अतिवृष्टीनंतर 10 दिवसांनी पालकमंत्र्यांना मिळाला आपल्या ‘उद्योगातून’ वेळ

subhash desai

औरंगाबाद – शहरासह औरंगाबाद जिल्ह्याला एका महिन्यात तब्बल तीन वेळा अतिवृष्टीने झोडपून काढले. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत, अनेकांच्या शेती पाण्याखाली गेल्या आहेत तर काहींच्या घरावरचे छत उडाले आहे. अशा नैसर्गिक संकटातून औरंगाबाद जिल्ह्यातील जनता जात असताना जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांना मात्र आपल्या ‘उद्योगातून’ वेळ … Read more

पालकमंत्र्यांनी चक्क दहावेळा केले औरंगाबादचे नामांतर

subhash desai

औरंगाबाद – जिल्ह्याचे पालक मंत्री था राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मागील दौर्‍यात औरंगाबादचे नामांतर करण्याची हीच ती वेळ असल्याचे सांगितले होते. त्यावरून पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अशातच त्यांनी केलेल्या या घोषणेचे पालकमंत्र्यांच्या सरकारी दौऱ्याच्या कार्यक्रमात प्रत्यंतर आले. पालक मंत्री सुभाष देसाई आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याचा अधिकृत … Read more

स्वातंत्र्य दिनी काळे झेंडे दाखवणे आले अंगलट; खासदारांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

kale zende

औरंगाबाद – एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी ‘माझे विद्यापीठ परत द्या’ या मागणीसाठी दिल्ली गेट येथे स्वातंत्र्यदिनी जिल्ह्याचे पालक मंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवले होते. याप्रकरणी खासदारांसह 24 पदाधिकाऱ्यांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. औरंगाबादला होणारे क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी … Read more

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी यंत्रणा सक्षम – पालकमंत्री सुभाष देसाई

subhash desai

औरंगाबाद – जिल्ह्यात सध्या कोरोना नियंत्रणात आलेला आहे. तरी सुद्धा नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना संबंधी आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपन भूमरे, प्रभारी जिल्हाधिकारी … Read more

उद्योगविश्वावर हल्ले सुरुच ! कंपनीच्या व्यवस्थापकाला टोळक्याची रस्त्यात अडवून मारहाण

औरंगाबाद | औद्योगिक परिसरात गुंड व ब्लॅकमेल करणाऱ्यांची दहशत वाढतच चालली आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील भोगले कंपनीत कामगार आणि व्यवस्थापकातील वादाची घटना ताजी असताना आता एका कंपनीच्या एचआर व्यवस्थापकाला रस्त्यात अडवुन १० ते १५ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास वाळूज उद्योगनगरीत घडली. या मारहाणीत शिरीषकुमार राजेभोसले (39, रा.नक्षत्रवाडी) हे जखमी … Read more

शहराच्या पाणी पुरवठ्यात वाढ करण्यासाठीचे प्रयत्न करावे; पालकमंत्री सुभाष देसाई यांचे मनपाला आदेश

औरंगाबाद : औरंगाबादकरांना आठवड्यातून दोनदा पाणी देणार असल्याची घोषणा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सरदार वल्लभभाई पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमात केली होती. याविषयी आयुक्तांना सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानुसार शहरात २० एमएलडी पाणी वाढविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला औरंगाबाद मनपाद्वारे सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र यासंदर्भात एमजेपीकडे विचारणा केली असता आत्तापर्यंत याबाबत कुठलेही काम सुरु करण्यात आलेले … Read more

आता तरी मराठी शाळा जपा; एम आय एम विद्यार्थी आघाडीचे कुणाल खरात यांनी केली पालकमंत्र्यांकडे मागणी

औरंगाबाद | एम आय एम विद्यार्थी आघाडी तर्फे औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई साहेब यांना मराठी शाळा बंदन करण्यासाठी व 650 विद्यार्थी यांचा भविष्याचा प्रश्नसाठी घेराव घातला व निवेदन दिले. आज एम आय एम विद्यार्थी आघाडी तर्फे माईर्स एम आय टी पुणे संस्थेने औरंगाबाद येथील स्वामी विवेकानंद अकॅडमी प्राथमिक व माध्यमिक शाळा (मराठी माध्यम) शैक्षणिक वर्ष … Read more

लॉकडाऊनबाबत येत्या काही तासांत निर्णय; पालकमंत्र्यांचे सुतोवाच

औरंगाबाद : शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यातील 85 टक्के रुग्णांना कुठल्याही स्वरूपाची लक्षणे नाहीत तसेच मृत्यू दरही एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. ही दिलासादायक बाब असली तरी कोरोनाचा संसर्ग रोखला पाहिजे. यामुळे अंशतः लॉकडाऊन केला रात्रीची संचारबंदी ही लावली, परंतु रुग्ण संख्या वाढतच आहे. यामुळे कडक लॉकडाऊन लावण्याबाबत विचार करावा लागेल. येत्या … Read more

नागरिकांची पिळवणूक थांबवा; भाजपची पालकमंत्र्यांकडे मागणी

औरंगाबाद : कोरोना परिस्थितीतही जिल्हयातील नागरिकांची होणारी पिळवणूक त्वरित थांबवा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन देखील देसाई यांना देण्यात आले आहे. त्यात नमूद केल्याप्रमाणे, कोरोना महामारीसारख्या परिस्थिती मध्ये शहरात दररोज दीड ते दोन हजार रुग्ण आढळून येत आहेत. अशा वेळी शासकीय यंत्रणा नागरिकांना सेवा देण्यासाठी … Read more

शहरातील रस्त्यांची कामे मेअखेर पूर्ण करा -पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश

औरंगाबाद | शासन अनुदानीत शहरी सडक योजनअंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या 152 कोटी व 100 कोटी निधीच्या माध्यमातून सुरु असलेल्या रस्त्यांची कामे मे अखेर पूर्ण करावीत, असे निर्देशित करुन शहरातील विविध विकास योजनांची अंमजबजावणी विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे उद्योग, खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महानगरपालिकेच्या विकास कामांच्या … Read more