शिवसेनेला 5 वर्ष मुख्यमंत्रीपद द्यावे, आणि….; आठवलेंनी सांगितला युतीचा नवा फॉर्म्युला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे सरकार असलं तरी काही नेत्यांना शिवसेना-भाजपने पुन्हा एकदा एकत्र यावे अशी इच्छा आहे. त्यातच आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी एक नवा फॉर्म्युला देत पुन्हा एकदा युतीची आशा व्यक्त केली आहे. भाजप-शिवसेनेने युती करावी आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यात यावं, असा फॉर्म्युला रामदास आठवले यांनी … Read more

कोणाचा नवरा कोण यांच्याशी मलिकांना काय करायचं आहे? आमच्यावरील आरोप खोटेच – क्रांती रेडकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याकडून आरोप केले जात असल्याने अभिनेत्री क्रांती रेडकर व सासरे ज्ञानदेव वानखेडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी “नवाब मलिक यांच्याकडून वानखेडे यांच्या विरोधात टीका केली जात आहे. कोणाचा नवरा कोण आहे यांच्याशी नवाब मालिकांना काय करायचे आहे? समीर वानखेडेंचा … Read more

जावयावरील कारवाईमुळेच मलिकांकडून वानखेडेंवर बेछूट आरोप – रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याकडून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांवर आरोप केले जात आहेत. याबाबत वानखेडे यांची पत्नी तथा अभिनेत्री क्रांती रेडकर हिने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. “नवाब मलिक यांच्याकडून वानखेडे यांच्याविरोधात टीका केली जात आहे. त्यामागचे खरे कारण मलिकांचा जावई 8 महिने तुरुंगात … Read more

समीर वानखेडे प्रामाणिक अधिकारी, मागासवर्गीय असल्यानेच त्यांना टार्गेट केल जातंय – रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रुझवर झालेल्या छापेमारीनंतर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांकडून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना टार्गेट केले जात आहे. यावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महत्वाचे विधान केले आहे. समीर वानखेडे हे प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांचे चुकत असेल तर नक्की त्यांना शिक्षा करावी. मात्र, ते केवळ मागासवर्गीय असल्यानेच त्यांना टार्गेट केले जात … Read more

रामदास आठवलेंचा जावईशोध : कोरोनामुळे बैलगाडी शर्यतीवर बंदी

कराड | बैलगाडी शर्यतीवर कोरोना असल्यामुळे बंदी घालण्यात आल्याचा जावईशोध केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व आरपीआईचे राष्ट्रीय अध्यक्ष (आठवले) रामदास आठवले यांनी लावला आहे. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बैलगाडा शर्यती संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावर रामदास आठवले म्हणाले, बैलगाडी शर्यती होतच असतात, मात्र दोन वर्ष झाले कोरोना असल्यामुळे आणि गर्दी होत असल्याने काही … Read more

समीर वानखेडेची नोकरी की नवाब मलिकाचं मंत्रिपद जातेय बघूया : रामदास आठवले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची नोकरी जाते का नवाब मलिकाचे मंत्रिपद जाते ते बघूया असा सूचक इशारा केंद्रीय रामदास आठवले यांनी दिला आहे. नवाब मलिक यांनी वानखेडेंची एक वर्षात नोकरी घालवणार असं वक्तव्य केले होते. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कराड येथे आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष … Read more

अजित पवारांना ईडीच्या छाप्यांनी फारसा फरक पडणार नाही; रामदास आठवलेंचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या कंपन्यांवर आयकर विभागाने मध्यन्तरी धाडी टाकल्या. त्यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली. आता याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महत्वाचे आणि मोठे विधान केले आहे. अजित पवार यांच्यावर ईडी, आयकर विभागाकडून जी छापेमारी केली जात आहे त्याचा पवार यांना फारसा फरक पडणार … Read more

तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते; रामदास आठवलेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान आरपीआयचे नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना टोला लगावला आहे. “उद्धवजींबद्दल मला आदर आहे. त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. कदाचित ते आमच्या सोबत राहिले असते तर मुख्यमंत्री झाले … Read more

वंचितकडून मते खाण्याचे राजकारण ; रामदास आठवलेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरपीआयचे अध्यक्ष तथा खासदार रामदास आठवले यांनी आज निशाणा साधला आहे. वंचित आघाडीकडून मते खाण्याचे राजकारण केले जात असल्याची टीका खासदार आठवले यांनी केली आहे. आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षाध्यक्ष तथा … Read more

संसदेत चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या खासदारांना निलंबित करा; आठवलेंची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली येथील संसदेत सुरु असलेल्या राज्यसभेत गोंधळ झाल्याने या ठिकाणी महिला खासदारांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. त्यावरून देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यावरून आरपीआय पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. “राहुल गांधी यांना एका वर्षासाठी संसदेतून निलंबित करा, अशी मागणी केंद्रीय मंत्री … Read more