Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होणार, पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत

Ajit Pawar

कराड प्रतिनिधी । राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज महाराष्ट्रातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर मोठे विधान केले. शरद पवार कराड दौऱ्यावर आले असताना चव्हाण त्यांच्या स्वागताला उपस्थित राहिले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदेची खुर्ची लवकरच रिकामी होईल अशी भविष्यवाणी चव्हाण यांनी केली आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार … Read more

BREAKING : उद्धव ठाकरेंनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

नवी मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासोबतच ठाकरे यांनी विधानसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. लाईव्ह येऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्री पद सोडत असल्याचे जाहीर केले. शिवसेनेतील नेत्यांची बंडखोरी आणि १० दिवसांच्या सत्तानाट्यानंतर आज अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आहे. शिंदे गटाने … Read more

मुख्यमंत्री लवकर बरे व्हावे; चंद्रकांत खैरे यांचे खडकेश्वराला साकडे !

kahire

औरंगाबाद – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबईतील रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे माजी खासदार आणि ज्येष्ठ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शहराचे ग्रामदैवत असलेल्या खडकेश्वर मंदिरात आज सकाळीच महादेवाला अभिषेक केला. मुख्यमंत्री लवकरात लवकर बरे व्हावे, असे साकडं खैरे यांनी ग्रामदेवतेला घातलं. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले हेदेखील उपस्थित होते. … Read more

सातारा- देवळाईवर मनपाचा अन्याय का ? आमदार संजय शिरसाट यांचा सवाल

औरंगाबाद – सातारा परिसरातील विकासाच्या कामांसाठी निधीवाटपात अन्याय होऊ देणार नाही. जनहितासाठी व विकास कामांसाठी आपला आग्रह कायम राहील, अशी ग्वाही आमदार संजय शिरसाट यांनी दिली. रविवारी सातारा परिसरातील द्वारकादास नगर, अथर्व क्लासिक येथील सिमेंट रस्त्याचे उद्घाटन व अबरार कॉलनी येथील भूमिगत गटारीचे भूमिपूजन आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत … Read more

गतिमान लोकाभिमुख न्यायदानासाठी यंत्रणेचे बळकटीकरण अत्यावश्यक- सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा

cji

औरंगाबाद – गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधितांसह पीडितांचाच केवळ न्यायालयाशी संपर्क यायला हवा, हा गंड आपण दूर करण्याची गरज आहे. सर्वसामान्य माणसाला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो, त्यांनी या संदर्भात नि:संकोचपणे न्यायालयांशी संपर्क साधावा, असं आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारीत इमारतीचं लोकार्पण … Read more

पर्यटन दिनाच्या जाहिरातीत शासनाला पर्यटन राजधानीचा विसर !

add

औरंगाबाद – आज 27 सप्टेंबर म्हणजेच जागतिक पर्यटन दिन आहे. यानिमित्त शासनाने सगळीकडे एक जाहिरात प्रकाशित केली आहे. परंतु यामध्ये शासनाला पर्यटन राजधानीचा विसर पडल्याने पर्यटन दिनाच्या जाहिरातीमधून पर्यटन राजधानीच गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त शासनाकडून प्रकाशित केलेल्या जाहिरातीत लिहिले आहे की, ‘पर्यटनाच्या सुवर्णसंधी, खुल्या … Read more

औरंगाबाद जिल्ह्यातील विकास कामे फास्ट ट्रॅकवर पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

cm

औरंगाबाद – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात औरंगाबाद जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या निजामकालीन शाळांचे रूप आता बदलणार आहे. त्याचबरोबर शहरातील सर्व रस्त्यांची अवस्था तातडीने सुधारणार असून सातारा-देवळाई मधील भूमिगत मलनि:सारणाची समस्याही दूर होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा येथील बैठकीत औरंगाबादच्या विविध विकासकामांना फास्ट ट्रॅकवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे संत … Read more

मराठा आरक्षणसाठी राज्य सरकारकडून पूनर्विचार याचिका दाखल

maratha aarakshan

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी २० जून रोजी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही याचिका दाखल केली. तसेच त्यांनी केंद्र व राज्य सरकारला आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. आता केंद्र आणि राज्य सरकारने ताकद लावण्याची गरज असून शपथविधी विधी … Read more

खासदार छत्रपती संभाजीराजे भाजपला रामराम ठोकणार? नवा पक्ष स्थापण्याच्या चर्चेला उधाण

Sambhajiraje Bhosle

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर मात्र मराठा समाज अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे यातच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. आरक्षणाबाबत संभाजी राजे राज्यातील महत्वाच्या नेत्यांची भेट घेऊन चर्चा करीत आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट … Read more

तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसानभरपाई देणार : मुख्यमंत्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: मागील आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर आणि तेथील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून मोठे नुकसान झाले या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला त्यानंतर आता नुकसानग्रस्तांना नुकसानी प्रमाणे मदत दिली जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते , कोरोना … Read more