Farmer Accident Welfare Scheme : शेतकर्‍याचा अपघात झाला तर मिळणार 5 लाख रुपयांची मदत; असा करा अर्ज

Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत हा कृषी प्रधान देश असून भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात भेटीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते. अनेकवेळा, शेती करताना शेतकरी अपघाताला बळी पडतो किंवा त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी, उत्तर … Read more

Watermelon Side Effects : तुम्ही रोजच कलिंगड खाताय? थांबा, अगोदर हे वाचा..

Watermelon Side Effects

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Watermelon Side Effects आंबा आणि कलिंगडं ही फळे आवडत नाहीत अशा व्यक्ती कवचितच आढळून येतील. ही फळे बहुदा उन्हाळ्यातच येतात. उन्हाळ्यात सहसा जेवण कमी जाते त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी या दिवसांत बऱ्याचदा कलिंगड खाल्ले जाते. कलिंगडामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आढळतात. हे सहसा उन्हामुळे येणारा थकवा दूर करण्यास मदत करते. कलिंगड हे Cucurbitaceae … Read more

येत्या काही दिवसांत केळी आणि बेबी कॉर्नचे भाव वाढणार, जाणून घ्या यामागील कारण

नवी दिल्ली । केळी आणि बेबी कॉर्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना येत्या काळात त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळू शकतो. या दोन पिकांच्या निर्यातीसाठी भारताचा दुसर्‍या देशाशी करार असल्यामुळे असे होईल. तो देश म्हणजे कॅनडा. भारत आणि कॅनडा यांच्यात निर्यातीबाबत करार झाला आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॅनडा सरकारने ताजी केळी आणि बेबी कॉर्नच्या … Read more

वादळी पावसामुळे नुकसान : ढेबेवाडी परिसरातील 25 घरांवरील पत्रे उडाले

पाटण प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातीळ ढेबेवाडी विभागाला बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले. वादळामुळे विभागातील सुमारे 25 घरावरील पत्रे उडून गेले असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ढेबेवाडी विभागातील डोंगरावर असलेल्या कसणी, मत्रेवाडी, रूवले आदी गावाना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्याला बुधवारी … Read more

भारतात कापसाच्या दराने गाठला विक्रमी उच्चांक, आता कपडेही महागणार

Cotton Rate

नवी दिल्ली । जागतिक बाजारपेठेतील कापसाच्या दराने गेल्या दहा वर्षांचा विक्रम मोडला आहे. याचा परिणाम भारतावरही झाला असून कापसाच्या भावानेही येथे विक्रमी उच्चांक गाठला आहे. कापसाची ही तेजी आता थांबणार नसून ती यापुढेही कायम राहील, असा अंदाज कमोडिटी विश्लेषक व्यक्त करत आहेत. कापसाच्या दरात मोठी वाढ कापसापासून बनवलेले सुती धागेही 43 टक्के महागले आहेत. याचा … Read more

शेतकऱ्यांना मोठा झटका ! खतांच्या किंमतीत मोठी वाढ; नेमकं कारण काय??

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम जगभर पाहायला मिळत आहे. कच्चे तेल, इलेक्ट्रिक उत्पादनांनंतर आता खतांच्या किंमतीतही वाढ झाली आहे. खतांच्या किंमतीत वाढ होत असल्याने खतांच्या पुरवठ्यावरही परिणाम होतो आहे. रशिया हा जगातील प्रमुख खत पुरवठादार देश आहे. युक्रेनसोबतच्या युद्धामुळे रशियावर आर्थिक निर्बंध लादले जात आहेत, त्यामुळे खतांचा पुरवठा खंडित झाला … Read more

शेतीसाठी दिवसा 10 तास वीज मागणीसाठी स्वाभिमानीचा “रास्ता रोको”

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शेतीसाठी दिवसा 10 तास वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर येथे धरणे आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाचा 10 वा दिवस आहे. अद्यापही या मागणीकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने याचा साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. सातारा येथे राज्य सरकार आणि ऊर्जामंत्री यांचा निषेध करत … Read more

रशिया- युक्रेन युद्ध लांबले तर भारताचे सैनिक अन् शेतकरी दोघांचेही होईल नुकसान

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमधील युद्ध लांबले किंवा त्यामुळे संकट वाढले तर भारतीय शेतकरी आणि जवान दोघांनाही त्रास सहन करावा लागेल. रशिया आणि युक्रेनशी भारताचे व्यापारी संबंध अतिशय मजबूत आहेत आणि त्यात सातत्याने वाढ होत आहे. वास्तविक, भारत रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणात खतांची आयात करतो. यासोबतच ते रशियाकडून लढाऊ विमाने, … Read more

महागाईवर लवकरच नियंत्रण येईल ! अन्नधान्य, तेलबिया आणि कडधान्यांचे विक्रमी उत्पादन अपेक्षित

नवी दिल्ली | कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 2021-22 या वर्षासाठीचा अन्नधान्य उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. मंत्रालयाचा अंदाज आहे की, यावेळी देशात 31.60 कोटी टन विक्रमी अन्नधान्याचे उत्पादन होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 53 लाख टन जास्त असेल. 2020-21 मध्ये 31.07 कोटी टन अन्नधान्याचे उत्पादन झाले. यावेळी तेलबिया आणि कडधान्यांचे विक्रमी … Read more

जर तुम्ही अशाप्रकारे पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर होईल कडक कारवाई

PM Kisan

नवी दिल्ली । जर तुम्हीही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. असे अनेक शेतकरी आहेत जे पीएम किसान योजनेत सामील झाले आहेत, मात्र ते या योजनेच्या अटी व नियम पूर्ण करत नाहीत आणि तरीही या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा अपात्र शेतकऱ्यांवर आता कडक कारवाई करण्याचे आदेश … Read more