मुलभुत जगण्याच्या अधिकारात दुर्गम बोडारवाडी धरणाकरीता लढा उभारणार : डाॅ. भारत पाटणकर

पाचगणी प्रतिनिधी| सादिक सय्यद देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत असली तरी सामान्य जनतेला पिण्याचे पाणी मिळू शकत नाही ही शोकांतिका आहे. सर्वसामान्यांच्या जगण्याच्या अधिकारातून पिचत पडलेल्या जावलीकरांच्या अर्थाजनाचा प्रश्न सोडवण्याकरीता शेतकऱ्यांना हक्काचे पाणी देण्यासाठी 54 गावांसाठी बोंडारवाडी धरण होणे काळाची गरज असून श्रमिक मुक्ती दल धरण कृती समितीच्या साहाय्याने लढा उभा करणार असून 54 … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! PM किसानचे नियम बदलले, आता त्वरित करा ‘हे’ काम नाहीतर खात्यात पैसे येणार नाहीत

PM Kisan

नवी दिल्ली । देशभरातील करोडो शेतकर्‍यांच्या महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. तुम्हालाही पीएम किसान योजनेत नोंदणी करायची असेल, तर आता तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे, म्हणजेच रेशनकार्डशिवाय तुम्ही या योजनेत नोंदणी करू शकणार नाही. पीएम किसान योजनेतील झपाट्याने वाढणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल … Read more

ऊसदर आंदोलन 2013 : कराड कोर्टातून राजू शेट्टीसह सर्वांची निर्दोष मुक्तता

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड- पाचवड फाटा येथे 2013 साली झालेल्या ऊस आंदोलनात सातारा जिल्ह्यात सर्व शेतकरी रस्त्यावर उतरले होते. गावा- गावात शेतकऱ्यांनी बंद पाळला होता. सातारा जिल्ह्यातील वाहतूक पुर्णतः ठप्प करण्यात आली होती. कराड येथील कोर्टाकडून सोमवारी दि. 25 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टीसह सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी … Read more

सह्याद्रि`स सलग दुसऱ्यांदा साखर निर्यातीचा पुरस्कार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी देशातील सहकारी साखर उद्योगाला मार्गदर्शन करणाऱ्या नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज लि. नवी दिल्ली या संस्थेकडून, परदेशात जास्तीत जास्त साखर निर्यात केल्याबद्दल मागील 2019-20 वर्षाप्रमाणे याहीवर्षी सन 2020-21 सालाचा राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार कराडच्या सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे. कारखान्याचे चेअरमन, राज्याचे सहकार व पणन मंत्री … Read more

रामदास आठवलेंचा जावईशोध : कोरोनामुळे बैलगाडी शर्यतीवर बंदी

कराड | बैलगाडी शर्यतीवर कोरोना असल्यामुळे बंदी घालण्यात आल्याचा जावईशोध केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व आरपीआईचे राष्ट्रीय अध्यक्ष (आठवले) रामदास आठवले यांनी लावला आहे. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बैलगाडा शर्यती संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावर रामदास आठवले म्हणाले, बैलगाडी शर्यती होतच असतात, मात्र दोन वर्ष झाले कोरोना असल्यामुळे आणि गर्दी होत असल्याने काही … Read more

साताऱ्यात दराची कोंडी फुटली : रयत- अथणीकडून एकरकमी 2925 रुपये ऊस दराची घोषणा

कराड | शेवाळेवाडी-म्हासोली, (ता. कराड) येथील अथणी शुगर्स – रयत साखर कारखान्याने सन 2021-22 या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसास प्रति मे. टन 2,925 रुपयांप्रमाणे एफआरपी एक रक्कमी ऊस बिलाची रक्कम देणार असल्याची घोषणा अथणी शुगर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांनी दिली. शेवाळेवाडी ता. कराड येथील अथणी रयत शुगर्स चा गळीत हंगाम शुभारंभ रयत कारखान्याचे … Read more

कृष्णा कारखाना महाराष्ट्रात पथदर्शी बनविण्यासाठी प्रयत्न करुया : चेअरमन डॉ. सुरेश भोसले

कराड | कृष्णा कारखाना हा महाराष्ट्रातील सर्वांत जुना कारखाना आहे. सहकार क्षेत्राला दिशा देण्याची क्षमता कृष्णा कारखान्यामध्ये असून, महाराष्ट्रात हा कारखाना पथदर्शी ठरावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कृष्णा कारखान्याच्या 62 व्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. चेअरमन डॉ. सुरेश … Read more

एकरकमी एफआरपी कोल्हापूरात शक्य मग आपल्याकडे का नाही : सचिन नलवडे

कराड | शेतकऱ्यांना यावर्षीची ऊसाची एफआरपी तीन तुकड्यात देण्याचा घाट घातला आहे. सरकार मधील मंत्री, नेते शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी वरती एक ही रुपया ज्यादा देता येत नसल्याचे सांगत आहेत. सरकार एकरकमी एफआरपी देता येत नसल्याचे सांगत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री, शाहू या साखर कारखान्यांनी मात्र एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे. तेव्हा कोल्हापूरात जे शक्य झाले … Read more

सत्तांत्तर 21-0 : खंडाळा कारखान्यात आ. मकरंद पाटील यांच्याकडून परिवर्तन

खंडाळा | तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या म्हावशी येथील खंडाळा तालुका शेतकरी सह.साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये बाळसिध्दनाथ संस्थापक पँनेलचे शंकरराव गाढवे यांच्या नेतृत्वाखाली असणा-या पँनेलला आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास सहकारी परिवर्तन पँनेलने धोबीपछाड देत संत्तातर केले. सत्ताधारी संस्थापक पॅनेलचा 21 – 0 ने धुव्वा उडाविला. बाळसिध्दनाथ संस्थापक पॅनल … Read more

नांदगावमध्ये बिबट्याची दहशत, वनविभागाच्या टीमची पाहणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी नांदगाव ( ता. कराड) येथे गेल्या 10 ते 12 दिवसापासून बिबट्याची दहशत सुरू आहे. बिबट्या फक्त शिवारातच नव्हे तर लोकांच्या दारात फिरू लागला आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी वनअधिकाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य सांगितल्यानंतर शनिवारी रात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नांदगावला भेट दिली. नांदगाव येथे 6 ऑक्टोंबर रोजी बिबट्याने शेळी व … Read more