आता विमानप्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, ३ टक्क्यांनी तिकीट दर वाढणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउन उघडल्यानंतर महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवाई प्रवासाचे भाडे अनेक पटींनी वाढेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सोशल डिस्टंसिंग लक्षात घेऊन एअरलाइन्स आपला प्रवास एकूण जागेच्या एक तृतीयांश ऑक्यूपेंसीसह ऑपरेट करतील,ज्यामुळे आधीच्या तुलनेत हवाई प्रवासावर ३ पट जास्त खर्च करावा लागेल. विमान वाहतूक प्राधिकरण एका नवीन विकल्प लागू … Read more

कोरोनाच्या संकटात भारताला गुगलच्या CEOने केली तब्बल इतक्या कोटींची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाविरुद्धच्या लढाईत अनेक जण केंद्र आणि राज्य सरकारांना आर्थिक मदत करत आहे. अशातच जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिन असलेल्या गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताला ५ कोटी इतकी मदत दिली आहे. कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत मोठ्या व्यक्ती आणि उद्योग संघटना केंद्र आणि राज्य सरकारांना आर्थिक स्वरुपात मदत करत आहेत. भारतीय स्टार, … Read more

कोरोनाचा सोन्या चांदीच्या किंमतींवर काय परिणाम? जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना लॉकडाऊनमुळे फ्युचर्स मार्केटमध्ये मोठा बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या किंमतींमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. सोन्याच्या किंमतींमध्ये आता मोठी उडी दिसून आली आहे, म्हणूनच आज सोन्याचा दर ४५ हजारांच्या पुढे गेला आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या किंमतींमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. आज चांदीचे दर ४३ हजारांच्या पुढे गेले आहेत. आजचा सोन्याचा … Read more

पेटीएमने पीएम-केअर फंडसाठी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन जमा केले १०० कोटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिजिटल पेमेंट्स कंपनी पेटीएमने कोविड -१९ संकट दूर करण्यासाठी पंतप्रधानांच्या नागरी सहाय्य आणि आपत्कालीन मदत निधी साठी १०० कोटींपेक्षा जास्त पैसे जमा केले आहेत. पेटीएमने यापूर्वी जाहीर केले होते की पीएम-केअर फंडात १०० कोटी रुपयांचे योगदान देण्याचा त्यांचा मनसूबा आहे. पेटीएमने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की प्रत्येक योगदान किंवा वॉलेट … Read more

कोरोना संकटात मदत करण्यासाठी भारतात परतणार का? रघुराम राजन म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की कोरोना व्हायरसमुळे भारताचे होणारे मोठे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी नेहमीच साथ देईल.एनडीटीव्हीनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या गोष्टी सांगितल्या. जेव्हा त्यांना विचारले गेले की कोरोना साथीच्या वेळी आलेल्या या आर्थिक परिस्थितीत मदत करण्यासाठी ते भारतात परतणार का? यावर ते म्हणाले की उत्तर अगदी सोपे आहे. … Read more

वाढीव संचारबंदी आवश्यकच, हा लढा आता माणूस जगवण्यासाठी आहे – सचिन पायलट

आपल्या काळातील सर्वात मोठे संकट आहे. कोणत्याही पक्ष आणि विचारधारेच्या पलीकडचे हे आव्हान आहे. आपण एक राष्ट्र आहोत. त्यामुळे या संकटाचा सामना आपण माणूस म्हणूनच केला पाहिजे. तुम्ही काय क्षमतेत योगदान देऊ शकता? याचा काही फरक पडत नाही. पण योगदान देऊ शकणाऱ्या प्रत्येकाने ते दिले पाहिजे. अर्थात मदत आणि संवादाचा हा दुतर्फा रस्ता असला पाहिजे.

मोफत सिलेंडर देण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, IOC ने बनवला ‘हा’ प्लॅन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) म्हटले आहे की एप्रिल आणि मेमध्ये अतिरिक्त एलपीजी आयातीसाठी करार केला आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी देशभरात ‘लॉकडाऊन’ दरम्यान स्वयंपाकाच्या गॅसचा अखंडित पुरवठा व्हावा यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. आयओसीने एका निवेदनात म्हटले आहे की अखंडित उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी अतिरिक्त आयात करण्यासाठी करार केला … Read more

e-Nam:देशातील आणखी ४१५ बाजारपेठा राष्ट्रीय कृषी बाजारात होणार सामील !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आणखी ४१५ बाजारपेठा या राष्ट्रीय कृषी बाजाराशी जोडण्याची तयारी मोदी सरकार करीत आहे. यानंतर ई-नेम पोर्टलवर एकूण बाजारपेठाची संख्या एक हजार होईल. देशभरात सुमारे २७०० कृषी उत्पन्न मंडई आणि ४,००० उप-बाजारपेठा आहेत. सध्या ई-नेममध्ये नोंदणीकृत १.६८ कोटी शेतकरी, व्यापारी आणि एफपीओ घरी बसलेल्या ५८५ ई-मंडईंमध्ये आपला माल विकू शकतात. संकटांच्या … Read more

वेंटिलेटर, मास्क बाबत भारत सरकारने घेतला मोठा निर्णय!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगावर भारतात नियंत्रण मिळावे यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून मास्क आणि व्हेंटिलेटरसारखे वैद्यकीय उपकरणे स्वस्त करण्यासाठी त्यांच्यावरील सर्व कर काढून घेतला आहे. केंद्र सरकारने या वैद्यकीय उपकरणांमधून कस्टम ड्यूटी आणि हेल्थ सेस काढून टाकला आहे.३० सप्टेंबर २०२० पर्यंत काही वैद्यकीय उपकरणांवर कोणतीही शुल्क आकारले जाणार … Read more

लॉकडाउनचा चोरांनाही बसला फटका; ना घरफोडी, ना चेन स्नॅचिंग, ना मोबाईल चोरी…

मुंबई । सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबई लॉकडाउन आहे. मुंबई म्हणजे गर्दीच शहर ही या मुंबापुरीची ओळख. मात्र, लॉकडाउन लागू झाला आणि मुंबई एकाएक थांबली. लॉकडाउनमुळे देशाच्या आर्थिक राजधानीतील सर्वच क्षेत्रातील व्यवहार ठप्प झाले. या सर्वच क्षेत्रात गुन्हेगारी क्षेत्राचा सुद्धा समावेश आहे. लॉकडाउन असल्यानं बाहेर गर्दी नाही तसेच लोक आपापल्या घरात असल्यानं गुन्हेगारी क्षेत्रातील कुख्यात … Read more