पेठ नाका येथून एका तरुणाकडून विक्रीसाठी आणलेल्या तब्बल 9 तलवारी जप्त

सांगली प्रतिनिधी । गेल्या काही महिन्यांमध्ये इस्लामपूर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने नाकाबंदी सुरू केली आहे. पेठ नाका येथे शिराळ्याकडे जाणार्‍या मार्गावर एका तरुणा जवळ पोलिसांनी 8 हजार रुपये किमतीच्या तब्बल 9 धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सौरभ ज्ञानदेव कापसे या तरुणास अटक केली … Read more

दिलासादायक ! परदेशातून आलेले सर्व प्रवासी निगेटिव्ह, सांगलीत गेल्या काही दिवसामध्ये विदेशातून आले १५६ प्रवासी

सांगली प्रतिनिधी । ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात परदेशातून आलेल्या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नव्याने परदेशातून आलेल्या अकरा जणांची कोरोना चाचणी केली असून त्याचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होणार आहे. अनेक देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव झाला आहे. त्यामुळे देशात परदेशातून आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी केली … Read more

अनैतिक संबंधाच्या संशयावरून चुलत्याने पुतण्याचा भर चौकात कोयत्याने केला खून

सांगली : वाळवा तालुक्यातील येलूर येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून पुतण्याचा भरदिवसा कुराड व कोयत्याने मानेवर वार करून खून केल्याप्रकरणी दोघांना कुरळप पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना भरदिवसा भरचौकात घडल्याने येलूर गावात शुकशुकाट पसरला होता. सोमवारी दुपारी येलूर येथील वारणा बाजारच्या समोर हा प्रकार घडला. या प्रकरणी चुलतभाऊ प्रवीण पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी … Read more

वाघ हा डरकाळ्या फोडतो, वाघाचे एकही लक्षण मुख्यमंत्र्यामध्ये दिसत नाही; सदाभाऊ खोत यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांकडून वारंवार टीका केली जाते. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजप नेत्यांबरोबर शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता पुन्हा खोत यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे. “अधिवेशनातून पळ काढणाऱ्यांना वाघ म्हणत नाही. वाघ हा डरकाळ्या फोडत जात असतो. वाघाचे एकही लक्षण मुख्यमंत्र्यामध्ये … Read more

अनैतिक संबंधातून एकट्या राहणार्‍या महिलेचा खून

सांगली : तासगाव तालुक्यातल्या वासुंबे गावच्या हद्दीतील आरफळ कालव्या शेजारी निर्मला तानाजी चव्हाण या महिलेचा मृतदेह आढळला. या घटनेने तालुक्यात एकाच खळबळ उडाली. हा प्रकार खुनाचा असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. हा खून अनैतिक संबंधातून घडला असल्याच्या संशयावरून एकाला तासगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही महिला तासगावातील गणपती मंदिराच्या पाठीमागे भाड्याच्या खोलीत राहते. गेल्या … Read more

अपघातातील जखमींच्या मदतीला मंत्री बच्चू कडू गेले धावून…

सांगली : अपघाता मध्ये जखमी झालेल्या पती-पत्नीच्या मदतीसाठी थेट राज्यमंत्री बच्चू कडू धावून गेले. पुणे-बंगळुरु मार्गावरील इस्लामपूर नजीकच्या हायवेवर दुचाकीला अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणाहून जाणारे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जखमींची तातडीने मदत करत,जखमींना आपल्या शासकीय गाडीतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. इस्लामपूर या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी राज्यमंत्री बच्चू कडू हे आले होते.त्यानंतर कार्यक्रम आटपून ते पुणे-बेंगलोर … Read more

दारुड्याचा पोलिस ठाण्यात दंगा; पेट्रोल अंगावर ओतून स्वतःलाच घेतले पेटवून

Women Fire

सांगली । मिरज शहर पोलिस स्टेशन आवारात मद्यधुंद अवस्थेत असलेला सर्फराज जमखंडीकर याने तिघांविरोधात तक्रार देण्यासाठी मिरज शहर पोलिस ठाण्यात आला. त्याची तक्रार घेतल्यानंतर तिघांना अटक लवकर करा असे म्हणून तो बाहेर जावून त्याने पेट्रोल अंगावर ओतून घेवून पेटवून घेवून आत्महत्येचा प्रयत्न करीत असतना पोलिसांनी तात्काळ पळत जावून त्याला लागलेली आग विझविली. त्याला लगेच शासकीय … Read more

तब्बल १७ वर्षांनी मदन भाऊंच्या घराण्यात विजयाचा गुलाल; जयश्री पाटील यांच्या विजयाने सांगलीत मदनभाऊ गट रिचार्ज

Election Result

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांनी मोठा विजय मिळवला. या विजयानंतर माजी मंत्री मदानभाऊ गट पुन्हा रिचार्ज झाला आहे. जयश्रीताई पाटील यांचा विजय होताच भर पावसात कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने गुलालची उधळण करत एकच जल्लोष केला. जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असलेले काँग्रेसचे माजी मंत्री मदन पाटील यांचे सन २०१५ मध्ये निधन … Read more

उसने पैसे परत मागितल्याचा रागातून मित्राचा खून करणार्‍यास जन्मठेपेची शिक्षा

सांगली : जत तालुक्यातील मोटेवाडी गावच्या हद्दीत मित्राने दिलेले उसने पैसे परत मागितल्याचा रागातून खून केल्याची घटना घडली होती. या खूनप्रकरणी कर्नाटक राज्यातल्या कनमडी येथील आरोपी शिवानंद भीमाण्णा मुजनवार यास दोषी धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. महादेव कोहळी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयत महादेव कोहळी व … Read more

अमरावतीनंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी लागू

aurangabad police

सांगली : त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने रझा अकादमीने १२ नोव्हेंबरला पुकारलेल्या बंद दरम्यान घडलेल्या घटनेचे पडसाद उमटून महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद व कारंजा या ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्या अनुषंगाने समाज कंटकांच्या माध्यमातून दोन समाजात, गटांत तेढ निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सांगली जिल्ह्यात २० नाेव्हेंबरपर्यंत जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. … Read more