दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मोठा बदल; 35 नाहीतर केवळ 20 गुणांना पास

Education

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहे. त्यामुळे सगळे विद्यार्थी कसून अभ्यासाला लागलेले आहेत. तसेच शाळा देखील त्यांच्या पातळीवर विद्यार्थ्यांकडून योग्यरित्या तयारी करून घेत आहेत. अशातच आता या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जी बातमी वाचून नक्कीच सगळ्या विद्यार्थ्यांना आनंद होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच गणित … Read more

Maharashtra Rain : महत्वाची बातमी! पावसामुळे दहावी, बारावीचे पेपर पुढे ढकलले ; कधी होणार परीक्षा ?

Maharashtra Rain : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. पुणे, कोल्हापूर या शहरांमध्ये पावसानं पूरस्थिती निर्माण झालेली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तर पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा शाळांसह कार्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तर राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्याने दहावी आणि बारावीच्या … Read more

SSC-HSC Exam Time Table : दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर

पुणे : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या अंतिम परीक्षेचे वेळापत्रक (Time Table) जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार (Time Table) बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारीत तर दहावीची लेखी परीक्षा मार्च महिन्यात घेण्यात येणार आहे. बोर्डाकडून अंतिम परीक्षेचं वेळापत्रक (Time Table) आज संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. बारावीच्या लेखी परीक्षेची … Read more

मुलांनो तयारीला लागा!! SSC अंतर्गत 73,333 पदांची भरती होणार

SSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत तब्बल 73,333 जागांची मेगा भरती करण्याची तयारी सरकार करत आहे. केंद्र सरकारकडून विविध विभागांमधील गट डी पदांवर भरतीसाठी केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमधील रिक्त पदांचा तपशील आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. माहितीनुसार, गृह मंत्रालयाच्या अंतर्गत विविध विभागांमध्ये सर्वाधिक 28,825 … Read more

परीक्षा काळात वीज आणि बससेवा सुरळीत राहणार

st bus

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल महिन्यात दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. या काळात विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोचता यावे, तसेच परीक्षा देताना परीक्षा हॉलमध्ये प्रकाश, पंखे सुरू असावेत, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची मदत असावी. यासाठी बससेवा, वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी जिल्ह्यातील केंद्र संचालकांनी महावितरण, एसटी महामंडळ आणि स्थानिक पोलिस … Read more

परीक्षा कालावधीत विषय शिक्षकांना ‘त्या’ दिवशी शाळेत ‘नो एंट्री’

Exam

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या परीक्षा मार्च-एप्रिल महिन्यात होणार आहे. यंदा परीक्षेसाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र, उपकेंद्र देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने परीक्षेच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाने कडक धोरण आखले असून परीक्षा केंद्रांवर परीक्षेच्या दिवशी विषय शिक्षकांना बंदी घालण्यात आली आहे. यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा ऑॅफलाइन पद्धतीने … Read more

बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; 5 आणि 7 मार्चचा पेपर लांबणीवर

HSC studant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परीक्षा तोंडावर असताना बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. भाषा विषयाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडलाच्यावतीने हा बदल करण्यात आला आहे. 5 आणि 7 मार्चच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 5 मार्च रोजी होणारा पेपर आता 5 एप्रिल रोजी होणार आहेत. … Read more

दहावी बारावी परीक्षेच्या भरारी पथकात राहणार आरोग्य विभागाचे पथक

Exam

औरंगाबाद – दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी व परीक्षा केंद्राना भेटी देवून पहाणीसाठी शासनाच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती (भरारी पथक) स्थापन केली जाते. यामद्ये पोलिस आयुक्तालय, जिल्हा परीषद, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असतो. यंदा कोरोनाच्या अनुषंगाने या भरारी पथकात आरोग्य विभागाचा देखील समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी, बारावी … Read more

दहावी-बारावीची परीक्षा महिन्यावर परंतु लसीकरण मात्र काठावर!

औरंगाबाद – दहावी-बारावीच्या परीक्षेपूर्वी सर्व विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस देण्याचे आदेश शिक्षण मंडळाने जानेवारी महिन्यात दिले होते. परंतू, महिनाभरात केवळ 30 ते 35 टक्के विद्यार्थ्यांना लसीचा एकच डोस मिळाला आहे. अद्याप 70 टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी आहे. त्यामुळे परीक्षेपूर्वी म्हणजे एका महिन्यात सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. शिक्षण मंडळातर्फे … Read more

दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकला

Exam

औरंगाबाद – कोरोनामुळे वर्षभरापासून शाळा चालू-बंदचा खेळ सुरु आहे. या काळात तांत्रिक अडचणींमुळे बहुतांश विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पाहिजे तेवढा वेळ मिळालेला नाही. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत विभागीय मंडळाचे सचिव यांना निवेदन देण्यात … Read more