Breaking News : नववी, आकरावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेविनाच पास करणार ः ठाकरे सरकार मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोविड 19 महामारीच्या अपवादात्मक परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी च्या शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य व पुढील शैक्षणिक धोरणांचा विचार करूनच शासन शैक्षणिक धोरण अमलात आणत आहे. आता असणाऱ्या कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून व विदयार्थी हित लक्षात घेता. शालेय शिक्षण विभागाने राज्य … Read more

“हॅलो महाराष्ट्रच्या” बातमीनंतर अवघ्या काही तासांतच वीज कनेक्शन जोडण्याच्या मंत्र्याच्या सूचना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील विद्यानगर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे जवळपास बारा लाख रुपये लाईट बिल थकल्याने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वीज कनेक्शन तोडण्यात आले होते. काल (दि.१ एप्रिल) हॅलो महाराष्ट्रने वित्तमंत्री यांच्या कराडच्या आयटीआय काॅलेजचे १२ लाख वीज बिल थकित असल्याने विद्यार्थी अंधारात अशी बातमी प्रसिध्द केली होती. त्यानंतर काही तासातच वीज … Read more

बारावी बोर्डाची परीक्षा २३ एप्रिलपासून, हाॅलतिकिट उद्यापासून मिळणार

औरंगाबाद | बारावी बोर्डाची परीक्षा २३ एप्रिलपासून राज्यभर ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाइन घेतली जाणार असून, त्यानुसार आता या परीक्षेचे प्रवेशपत्र (हाॅलतिकीट) विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. शनिवार ३ एप्रिलपासून मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर महाविद्यालयांना ही प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध होणार असून पुढे ती विद्यार्थ्यांना प्रिंट स्वरूपात देण्याची जबाबदारी उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची असणार … Read more

आरटीई प्रवेशाचा लकी ड्रॉ ६ एप्रिलला

औरंगाबाद । आरटीई प्रवेशासाठी ३० मार्चपर्यंत पालकांच्या पाल्यांची नोंदणी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपली असून, जिल्हा स्तरावरील कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करताना प्रवेशाचा ड्रॉ मंगळवारी ६ एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. सीबीएसई शाळांच्या ११ जागांसाठी पालकानी दीड हजार अर्ज दाखल केले, असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास शिक्षणाचा अधिकार … Read more