… तर साखरेचा एक कणही कारखान्यातून बाहेर पडू देणार नाही; राजू शेट्टींचा केंद्राला इशारा

कोल्हापूर । केंद्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली तर कारखान्यांमधून साखरेचा एक कणही बाहेर पडू देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. तसेच यंदा शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमी मिळावा. ज्या साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीचा एफआरपी अजून दिलेला नाही त्यांचे कारखाने सुरु होऊ देणार नाही, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले. कोल्हापुरात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या 19व्या ऊस परिषदेत … Read more

कांद्याने रडवल्यानंतर आता मिरचीचा ठसका! मिरचीचा भाव वधारण्याची शक्यता

नंदुरबार । कांद्याने रडवल्यानंतर आता मिरचीचा ठसका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. राज्यातील प्रमुख मिरची उत्पादक जिल्हा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात या वर्षी मिरचीचे उत्पादन प्रचंड घटणार असल्याने मिरचीला बाजारपेठेत तेजी राहणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात दरवर्षी मिरचीच्या बहरलेल्या शेतांचे चित्र पाहण्यास मिळत असते. मात्र यावर्षी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचलं, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. … Read more

अखेर ४ दिवसांनंतर कांदा कांद्याचे लिलाव सुरू; भावात घसरण, केंद्राच्या धोरणाने शेतकरी तोट्यात

नाशिक । केंद्र सरकारने कांदा व्यापाऱ्यांवर साठवणुकीवर निर्बंध घातल्याने 4 दिवसांपासून लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत मधील कांदा लिलाव ठप्प झाले होते. अखेर मुख्यमंत्री आणि कांदा व्यापारी यांच्यात बैठक होऊन त्यांना लिलाव सुरू करण्यास सांगितल्यावर आजपासून जिल्ह्यात कांदा लिलाव सुरू झाले. आज जास्तीस जास्त 5900 तर सरासरी 4700 रुपये भाव मिळत आहे. या कारणाने कांदा … Read more

कांदा व्यापाऱ्यांवर धाडी या केंद्राच्या सांगण्यावरून, राज्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही- शरद पवार

नाशिक । राज्यात कांदा व्यापाऱ्यांवर केंद्राच्या सांगण्यावरून धाडी टाकण्यात येत आहेत. राज्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी निर्यातबंदी आणि आयातीचा निर्णय केंद्रीय पातळीवरच होत असल्याचंही निदर्शनास आणून दिलं. शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांना पत्रकार परिषद घेऊन … Read more

कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये, सर्व काही केंद्राच्या हाती- शरद पवार

नाशिक । कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये; असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत व्यापारी, शेतकरी यांच्या बैठका सुरु आहेत. बाजारातील चढ-उतार याची सर्वाधिक झळ कांद्याला बसते. दोन व्यापारी प्रतिनिधी, दोन शेतकरी प्रतिनिधी यांना घेऊन केंद्रातल्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार … Read more

.. अन ‘त्या’ संतप्त शेतकऱ्यानं शेतातील सोयाबीन दिले पेटवून, नुकसान भरपाईचे सरकारचे निकष आले आडवे

यवतमाळ । यावर्षी अतिवृष्टीमुळं राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळं आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी नुकसानीचा आढावा घेणं सुरु आहे. नुकसान भरपाईसाठी काही निकष ठरवले गेले आहेत. आपण या निकषांमुळं अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळं शासनाच्या याचं निकषांमुळं मदतीपासून वंचित ठरवल्या गेलेल्या यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकऱ्याने चक्क सोयाबीन … Read more

ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ; दिग्गज नेत्यांच्या बैठकीनंतर एकमताने निर्णय

पुणे । ऊसतोड कामगारांच्या संपाचा तिढा सोडवण्यासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ मिळणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. तसंच या निर्णयाबाबत सर्वांच एकमत झाल्याने सर्व ऊसतोड संघटनांनी आपला संप मागे घेतला आहे. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर बोलावलेल्या बैठकीला … Read more

कांदा लिलाव ठप्प पडल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकरी अडचणीत

नाशिक । केंद्र सरकारने कांद्याचे भाव नियंत्रात ठेवण्यासाठी कांदा साठवणुकीवर निर्बंध घातल्याने नाशिक जिल्ह्यातील बहुतेक बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. शेतकरी सणासुदीच्या दिवसात अडचणी आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत आज ९० टक्के कांदा खरेदी बंद राहणार आहे. शासनाने केवळ २५ टन कांदा साठवणूक करण्याचे … Read more

शेतकऱ्यांनंतर व्यापारी मोदी सरकारविरोधात आक्रमक; राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बेमुदत बंद

नाशिक । मागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव वधारले आहेत. जोरदार पावसानं शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. मनमाड-बाजार समितीत कांद्याचा लिलाव बेमुदत बंद करण्यात आला आहे. तर पिंपळगाव-बसवंतमध्येही व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव रद्द केले आहेत. मोदी सरकारने … Read more

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोडलं कंबरडं; आधी निर्यात बंदी आणि आता…

मुंबई । केंद्रातील मोदी सरकारने सप्टेंबर महिन्यात कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला. कांद्याच्या निर्यातीवर बंदी लादून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष असताना आता कांदा आयात करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. देशाबाहेरच्या कांदा उत्पादकांना भारतात कांदा आयात करण्यासाठी केंद्रानं आमंत्रण दिलं आहे. जे देश कांदा उत्पादक आहेत तिथून भारतातल्या आयातीसाठी त्या-त्या दूतावासांना विशेष आदेश मोदी सरकारकडून देण्यात आले … Read more