भारत पाकिस्तानने कोरोनाविरुद्ध एकत्र येऊन लढण्याची गरज – शोएब अख्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी निधी उभारण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेची मागणी केली आहे.आतापर्यंत भारतात या आजाराच्या ५५०० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे आणि १६६ लोकांचा मृत्यूही झाला आहे. पाकिस्तानमध्येही ४००० लोकांना याचा त्रास सहन करावा लागला आहे आणि ६० जणांना आपला जीव गमवावा … Read more