तरुणाई म्हणतेय भाजप च्या चार वर्षात साधी एक सोयरीक सुद्धा आली नाही – धनंजय मुंडे
चाळीसगाव प्रतिनिधी | भाजप ने २०१४ साली आश्वासनांचा पाऊस पाडत तरुण वर्गाला अनेक स्वप्न दाखवली. वर्षाला दोन कोटी रोजगार निर्मिती करू आणि अच्छे दिन आणू असा वादा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना दिला. मात्र मागील चार वर्षात निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले. या पार्श्वभूमीवर “२०१४ साली मोदींच्या भूलथापांना बळी पडलेली तरुणाई … Read more