कर्नाटक परिवहन मंडळाच्या आराम बसला आग; 30 प्रवाशी बचावले

अपघातात बस पूर्णपणे जळून खाक झाली असली तरी बसमधील 30 प्रवासी सुखरुप बाहेर पडले.

बांगलादेशी समजून पाडली गरीब भारतीयांची कच्ची घरं; कर्नाटकातील धक्कादायक प्रकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरात अनेक ठिकाणी वाद-विवाद, चर्चा, आंदोलने, मोर्चे निघाल्याचं पहायला मिळालं. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतील मुस्लिमेतर अल्पसंख्यांक लोकांना योग्य अटींच्या पुर्ततेवर भारताचं नागरिकत्व देण्याची तरतूद कायद्याने केलेली असताना यातून मुस्लिमांना वगळल्याचा राग अनेक लोकांमध्ये दिसून आला. भारतातील दुर्गम भागात राहणारे आदिवासी समाजातील लोकही या कायद्यामुळे आपली ओळख … Read more