पक्ष बरखास्त करून आमच्यासोबत या, आम्ही मंत्रीपद देऊ; प्रकाश आंबेडकरांना कोणी दिली ऑफर?

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपाचे फॉर्मुले ठरण्यास सुरुवात झाली आहे. यात शिवसेना ठाकरे गटासोबत वंचितने युती केल्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटप करताना या पक्षाचा देखील विचार करावा लागणार आहे. यात प्रकाश आंबेडकर यांनी देखील आघाडीला जागा वाटपाचा फॉर्मुला दिला आहे. मात्र अद्याप आघाडीने यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही. अशातच वंचित … Read more

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिलाय, त्यामुळे ठाकरेंनी आता…; रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकारसह राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदारांसह सेनेतून बाहेर पडत शिवसेनेला धक्का दिला आहे. यावर आता आरपीआयचे नेते तथा केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला … Read more

…तर ठाकरे सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही”; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

Ramsad Athavale Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. सायंकाळी निकालही जाहीर होणार आहे. निकालानंतर कोण जिंकणार, कोण हरणार हे समजणार असून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते तथा केंद्रीयमंत्री रामसाद आठवले यांनी मोठे विधान केले. “महाविकास आघाडीने दावा केला असला तरी आमचाही दावा आहे की आमच्या सर्व जागा निवडून येतील. निवडणुकीत … Read more

राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी; रामदास आठवले

Ramdas Athavale Raj Thackeray

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्याचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. अशात त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या दौऱ्याला विरोध होऊ लागला आहे. यावरून आरपीआयचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशमध्ये येऊन देणार नाही अशा प्रकारची भूमिका तिथल्या … Read more

राज ठाकरेंचा मनसे हा डाऊन झालेला पक्ष : रामदास आठवले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मनसेचे सभाचं वादळं सुरू आहे. मनसेच्या सभेला गर्दी होत असली, तरी मते मात्र मिळत नाहीत. सुरुवातीला निवडणुकीत 13 जागा मिळवणारा मनसे पक्ष आता डाऊन झाला आहेत. आता जरी मनसेने हिंदुत्ववादी मुद्दा घेतला असला, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. मनसेची एक जागा निवडून आलेली आहे. ती जागाही उमेदवारांच्या बळावर निवडूण … Read more

“राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही”; रामदास आठवले यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांकडूनही अनेक प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. “राज्यपालांनी माफी मागण्याचा विषय नाही. राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही,” … Read more

“भाजप-शिवसेना युतीसाठी प्रयत्न करणार, राऊतांची घेणार भेट”; रामदास आठवलेंचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीबाबत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मोठे विधान केले आहे. शिवसेनेने आता अडीच वर्ष सत्ता भोगली आहे तेव्हा त्यांनी भाजपला संधी द्यावी. शिवसेनेने भाजप सोबत येऊन पुन्हा एकदा युती करावी यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. यासाठी मी संजय राऊत यांची भेट घेणार असल्याचे मोठे विधान आठवले यांनी … Read more

“मत खाण्याच्या राजकारणात समाजाचं भलं होणार नाही”; आठवलेंचे प्रकाश आंबेडकरांबाबत सूचक वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी औरंगाबादचा दौरा केला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकीवर काही मते मांडले. तसेच बहुजन वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनाही सल्ला दिला. “प्रकाश आंबेडकरांनी गांभीर विचार करावा कि मत खाण्याच्या राजकारणात समाजाचं भलं होणार नाही, जिंकून येणे गरजेचे आहे. प्रकाश आंबेडकर यांना … Read more

मोदींना हटवणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही; ममता- पवारांच्या भेटीवरुन आठवलेंचे टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. ममता बॅनर्जीं व शरद पवार यांच्या भेटीवर आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टोला लगावला आहे. “सर्व विरोधी नेते एकत्रित येऊन आघाडी करू पाहत आहेत. पण … Read more

मुंबई महापालिका निवडणुकीनंतर राज्यातील सरकार कोसळणार; रामदास आठवलेंच भाकित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून ते कोसळणार असल्याचे भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. यापूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनीही सरकार पडणार असल्याचे म्हंटले होते. त्यांच्यानंतर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आघाडी सरकार कोसल्याबाबत भाकीत केले आहे. “मुंबई महापालिका निवडणुका संपल्या की मार्चच्या आसपास राज्यातील महाविकास … Read more