यांना चांगलाच त्रास दिला आहे. तथापि, गेल्या दोन आठवड्यांपासून तेलाची किंमत स्थिर आहे. दरम्यान, सरकारला सर्व बाजूंनी घेराव घातला जात आहे. विविध पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढल्याबद्दल विरोधकांच्या दबावाखाली आलेले सरकार बुधवारी म्हणाले की,”गेल्या एका वर्षात पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय करात कोणतीही वाढ झालेली नाही.” सरकार काय … Read more

‘तोच भावुकपणा मोदींनी शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवला तर बरं होईल’; अजितदादांचा खोचक सल्ला

नाशिक । काँग्रेस नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेचा कार्यकाळ कल संपला. यावेळी आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काल भावुक झाले होते. राज्यसभेत आझाद यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधानांना अश्रू अनावर झाले होते. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना खोचक सल्ला दिला आहे. जी भावुकता संसदेत दाखवली तीच भावुकता शेतकऱ्यांच्या … Read more

लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झाली तीन कामगार बिले, आता ‘या’ गोष्टी बदलणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेत बुधवारी नवीन कामगार विधेयक मंजूर करण्यात आले. यावेळी तीन कामगार संहितांवरील बिले पास झाली. या नव्या कामगार कायद्यामुळे देशातील संघटित आणि असंघटित अशा दोन्ही कामगारांना बर्‍याच नवीन सुविधा मिळतील. ज्यामध्ये सर्व कामगारांना नियुक्तीपत्र देणे बंधनकारक असेल. तसेच त्यांचा पगार हा डिजिटल पद्धतीने द्यावा लागेल. वर्षातून एकदा सर्व कामगारांची आरोग्य तपासणी … Read more

राज्यसभेत गोंधळ घातल्यामुळे राजीव सातव यांच्यासह 8 खासदारांवर निलंबनाची कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी विधेयकांवरील चर्चेवेळी राज्यसभेत  नियमांचे उल्लंघन करणे आणि गोंधळ घातल्याप्रकरणी काँग्रेस सह इतर पक्षाचे मिळून एकून आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून रविवारी राज्यसभेत वादग्रस्त शेती विधेयके मांडण्यात आली होती. विरोधी पक्षांकडून या विधेयकांना कडाडून विरोध करण्यात आला. त्यावेळी काही खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये येऊन गोंधळ घातला होता.  खासदारांच्या … Read more

उदयनराजेंच्या शपथविधीच्या वादावर वैंकय्या नायडूंची प्रतिक्रिया, म्हणाले..

नवी दिल्ली । राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणा दिल्याबद्दल राज्यसभेत समज दिल्यानंतर राजकीय पडसाद उमटले. या मुद्द्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने भाजप आणि व्यंकय्या नायडूंवर जोरदार टीका केली. या सगळ्या टीकेनंतर आता वैंकय्या नायडू यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. ”मी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांना … Read more

व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नव्हतं, नाहीतर तिथंच राजीनामा दिला असता- उदयनराजे

नवी दिल्ली । राज्यात भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथविधीदरम्यान ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी तंबी दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. उदयनराजे भोसले यांनी या घटनेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नसून काँग्रेसच्या एका खासदाराने आक्षेप घेतल्याने त्यांनी फक्त समज दिली. महाराजांचा अवमान झाला असता … Read more

‘दिल्ली दरबारी छत्रपतींच्या वंशजांचा अपमान, तरी भाजप आणि संभाजी भिडे शांत का?- संजय राऊत

मुंबई । भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी बुधवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांनी ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा केली होती. त्यास राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांनी आक्षेप घेतला होता. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. राऊत यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, … Read more

शिवरायांच्या आशीर्वादाचे नाव घेत सत्तेवर आलेली भाजपा औरंगजेबासारखे राज्य चालवतेय- काँग्रेस

मुंबई । राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी राजसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिली होती. त्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना घोषणांवर आक्षेप घेतला. शिवाय अशी कृती न करण्याची तंबी दिली. या घटनेनंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. राज्यसभेतील या घटनेवरून काँग्रेसनं भाजपावर निशाणा … Read more