मधाचे गाव प्रकल्प राज्यातील इतर जिल्ह्यातही राबविणार : मंत्री सुभाष देसाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाबळेश्वर तालुक्यातील मांघर येथील ‘मधाचे गाव’ प्रकल्प देशातील हा पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्ह्यात देखील असे प्रकल्प राबवण्यात येतील, असे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले. महाबळेश्वर तालुक्यातील मांघर हे ‘मधाचे गाव’ म्हणून श्री. देसाई यांच्या उपस्थितीत आज घोषित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी उद्योग … Read more

पाण्याच्या सद्यपरिस्थितीनुसार नागरिकांना पाणी पट्टीमध्ये दिलासा

subhash desai

    औरंगाबाद – महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलिस, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व इतर विभागांच्या समन्वयाने औरंगाबाद शहराला मुबलक व समाधानकारक पाणी पुरविण्यासाठी विविध घटकांवर कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्याचाच परिणाम म्हणून येत्या आठवडाभरात शहराला 15 द.ल.लिटर अतिरिक्त पाण्याचा पुरवठा होणार असल्याचा विश्वास उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर सद्यपरिस्थिती पाहता … Read more

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजभाषा विधेयकास मंजुरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये अनेक मुद्यांवरून वादावादी होत आहे. या दरम्यान अनेक विधेयके, प्रस्तावासही मजुरी दिली जात आहे. आज सुद्धा अधिवेशनाच्या कामकाजास गोंधळाने सुरुवात झाली. या वेळी मात्र, अधिवेशनात आज मराठी राजभाषा विधेयकास मंजूरी देण्यात आली. आज मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनास गोंधळाच्या वातावरणात सुरुवात झाली. … Read more

पर्यटन राजधानीसाठी सरकारचा 500 कोटींचा निधी

औरंगाबाद – महाराष्ट्राची पर्यटन राजधानी तसेच मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला वित्त विभागाने 500 कोटींचा निधी देण्याची तरतूद केली आहे, अशी माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काल दिली. औरंगाबाद साठी किमान 500 कोटींचा निधी मिळावा यासाठी वित्त व नियोजन विभागाकडे मागणी करणार असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी 3 जानेवारी रोजी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. मात्र, त्यांच्या … Read more

राज ठाकरेंच्या दौऱ्याआधी औरंगाबादेत मनसेला गळती; अनेक पदाधिकारी सेनेत

mns

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 14 डिसेंबर रोजी औरंगाबादसह मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र तत्पूर्वीच औरंगाबादमधील मनसेला गळती लागली. गुरुवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार दानवे यांच्या पुढाकारातून पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. राज ठाकरे यांच्या दौऱ्याआधीच शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये कन्नडचे माजी जि.प. सदस्य शैलेश … Read more

लेबर कॉलनीवरची कारवाई तूर्त टळली; रहिवाश्यांची पालकमंत्र्यांना भावनिक साद

water

औरंगाबाद – लेबर कॉलनीतील शासकीय सदनिकांची जागा ताब्यात घेण्यावरून काल औरंगाबादमधले राजकारण चांगलेच तापले. राजकीय दबाव आणि रहिवाशांनी केलेल्या मागण्यांपुढे प्रशासनाने दिलेली 08 ऑक्टोबरची कारवाई तुर्तास तरी टळली. कॉलनीतील रहिवाशांची बाजू मांडण्यासाठी काल काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, एमआयएम असे पक्ष एकवटले होते. रहिवाशांनीदेखील पालकमंत्र्यांसमोर आपले गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर काल कारवाई करणाऱ्याची नोटीस बजावली असतानाही, प्रशासनाने या … Read more

शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून द्यावे- पालकमंत्री सुभाष देसाई

water

औरंगाबाद – जिल्ह्यातील धरण व कालव्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याचे सुक्ष्म नियोजन तसेच पाण्याचा वहनव्यय, कालव्याची देखभाल दुरस्ती व बांधकाम, पाणी आवर्तन, पाणीपट्टी वसुली बाबत उद्ष्टिसाध्य, याबाबतच आढावा आज सिंचन भवन येथे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला. यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कालवा … Read more

लेबर कॉलनी प्रकरण- पहिला दिवस गेला न्यायालयात; कारवाई विरोधात नागरिक रस्त्यावर उतरल्याने परिसरात तणाव

औरंगाबाद – लेबर कॉलनीतील शासकीय सदनिकांची 20 एकर जागा ताब्यात घेण्यावरून आज चांगलाच तणाव पाहण्यास मिळाला. कारवाईविरोधात नागरिक पुन्हा न्यायालयात गेल्याने आणि प्रचंड राजकीय दबाव निर्माण झाल्याने प्रशासनाची आजची कारवाई टळली आहे. दरम्यान, सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास प्रशासनाने पथक पाडापाडी करण्यासाठी दाखल होताच इतर नागरिक आणि विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने काही … Read more

जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री सुभाष देसाई

subhash desai

औरंगाबाद – मागील  दीड वर्षांपासून कोविडच्या परिस्थितीचा आपण मुकाबला करत आहोत. आज कोविडची परिस्थिती आटोक्यात आली असली तरी तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.  अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे  सरसकट पंचनामे करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना  मदत देण्यात येणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता निधी मोठ्या … Read more

फडणवीस, दरेकरांना आमंत्रण न द्यायला हा काय देसाईंच्या घरचा कार्यक्रम आहे का?; राणेंचा संताप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिंधुदुर्गातील बहुचर्चित असलेल्या चिपी विमानतळाचे उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाला आयोजकांकडून अनेक मंत्री, नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांना आमंत्रण देण्यात आले नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मिळाल्यानंतर ते चांगलेच संतापले. “हा काही उद्योग मंत्री सुभाष … Read more