महाराष्ट्रात लॉकडाऊन की कठीण निर्बंध? मंत्रिमंडळाची आज तातडीची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून काल दिवसभरात तब्बल 49 हजार कोरोना रुग्ण वाढले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुंबईसह राज्याबाबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात लॉकडाऊन लागू होणार की कठोर निर्बंध जाहीर … Read more

गेल्या वर्षभरात कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता ; मनसेचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मास्क न घालण्यावरून जोरदार टोला लगावला. मास्क घालण्यात लाज कसली असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्यावर आता मनसे कडून थेट प्रत्युत्तर आले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे बोलत मुख्यमंत्री … Read more

सरळ सांगा की राऊतांशी चर्चा करून निर्णय घेणार ! लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

chandrakant patil uddhav thackrey

मुंबई : महाराष्ट्रातील करोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता त्यावर नियंत्रणासाठी बैठका घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (2 एप्रिल ) जनतेशी संवाद साधला. यावेळी लॉकडाऊन संबंधीचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यावरून विरोधी आक्रमक झाले आहेत. भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला … Read more

टीका करणं सोपं आहे पण उद्धव ठाकरे होणं अवघड ; आव्हाडांनी भाजपला फटकारले 

jitendra avhad and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विरोधकांकडून सतत टीकेचे लक्ष्य बनलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पाठराखण केली आहे. टीका करणं सोपं आहे पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे अशा शब्दांत आव्हाडांनी भाजपला फटकारले आहे. स्वतःची पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टीका … Read more

राज्यातील जनतेला मदत न करणारं हे देशातील एकमेव सरकार ; फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर जनतेशी संवाद साधला. दरम्यान यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात कोरोना वाढण्याची कारणं सांगितली नाही. उपाययोजनाही सांगितल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही अस देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यातील जनतेला मदत न करणारं … Read more

…तर मुख्यमंत्र्यांनी खुर्ची सोडावी आणि रस्त्यावर उतरावं ; पडळकरांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. दरम्यान यावर आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. जर जनतेने जबाबदारी घ्यायची असेल तर सरकार काय करत असा सवाल करत जनतेला दरवेळी रस्त्यावर उतरवायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी … Read more

मास्क घालण्यात लाज कसली? मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर निशाणा

Raj and Uddhav Thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउनचा इशारा देत विरोधकांवर देखील हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप सोबतच राज ठाकरे,आणि उद्योगपती नआनंद महिंद्रा यांच्यावर निशाणा साधला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मी मास्क घालत नाही, असे जाहीरपणे … Read more

एक कोटी लोकांना पाच हजार द्या आणि मग लॉकडाऊन करा; चंद्रकांत पाटलांची मागणी

chandrakant patil uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा विस्फोट मोठ्या प्रमाणात होत असून राज्य सरकार कडून पुन्हा एकदा लॉकडाउनच्या हालचाली सुरू आहेत. परंतु भाजपने मात्र लॉकडाउनला पूर्णपणे तीव्र विरोध दर्शविला आहे. लॉकडाऊन करायचा असेल तर राज्यातील एक कोटी नागरिकांना प्रत्येकी पाच हजार द्यावेत अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, या लॉकडाऊनला … Read more

महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे?; भाजपचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून होळी आणि धुलिवंदनाच्या सणावर निर्बंध लादण्यात आले आहेत. यावरून विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? असा सवाल भाजप आमदार अतुल भातखलकर यांनी केला आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? शब्बे … Read more

…मग आम्ही घरामध्ये होळी पेटवायची का? ; सरकारच्या निर्णयावरून राम कदम आक्रमक

Uddhav Thackrey Ram Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धुलिवंदनाच्या सणावर ठाकरे सरकारकडून निर्बंध लादण्यात आले आहेत. पण सरकारच्या या निर्णयामुळे विरोधी पक्ष भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाला असून आम्ही घरामध्ये होळी पेटवायची का? असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. राम कदम यांनी ट्विट … Read more