धनगर आरक्षणाबाबत सरकार संवेदनशील नाही
मुंबई प्रतिनिधी | मराठा आरक्षणाच्या परीक्षेत सरकार पास झाल्यानंतर धनगर आरक्षणाच्या मुद्दयांवर सरकारला घेरण्याचा विरोधकांनी प्रयत्न सुरु केला आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार संवेदनशील नाही असे म्हणत धनंजय मुंडे यांनी सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. त्यामुळे आता धनगर आरक्षणावरून विरोधक सरकारची कोंडी करत राहणार असे दिसू लागले आहे. धनगर आरक्षणाबाबतचा टीसचा अहवाल सभागृहात मांडण्याऐवजी अटर्नी जनरल … Read more