देवघरात चक्क शरद पवारांचा फोटो! ‘हे’ पाहून पवारही झाले भावूक

पुणे । माजी आमदार विलास लांडे यांच्या वडिलांचे ३० जून रोजी निधन झाले. वारकरी आणि पैलवान अशी ओळख असणाऱ्या दिवंगत विठोबा लांडे यांना माजी कृषिमंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी विठोबा लांडे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ते शरद पवार यांचे सहकारी होत. यावेळी … Read more

म्हणुन केली राष्ट्रवादीची निवड – प्रिया बेर्डे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत आहेत. त्या राजकारणात प्रवेश करत असल्यामुळे सध्या राजकारणात प्रवेशासाठी त्यांनी राष्ट्रवादी पक्षच का निवडला? असे प्रश्न त्यांना विचारले जात आहेत. विधानपरिषदेची निवडणूक तोंडावर असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरु आहे. पण यावर प्रिया बेर्डे यांनी … Read more

खळबळ वगैरे काही नाही ही फक्त संज्याची वळवळ – निलेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। शिवसेनेचे नेते तसेच सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची नुकतीच मॅरेथॉन मुलाखत घेतली आहे. राऊत यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून याबाबत माहिती दिली होती. तसेच या मुलाखतीत पवार सर्वच विषयांवर मोकळेपणाने बोलले असल्याचे राऊत यांनी सांगितले होते. लवकरच ही मुलाखत सामना मध्ये प्रकाशित होईल असेही त्यांनी सांगितले … Read more

मनरेगा सारखी एखादी योजना शहरातही लागू करावी; रोहीत पवारांची पंतप्रधान मोदींना विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या देशभर सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे संचारबंदी सुरु आहे. नियम शिथिल केले असले तरी पूर्णतः सर्व कामकाजाला सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे व्यवसाय पूर्णतः सुरु झालेले नाहीत. यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. सामान्य जनतेच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरी भागात राहणाऱ्या तसेच छोटीमोठी कामे करणाऱ्या कामगारांना काम नसल्याने सध्या … Read more

आमचा कर्ण वादळाने नुकसान झालेल्यांचे अश्रू पुसतोय; श्रीनिवास पाटीलांचे शरद पवारांप्रति गौरवोद्गार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी | आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आहे. यानिमित्ताने रक्तदानाचा उपक्रम राबविण्याचे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी ठरविले. तसे त्यांनी आदेश दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे अनेक रक्तदाते आपापल्या गावी निघून गेले आहेत. अशावेळी अनेक रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासते तेव्हा त्यांना ताजे रक्त मिळत नाही म्हणून पक्षाच्या २२ व्या … Read more

सरकारच्या नावाखाली महाराष्ट्रात सर्कस सुरु आहे – राजनाथ सिंह 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटले आहे. आरोप प्रत्यारोप यामुळे महाराष्ट्रातील राजकारण देशभरात गाजते आहे. रोज नव्याने एकमेकांवर आरोप केले जातात त्याला उत्तरे दिली जातात. पुन्हा त्यावर काहीतरी विधाने केली जातात. आता केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील यावर आता टीका केली आहे. ते म्हणाले “महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे.” भाजपच्या … Read more

अरविंद बनसोडची आत्महत्या नाही तर खूनच; राष्ट्रवादीच्या संशयित कार्यकर्त्यांवर गृहमंत्री कारवाई करणार?

विशेष प्रतिनिधी | नागपूर येथील वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता अरविंद बनसोड (३२) (रा. पिंपळधरा, तालुका. नरखेड) या होतकरु युवकाचा मृत्यू संशयास्पद असताना पोलीस प्रशासनाकडून मृत्यूचा योग्य तपास न करता मृत्यूस आत्महत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या आरोपी मिथिलेश उमरकर … Read more

लाली अन पावडर लावून बसलेल्यांनी खिडकी बंद करावी; सामनातून भाजपवर बोचरी टीका

शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे ओठास लाली व तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद करून घ्यावी. तसेच शिवसेनेने भाजपचं स्वतःच्या खांद्यावरीलच नव्हे तर राज्यावर असलेलं ओझं उतरवलं, अशी बोचरी टीका ‘सामना’ने केली आहे.

फडणवीस सरकारच्या काळात ६५ हजार कोटींचा घोळ; ‘कॅग’च्या अहवालातील माहिती

आमचं सरकार हे काही चौकशी  सरकार नाहीं. परंतु जे कॅग ने म्हटले आहे त्याची दखल घ्यावीच लागणार आहे. कारण जे रेकॉर्डवर दिसत आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

एल्गार परिषदे प्रकरणी पुणे पोलिसांची भूमिका आक्षेपाहार्य; पवारांचे सरकारसह पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

या घटनेत अनेक साहित्यिकांना विनाकारण तुरुंगात डांबण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका आक्षेपाहार्य असून, तत्कालीन पोलीस आयुक्त आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पदाचा पूर्णपणे गैरवापर केला