आता ट्रेन रद्द झाल्यास तिकिटाचे पैसे ऑटोमॅटिकपणे परत केले जातील,कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जर तुमची ट्रेन देखील कॅन्सल झाली असेल तर तिकिटाचे पैसे परत मिळविण्यासाठी आता काळजी करण्याची गरज नाही. तुमचे सर्व पैसे ऑटोमॅटिक तुमच्या खात्यात परत येतील. यासाठी तुम्हाला कुठेही जावे लागणार नाही किंवा Ticket cancellation अथवा TDR फाइल करावा लागणार नाही. रेल्वेने ट्विट करून ही माहिती दिली आहे. ट्रेन कॅन्सल झाल्यानंतर एका प्रवाशाने … Read more

विद्युतीकरण आणि दुहेरी करण्यासाठी चार हजार कोटी रुपये मंजूर; रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती

Indian Railway

औरंगाबाद – रेल्वे मंत्रालयाच्या दृष्टीने प्रवाशांच्या सोयीसुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कुठल्याही प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही घेत राहू. एनसीआरच्या अधिकार क्षेत्रावर महाराष्ट्रासाठी 4 हजार 264 कोटी मंजूर करण्यात आले आहे. या कामांमध्ये 263 किलोमीटर दूसरी लाईन, 42 की.मी. तिसरी लाइन आणि 930 किलोमीटर समावेश आहे. तसेच 81 किलोमीटर लांबीच्या मुदखेड परभणी दरम्यानच्या रेल्वेमार्गाचे … Read more

पीटलाईनसाठी जागा शोधा; खासदार जलील आणि कराडांवर रेल्वे राज्यमंत्र्यांनी सोपवली जबाबदारी

औरंगाबाद – रावसाहेब दानवे यांनी बैठकीत डाॅ. भागवत कराड आणि खासदार इम्तियाज जलील यांना पीटलाईनसाठी महिनाभरात जागा शोधावी, जागा शोधण्याची जबाबदारी दोघांवर देत असल्याचे म्हटले. जनशताब्दी एक्स्प्रेस हिंगोलीपर्यंत नेली तर तिचा दर्जा निघून जाईल, असे म्हणत दानवे यांनी या रेल्वेचा विस्तार होणार नसल्याचे संकेत दिले आहे. या बैठकीनंतर खासदार जलील माध्यमांशी बोलताना म्हणाले, उद्यापासून मी … Read more

येत्या २०२३ पर्यंत औरंगाबाद ते मनमाडचे विद्युतीकरण पूर्ण करणार – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

औरंगाबाद – येत्या २०२३ पर्यंत औरंगाबाद ते मनमाड रेल्वेची इलेक्ट्रिक लाईन पूर्ण करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाच्या दिवशी मागणी केलेल्या औरंगाबाद अहमदनगर, औरंगाबाद पुणे रेल्वे लाईन बाबत प्रस्ताव आला असून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. नांदेड रेल्वे डिव्हिजनची बुधवार (२०) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात … Read more

बहुप्रतीक्षित औरंगाबाद-नगर रेल्वे मार्गाला मिळणार गती; मार्गावर 17 स्थानके निश्चित

railway line

औरंगाबाद – प्रस्तावित औरंगाबाद-अहमदनगर या 115 किलोमीटरच्या नव्या रेल्वेमार्गाला गती मिळाली असून रेल्वे विभागानेच या मार्गावरील 17 स्टेशनची नावे निश्चित केली आहेत. या मार्गाच्या सर्वेक्षणाला 18 कोटी 75 लाख रुपयांचा निधी लागणार आहे. तर एकूण खर्च 1585 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2021 पर्यंत या मार्गाचा डीपीआर पाठविण्याबाबत रेल्वे विभागाने कळवले आहे. हा रेल्वेमार्ग … Read more

रेल्वेत कोरोनाच्या नावाखाली प्रवाशांची लूट न थांबवल्यास आंदोलन ; मराठवाडा प्रवासी महासंघाचा इशारा

Train

परभणी | कोरोनाच्या नावाखाली गेल्या दीड वर्षांपासून स्पेशलच्या नावाखाली प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा आकारण्यात येणारे प्रवाशी भाडे तात्काळ रद्द करून जुन्या पद्धतीने भाडे न आकारल्यास दमरेच्या कार्यलयासमोर आंदोलन करण्याचा इशारा मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाने दिला आहे. याबाबत एक निवेदन दमरेला देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, कोरोना महामारीचा सुरुवातीला परिणामकारक औषधी किंवा लस नसल्याने मागील … Read more

रेल्वे पूर्वीच्या वेळेत सुरू करा; प्रवाशांची मागणी

mumbai local train

औरंगाबाद | कोरोना महामारी च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनशताब्दी एक्सप्रेस ची वेळ बदलण्यात आली आहे. मुंबई जाण्यासाठी पूर्वी 6 वाजता रेल्वे निघत होती. परंतु आता ही सहा वाजताची रेल्वे साडेनऊ वाजता सुटत आहे. परंतु या वेळेमुळे मुंबईला पोहोचण्यासाठी संध्याकाळी होत आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे सायंकाळी काहीच काम नसते. यावेळी मुंबईतील शासकीय … Read more

विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांकडून केली जाणारी लूट कधी थांबणार-रेल्वे प्रवासी संघटना

Sachkhand Express

औरंगाबाद | कोरोना महामारीमूळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे शाळा महाविद्यालय बाजारपेठ दुकाने बसेस आणि रेल्वे देखील बंद ठेवण्यात आली होती. आता कोरोनाचा कोरोना ची दुसरी लाट आटोक्यात येत असून सरकारने निर्बंध शिथिल करून दिलेल्या वेळामध्ये बसेस बाजारपेठ दुकाने त्याचबरोबर रेल्वेगाड्या परत धावण्यास सुरुवात झाली आहे. परंतु सर्व रेल्वे विशेष रेल्वे म्हणून धावत … Read more

प्रवाशांसाठी खुशखबर ! आजपासून जनशताब्दी नियमित सुरु

mumbai local train

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लावण्यात आले होते. आता 7 जून पासून ग्रीन झोन मधील शहरे अनलॉक करण्यात आले आहे. पर्यटन स्थळें, बाजार, मॉल, बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. आजपासून जनशताब्दी एक्सप्रेस नियमित धावणार आहे. लॉकडाऊनमुळे अनेक एक्सप्रेस रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. यामध्ये जालना ते मुंबई धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसचा देखील समावेश होता. … Read more

अंध आईसोबत चालणारा मुलगा चालता चालता रेल्वे ट्रेकवर पडला; तितक्यात समोर रेल्वे आली अन्…

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :अनेक सहसी लोकांचे व्हिडीओ आपण पाहत असतो. मात्र मुंबई मध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल वाह रे पठ्ठया! #WATCH | Maharashtra: A pointsman in Mumbai Division, Mayur Shelkhe saves life of a child who lost his balance while walking at platform 2 of … Read more