धर्माच्या आधारावर दिल्या जाणाऱ्या आरक्षणाला आमचा विरोध! मुस्लिम आरक्षणावरून फडणवीस आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याबाबतचे विधेयक आणण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने सूतोवाच करताच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर टीका केली आहे. भारताच्या संविधानामध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची कुठलीही तरतूद नाही आहे. तसेच मुस्लीम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण दिल्यास याचा परिणाम … Read more

राज्य सरकार शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देणारे विधयेक आणण्याच्या तयारीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीतील राज्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज मुस्लिमांना सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षण देण्यासंबंधी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रातील सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांना ५ टक्के कोटा उपलब्ध करुन देण्याचे विधेयक सादर केले जाईल अशी माहिती नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे. “सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांन ५ … Read more

काँग्रेसचे शिष्टमंडळ दिल्ली हिंसाग्रस्त भागांचा दौरा करणार; सोनिया गांधींकडे सादर करणार अहवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील हिंसाचाराबद्दल माहिती गोळा करण्यासाठी व अहवाल देण्यासाठी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक टीम तयार केली आहे. या पाच सदस्यीय प्रतिनिधीमंडळाला ईशान्य दिल्लीतील दंगलग्रस्त भागाचा दौरा करून सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सोनिया यांनी मुकुल वासनिक, शक्तीसिंग गोहिल, कुमारी सेलजा, तारिक … Read more

सोनिया गांधी विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत हायकोर्टाने केंद्राला पाठविली नोटीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह अनेक नेत्यांविरूद्ध एफआयआर नोंदविण्याच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी हरी शंकर यांच्या खंडपीठाने केंद्राला आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून उत्तर मागितले. ही याचिका हिंदू सेना … Read more

अल्पसंख्यांकांच लांगुलचालन करणं म्हणजे सेक्युलरिझम नव्हे!- नितीन गडकरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अल्पसंख्यांकांच किंवा इतर कोणत्याही समुदायाचं लांगुलचालन करणं म्हणजे सेक्युलर नव्हे, सेक्युलर या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता असा नाही तर सर्वधर्म समभाव असा आहे. हे हिंदू संस्कृतीचं नैसर्गिक स्वरुप आहे. आम्ही सर्व संस्कृतींचा सन्मान केला आहे. आपल्या देशाचं वैशिष्ट्य हे विविधतेत एकता आहे. आजच्या स्थितीत आपल्याला सर्वसमावेशक, प्रगतीशील असताना खऱ्या अर्थानं सर्वधर्म समभावासह … Read more

दिल्ली हिंसाचार: काँग्रेस नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट, अमित शहांना पदावरून हटवण्याची केली मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली हिंसाचाराबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन सादर करून आपला निषेध नोंदविला आहे. राष्ट्रपतींना निवेदन दिल्यानंतर सोनिया गांधी म्हणाल्या , ”आम्ही नागरिकांचे जीवन, स्वातंत्र्य आणि संपत्ती सुरक्षित ठेवण्याची मागणी केली आहे.” यासह दिल्लीतील हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यास अपयशी … Read more

जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ”भाषा संस्कारांतून जन्माला येते. जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. ही शक्ती आणि भक्तीची भाषा आहे. मराठी भाषा ही साधीसुधी नाही. शक्ती आणि भक्तीची ही भाषा आहे. त्यामुळं मराठी भाषा दिन चिंतित मनानं साजरा करण्याची गरज नाही. एकेकाळी मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आला शत्रूची पळापळ व्हायची असं मत मुख्यमंत्री उद्धव … Read more

‘दिशा’ कायदा नेमका काय आहे ? घ्या जाणून

राज्यामध्ये महिलांविरोधात वाढणाऱ्या गुन्हेगारीला आणि अत्याचाराला आळा घालण्यासाठी लवकरच नवीन कायदा विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातच करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा – सोनिया गांधी

दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला गृहमंत्री अमित शाह हेच जबाबदार आहेत.  त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. 

दिल्ली हिंसाचार: अखेर पंतप्रधान मोदींनी सोडलं मौन, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईशान्य दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या हिंसाचारावर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडत नागरिकांना शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले आहे. मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांना शांती कायम राखण्याच आवाहन केलं आहे. आपल्या ट्विट मध्ये मोदी म्हणाले,”दिल्लीतील परिस्थितीचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. पोलीस आणि अन्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न … Read more