Breaking News : नववी, आकरावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेविनाच पास करणार ः ठाकरे सरकार मोठा निर्णय
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोविड 19 महामारीच्या अपवादात्मक परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी च्या शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य व पुढील शैक्षणिक धोरणांचा विचार करूनच शासन शैक्षणिक धोरण अमलात आणत आहे. आता असणाऱ्या कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून व विदयार्थी हित लक्षात घेता. शालेय शिक्षण विभागाने राज्य … Read more