डॉ. अभय बंग यांच्या मातोश्री सुमनताई बंग यांचे निधन

Sumantai Bang

वर्धा : हॅलो महाराष्ट्र – ज्येष्ठ गांधी विचारक, चेतना विकासाच्या अग्रणी व स्त्री सक्षमी करणाच्या कृतीशील मार्गदर्शक श्रीमती सुमनताई बंग यांचे वयाच्या ९६व्या वर्षी सोमवार दुपारी सेवाग्राम रुग्णालयात निधन झाले. महात्मा गांधी यांचे अनुयायी व अर्थतज्ज्ञ दिवंगत ठाकूरदास बंग यांची सहचारिणी आणि समाजसेवी अशोक बंग व डाॅ. अभय बंग यांच्या मातोश्री म्हणून त्या सगळ्यांना परिचित … Read more

“देशात आता Remdesivir इंजेक्शनची कमतरता भासणार नाही, महाराष्ट्रातील वर्धा येथे आजपासून उत्पादन होणार सुरू”-नितीन गडकरी

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या उपचारात (Covid Treatment) प्रभावी असल्याचे मानले जाणारे रेमेडिसिव्हिर (Remdesivir) या औषधाच्या अभावामुळे होणाऱ्या अडचणींमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले आहेत की,” महाराष्ट्रातील वर्धा येथील जेनेटिक लाइफसायन्सेस रेमेडिसिव्हिर इंजेक्शनचे (Remdesivir Injection) उत्पादन आजपासून सुरू करतील.” ते म्हणाले की,’ कंपनी दररोज रेमेडिसिव्हिरच्या 30,000 कुपी तयार करतील. यामुळे, देशात रेमेडिसिव्हिर इंजेक्शनची … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आजपासून दुपारी 2 पर्यंतच बँकेचे कामकाज सुरु राहणार

Bank

वर्धा : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्ये सुद्धा नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे आता वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून जिल्ह्याच्या सर्व बँकांमध्ये ग्राहक सेवेच्या व्यवहाराची वेळ दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात येईल असा आदेश काढला आहे. राज्यात … Read more

गांधी विचार परिषद बंद करण्यास माजी विद्यार्थ्यांचा विरोध

वर्धा, प्रतिनिधी । वर्धा स्थित गांधी विचार परिषद बंद करू नये यासाठी संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी आज वर्ध्यात ठिकठिकाणी निदर्शने करत आपला विरोध प्रकट केला. गांधी विचार परिषद ही एक नामांकित संस्था असून गांधी विचारांचे संवर्धन आणि प्रसाराकरीता जगभरात ओळखल्या जाते. इथे गांधी विचारांवर एक वर्षाचा निवासी पदविका अभ्यासक्रम चालवला जातो. विश्वस्त मंडळाने यावर्षीपासून संस्था कायमस्वरूपी … Read more

धक्कादायक! वाहनामध्ये लैंगिक अत्याचार करून तरुणीला नग्न अवस्थेत रस्त्यावर सोडले

अहमदनगर प्रतिनिधी । तरुणीवर वाहनात लैंगिक अत्याचार करून रस्त्यावर नग्न अवस्थेत सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर शहरात घडला आहे. नगर शहरातील कल्याण रोडवरील रेल्वे पुलाजवळ एका युवतीवर वाहनामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची घटना सोमवारी (२० जुलै) पहाटे घडली. आरोपीने पीडित तरुणीला रस्त्यावरच नग्न अवस्थेत सोडून दिल्याने एकाच खळबळ उडाली आहे. पीडित तरुणी ही मूळची वर्धा जिल्ह्यातील … Read more

लॉकडाऊन बळी! घरी चालत निघालेल्या मजुराने अर्ध्या रस्त्यातच गळफास लावून संपवला जीवनप्रवास

वर्धा । लॉकडाऊनमुळे हैद्रबादहून घरी चालत निघालेल्या एका स्थलांतरित मजुराने वर्ध्याजवळ पोहचताच शेतातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरसिंह मडावी असं या मजुराचं नाव आहे. अमरसिंगने हैदराबादवरून चालत ४५० किमी अंतर कापलं होतं. मात्र, नागपूर-वर्धा सीमेवर गिरड येथे पोहोचल्यावर प्रचंड थकवा आणि हताश होत त्याने तिथेच एका शेतात झाडाला … Read more

प्रिय अंकितास…!! एका संवेदनशील भावाचं पत्र, जे प्रेमाच्या वास्तवाकडे घेऊन जाईल..

प्रिय अंकिता, आज कोणत्या तोंडाने तुझ्याबरोबर बोलू कळत नाही. एकतर्फी प्रेमाची बळी ठरलेली तू पहिली नाहीस. बबिता, टिंकू, अमृता, सारिका, स्वाती, वैशाली, शुभांगी, पूनम, दिपाली, प्रतिक्षा, अर्पिता ठाकरे, रेखा धुर्वे, प्रणिता अशी नावांची खूप मोठी यादी आहे तुझ्या आधी. आणि या यादीतील तू शेवटची सुद्धा असणार नाहीस हेही दुःखद अंतःकरणाने मान्य करावं लागतंय. खरं सांगू … Read more

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू

हिंगणघाट येथे भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू होती, ती अपयशी ठरली. या घटनेनंतर सर्वत्र शोककळा व्यक्त केली जात आहे. पीडितेच्या मृत्युनंतर तिच्या वडिलांना दुःख अनावर झालं. “मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा. ज्या वेदना माझ्या मुलीला झाल्या. त्याच वेदना आरोपीला झाल्या पाहिजे. निर्भयावर अत्याचार करणाऱ्यांसारख नको, तर लवकरात लवकर न्याय हवा,” अशी संतप्त प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.

वर्ध्यात हेल्मेट न वापरणाऱ्या ३३० दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई

नागपूर मार्गावरील पवनार शिवारात वर्धा वाहतूक नियंत्रण शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने नाकेबंदी करीत ४८ तासांत तब्बल ३३० दुचाकी चालकांवर वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न केल्याचा ठपका ठेवत दंडात्मक कारवाई केली आहे.

बँक खात्यांचा होल्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांचा स्टेट बँकेत ठिय्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर

वर्धा जिल्ह्यातील निंभा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेचे कित्येक शेतकऱ्यांकडे पिक कर्ज थकीत असल्याने त्यांच्या दैनंदिन व्यवहारातील बॅक खात्याला बॅंकेकडून होल्ड लावल्याने शेतकऱ्यांचे व्यवाहर ठप्प झाले आहेत. यासंबंधी‌ २८ नोव्हेंबरला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचे होल्ड काढण्याची मागणीही केली होती.