India’s longest highway : ‘हा’ आहे भारतातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग, तब्ब्ल 3745 किलोमीटरवर पसरलंय जाळं

India’s longest highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । India’s longest highway : देशात रस्ते विकासाची कामे जोरात सुरु आहेत. त्याअंतर्गत अनेक महामार्ग देखील बांधण्यात येत आहेत. यामधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 (NH-44) हा देशातील सर्वात मोठा महामार्ग ठरला आहे. जो सुमारे 11 राज्यांमधून जातो आहे. त्याची एकूण लांबी सुमारे 3745 किलोमीटर इतकी आहे. देशातील 21 प्रमुख शहरांना या महामार्गाद्वारे … Read more

Toll Tax मध्ये ‘इतकी’ वाढ होण्याची शक्यता; आता प्रवासही महागणार

Toll tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात एकीकडे वाढत्या महागाईने जनता त्रस्त असतानाच आता प्रवास करताना सुद्धा तुमच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. आता एक्स्प्रेस वे आणि राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागणार असून येत्या 1 एप्रिलपासून नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) टोल दरात (Toll Tax) वाढ करणार आहेत. ही दरवाढ 5 टक्के किंवा 10 टक्के होऊ शकते. … Read more

दिल्ली- मुंबई Expressway चे सुंदर फोटो; 6 राज्यांना जोडतोय महामार्ग

Delhi Mumbai Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या वडोदरा-विरार विभागाचे जबरदस्त फोटो शेअर केले आहेत. गडकरींनी हे फोटो त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. 2024 च्या अखेरीस भारतीय रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले बनवण्याच्या गडकरींच्या योजनेअंतर्गत हा एक्सप्रेसवे येतो. 1,382 किमी लांबीचा दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग हा देशातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग … Read more

पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्ग 97. 50% पूर्ण : आ. रविंद्र चव्हाण

Pune-Satara National Highway

सातारा | पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्ग 97. 50% पूर्ण झाला आहे. या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून जे काही काम राहिले आहे. ते काम लवकरच पूर्ण करण्याचा शासनाचा मनोदय असल्याचे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सदस्यांकडून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहे. राज्यातील विकास कामांची माहिती … Read more

राष्ट्रीय महामार्गावरील साहित्य चोरणारी टोळी गजाआड, पोलिसांकडून 1 लाख 28 हजारांचे साहित्य जप्त

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरज शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महार्गाचे काम सुरू असून ते काम दिलीप बिल्डकॉन कंपनी मार्फत सुरू आहे. रस्त्याच्या कामासाठी लागणार्‍या लोखंडी अँगल, पत्रे तसेच रस्ते कामासाठी लागणार्‍या इतर साहित्याची चोरी होत होती. मिरजेतील गुन्हे प्रकटीकरण पथकांनी छापा टाकून चौघांना अटक करून 1 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून चौघांना अटक … Read more

राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचा टायर फुटल्याने ऊसाने भरलेली ट्राॅली पलटी

कराड | पुणे- बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर कराड शहराजवळ वारुंजी फाटा येथील उड्डाणपुलावर आज दि.26 रोजी शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास भरधाव ट्रकचा टायर फुटला. ट्रकचा टायर फुटल्याने उसाने भरलेल्या ट्रॅक्टर- ट्राॅलीला जोराची धडक दिल्याने ट्रॉली पलटी झाली. या अपघातात महामार्गावर ऊस पसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती अशी, ऊसवाहतूक करणारा चालक ट्रॅक्टरसह उसाने भरलेल्या … Read more

राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मुरूमाचे बेकायदेशीर उत्खनन; तहसिलदारांनी ठोठावला 294 कोटींचा दंड

सोलापूर |  नागपूर – रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी तब्बल पावणे तीन लाख ब्रास मुरूमाचे बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या जी.आर. इन्फ्रा या बांधकाम कंपनीसह संबधित शेतकऱ्याला सांगोल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी तब्बल २९४ कोटी ४२ लाख ३५ हजार ३५० रुपयांच्या दंड केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ही आता पर्यंतची सर्वात मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या … Read more

राज्यातील ‘या’ महत्त्वाच्या महामार्गावरील वाहतूक पहाटे बंद; पोलीस प्रशासनाचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील जुना पुणे-मुंबई महामार्ग, नाशिक महामार्ग आणि सातारा महामार्गावरील वाहतूक पहाटे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहाटे चार ते सकाळी आठ वाजेपर्यंत ही जड वाहनांना महामार्गांवर प्रवेश बंद असेल. कार्तिकी एकादशीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महामार्गावर झालेल्या … Read more

औरंगाबाद शहरातील ‘या’ मार्गावर होणार तीन मजली उड्डाणपुल

nitin gadkari

औरंगाबाद – नागपूरच्या धर्तीवर औरंगाबाद शहरात लवकरच तीन मजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल औरंगाबाद-वाळुज या 20 किलोमीटर महामार्गावर उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी काल सायंकाळी लातूरात केली. दोन दिवसांच्या लातूर दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते काल लातूर जिल्ह्यातील दोन हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांचे … Read more

औरंगाबाद- धुळे महामार्गावरील औट्रम घाटातून ‘या’ तारखेनंतर हलक्या वाहनांना परवानगी

darad

औरंगाबाद- धुळे महामार्गावर कन्नड ते चाळीसगाव दरम्यान असलेल्या औट्रम घाट सध्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सुरळीत होण्याची शक्यता नाही. परंतु 15 सप्टेंबर नंतर कार दुचाकी व इतर हलकी वाहने घाटातून जाऊ शकतील, असे प्रयत्न नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया करीत आहे. या मार्गावरील जड वाहनांची वाहतूक सध्या नांदगाव मार्गे वळविण्यात आली आहे. भोपाळ येथून अभियंत्यांचे पथक … Read more