विद्यापीठ अंतिम वर्ष परीक्षा: मुख्यमंत्री ठाकरे कुलगुरु यांच्यात महत्वाची बैठक

मुंबई । राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात निर्माण झालेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शनिवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंशी चर्चा करणार आहेत. अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उदय सामंत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती … Read more

UGC चा मोठा निर्णय! आता एकाच वेळी घेता येणार दोन डिग्री

नवी दिल्ली । उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता एकाच वेळी दोन वेगवेगळ्या शाखांमधील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात. विद्यापीठ अनुदान आयोगाने ( UGC) सशर्त मंजूरी दिली आहे.अलीकडेच झालेल्या एका बैठकीत UGC ने एकाच वेळी दोन डिग्रीच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांना या निर्णयामुळं दिलासा मिळणार आहे. UGC चे सचिव रजनीश … Read more

UGC NET 2020 परीक्षेच्या तारखांबाबत केंद्रीय मंत्री म्हणाले..

नवी दिल्ली । कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आलेली UGC NET 2020 परीक्षा कधी होणार हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. या परीक्षेला लाखो उमेदवारांनी अर्ज केला आहे. मात्र, सध्या केंद्र सरकार या परीक्षेबाबत नेमका निर्णय काय घेते याकडे सर्व परीक्षार्थी डोळे लावून बसले आहेत. दरम्यान, केंद्रीय मनुष्यबळ मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी याबाबत आज … Read more

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिलासा! शेवटचे सेमिस्टर सोडून सर्व परीक्षा रद्द- उदय सामंत

मुंबई । लॉकडाऊनमुळे राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांसंबंधी संभ्रम होता. त्यामुळं राज्य सरकारनं याबाबत निर्णय घेतला आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा सोडून अन्य परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. UGC ने दिलेल्या निर्देशांनुसार सगळे निर्णय घेण्यात येत आहेत असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. या निर्देशांनुसार … Read more

आता मूळ कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही- यूजीसी

UGC

नवी दिल्ली | अमित येवले शैक्षणिक प्रवेशासंदर्भात यूजीसी तर्फे महत्त्वाचं नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. यापुढे शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना ओरिजिनल सर्टिफिकेट जमा करण्याची गरज नसणार आहे. एका वेळी संपूर्ण कोर्सची फी घेता येणार नाही. या अध्यादेशानुसार एका वर्षाची किंवा एका सेमिस्टरचीच फी घेता येणार आहे. तसेच प्रवेश रद्द केल्यास फी परत करण्यात येणार आहे. हे … Read more